लेख-समिक्षण

इनर स्टोरी

लिव्ह इन ची कोंडी

अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाढत्या प्रस्थवरून चिंता व्यक्त केली. अशा संबंधामध्ये असलेल्या महिलांना जोडीदाराने पत्नीचा दर्जा देऊन सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरुण मुले-मुली स्वत:ला आधुनिक विचारसरणीचे पाईक मानतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. मात्र कालांतरांने या संबंधातून विवाहासंस्थेसारखी सुरक्षा मिळत नसल्याचे लक्षात येते. पश्चिमेकडील संस्कृतीचा अंगीकार करणे म्हणजे पुढारलेपण असा …

Read More »

रथसप्तमीचा भावार्थ

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी ‌‘रथसप्तमी‌’ हा उत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो, पण त्यामागील भावना समान आहे. उत्तर भारतात छठपूजेसारखी सूर्योपासना, दक्षिणेत भव्य मंदिर विधी, पश्चिम भारतात तिळगुळाचे पदार्थ,तर पूर्व भारतात कृषीपर परंपरा, असे त्याचे विविध रंग दिसतात. तरीही सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करणे, हाच रथसप्तमीचा केंद्रबिंदू आहे. मकर …

Read More »

लाडक्या बहिणी काय करतात?

अलीकडेच धाराशिव इथे पार पडलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमास सहभागी झालो होतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला प्रशिक्षणार्थींशी लाडकी बहीण योजनेबद्दल संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या या योजनेतल्या रकमेतूनत्या नेमके काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात त्या दरमहा पंधराशे रुपयांनी किती दिलासा मिळतो याबाबत त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यातल्या बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी …

Read More »

‌‘पाणीबळी‌’ ना जबाबदार कोण?

ज्या शहराला गेल्या सात वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान दिला जात होता, त्या शहरात पिण्याच्या पाण्यात सांडपाण्याचे पाणी मिसळल्यामुळे डझनभराहून अधिक लोकांचा मृत्यू व्हावा ही बाब लाजिरवाणी आहे. सांगितले जाते की इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमध्ये सांडपाण्याचे पाणी झिरपल्याने हजारो लोकांचे जीवन धोक्यात आले. या घटनेनंतर सुमारे 100 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शेकडो लोक …

Read More »

ताम्रधातूची लकाकी कशामुळे?

जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याने 70 ते 80 टक्के परतावा दिला असताना चांदीने तर 140 टक्क्यांच्या आसपास झेप घेत सर्वांनाच चकित केले आहे. मात्र, आता या शर्यतीत ‌‘तांबे‌’ अर्थात कॉपरनेही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून तांब्याचे दर अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केवळ औद्योगिक वापरासाठी मर्यादित न राहता …

Read More »

हादरवणाऱ्या ‌‘फाईल्स‌’

अमेरिकेत सध्या जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल गाजते आहे. या प्रकरणातील गोपनीय फाइल्स सार्वजनिक झाल्याने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत खळबळ माजली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. या फाइल्समध्ये जगातील नामवंत उद्योगपती, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या फाईल्स जाहीर झाल्यानंतर अमेरिकन सरकारला काही महत्त्वाच्या बाबींवर खुलासा करावा लागणार आहे. कागदपत्रातील कोणते भाग …

Read More »

द्वेषमूलकतेला लगाम, पण…

भारतामध्ये द्वेषमूलक विधाने किंवा विघातक वक्तव्ये याबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. भारतीय दंड संहिता असो किंवा तिच्या जागी आलेली भारतीय न्याय संहिता, या दोन्हींमध्ये सामुदायिक किंवा धार्मिक तेढ वाढवणाऱ्या कृत्यांविरोधात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व राज्य सरकारांना द्वेषमूलक विधानांची दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही काही राज्य सरकारांना असे वाटले की, त्यांच्या राज्यात …

Read More »

ग्रामीण अर्थकारणाचा आलेख उंचावण्यासाठी…

जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार ग्रामीण सुधारणा, कृषि उत्पादनातील वृद्धी, ग्रामीण उपभोगातील वाढ आणि कर सुधारणाया महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर भारत पुढेही जगातील सर्वांत वेगाने प्रगती करणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. हा आधार बळकट करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अंतिम टोकापर्यंत सक्षम आणि विश्वासार्ह बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची भूमिका अधिक प्रभावी करण्याची हीच वेळ आहे. गावांमध्ये प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा वेगाने विस्तार करणे आवश्यक आहे, जेणेकरून लहान …

Read More »

आधुनिकतेया नावान…

अलीकडेच सर्वो यायालयाने लिह-इन सबधावर केलेया सूचक आणि सखोल टिपणीमुळे हा विषय पुहा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की याला दकमाचा रग देणे योय नाही, असा प निर्देश यायालयाने दिला. यायालयाने सागितले की विवाहाचे आासन खोटे ठरले हणून दकमाचा गुहा लावायचा असेल, तर यासाठी ठोस पुरावे आवयक आहेत. दोन ाढ यीमये परपर समतीने तयार झालेले नाते पुढे मनवाय, मतभेद …

Read More »

मिमांसा चंदीगढबाबत माघारीची

अलीकडेच केंद्र सरकारकडून चंदीगढला संविधानाच्या कलम 240 अंतर्गत स्वतंत्र स्वरूप देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती लोकसभा आणि राज्यसभा बुलेटिनमध्ये दिसताच पंजाबमधील बहुतांश राजकीय पक्षांनी विरोधाचा सूर लावला. यानंतर केंद्राने कुठलेही विधेयक मांडण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले तरीही या सूचक हालचालीने चंदीगढचा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे. यानिमित्ताने या महानगराबाबत पंजाबी नागरिकांच्या भावना इतक्या संवेदनशील का आहेत? चंदीगढ केंद्रशासित करण्यामुळे नेमके …

Read More »