बारावीची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक वाटा सोडून काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करिअर करण्याच्या शोधात असतात. अशा धाडसी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक अतिशय आकर्षक क्षेत्र आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजांचा ताफा, जो जगभरात मालाची ने-आण करतो. हे क्षेत्र भारतीय नौदलापेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते व्यावसायिक स्वरूपाचे आहे. साहसी प्रवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि उच्च पगाराची नोकरी हवी असेल, …
Read More »घरकुल
करा मनाची मशागत
अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात गजर, कामाची घाई आणि अपूर्ण विचारांच्या गोंधळात होते. मात्र, सकाळी उठल्यानंतरची पहिली 15 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता ठरवतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी ज्याप्रमाणे चुकीचा आहार घेतल्यास पचन बिघडते, त्याचप्रमाणे उठल्या उठल्या मनात चुकीचे विचार किंवा स्वतःबद्दलची टीका भरली तर दिवसभराचा मानसिक समतोल ढळू शकतो. सकारात्मक सकाळ ही केवळ प्रेरणा …
Read More »सुट्टी ‘फलदायी’ ठरण्यासाठी…
दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने संभ्रमाचा आणि दुसऱ्या अर्थाने संधीचा असतो. अनेकदा परीक्षा संपली की आता फक्त मौजमजा करायची, असा विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, स्पर्धात्मक युगाचा विचार करता या सुट्ट्यांचा काळ केवळ विश्र्ांतीसाठी न वापरता तो फलदायी कसा ठरेल, याकडे लक्ष …
Read More »जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू बाळाचा हा रंग बदलू लागतो आणि ते सावळे दिसू लागते. अशा वेळी नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या टोकण्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरते. बाळ ’गोरे’ व्हावे यासाठी मग हळद, चंदन किंवा गव्हाच्या पिठाचे उटणे लावण्यासारखे प्रयोग केले जातात. मात्र, यामुळे बाळाची नाजूक त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली होऊ …
Read More »टॅबलेट खरेदी करताना टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहायच्या?
प्रगत तंत्रज्ञान युगात टॅबलेट खरेदी करणे म्हणजे केवळ स्क्रीनचा आकार किंवा रॅम तपासणे उरलेले नाही. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यांच्यातील सीमा धूसर होत आहेत. जर तुम्ही नवीन टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर काही अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या सामान्यतः दुकानात सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुमच्या भविष्यातील वापरासाठी अत्यंत कळीच्या ठरतात. सर्वात …
Read More »डोळ्यांचा मेकअप करताना…
मेकअप हा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा भाग मानला जातो, परंतु अनेकदा मेकअप करताना केलेल्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः डोळ्यांच्या मेकअपमध्ये झालेल्या चुका गंभीर परिणाम घडवू शकतात. यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. डोळ्यांत जळजळ होणे, डोळे लालसर होणे, पाणी येणे, पापण्यांच्या मुळाशी कामट्या साचणे, आयलाइनर लावताच पाणी येणे किंवा आयशॅडोचे कण डोळ्यांत जाणे या समस्या चुकीच्या …
Read More »मुलाखतीतील उणेअधिक
मुलाखतीत स्वतःच्या बलस्थानांविषयी सांगणे ही आपली पात्रता सिद्ध करण्याची मोठी संधी असते. तर स्वतःच्या उणिवा प्रांजळपणे मान्य करणे हे आपल्या परिपक्वतेचे लक्षण मानले जाते. स्वतःची बलस्थाने मांडण्यासाठीची सूत्रे सहकार्य वृत्ती: संघात काम करताना इतरांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते. आपल्या सहकार्यामुळे प्रकल्पाला कसा फायदा झाला, याचे उदाहरण देणे प्रभावी ठरते. तांत्रिक कौशल्य: ज्या कामासाठी मुलाखत आहे, त्यातील …
Read More »फेस प्रायमर वापरताना…
मेकअप उठावदार होण्यासाठी तो शास्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते. बेस नीट लावला गेला असेल तरच मेकअप अधिक काळ टिकतो. या बेसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फेस प्रायमर. यामुळे त्वचा केवळ गुळगुळीतच बनत नाही तर फाउंडेशनही बराच वेळ टिकून राहण्यास मदत करतो. प्रायमर पोर्स कमी दिसण्यास मदत करतो तसेच तेलकटपणा नियंत्रित करण्यासही प्रभावी ठरतो, पण बेसच नीट बसला नाही तर संपूर्ण …
Read More »अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?
भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते. यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा …
Read More »मुलांना क्रीम बिस्किट देताय ?
आपल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणीत हमखास असणारी क्रीम बिस्किट ही त्याकाळाप्रमाणे कधी तरी खावयाची गोष्ट न राहता आजच्या पिढीतील कित्येक मुलांसाठी तो रोजचा आहारघटक बनला आहे. पण ज्या क्रीमवर इतकं प्रेम केलं जातं ते खरोखरीच दुधापासून बनवलेले असते का, याची खातरजमा किती जण करतात? सध्या सोशल मिडियावर एक व्हायरल व्हिडिओ फिरत असून त्यामध्ये या तथाकथित ‘क्रीम’ विषयी आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र