लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

द्विपक्षीय लोकशाहीकडे?

वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आर्थिक आघाडीवर संपूर्ण भारत एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण हळूहळू अप्रस्तुत ठरत चालले आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रादेशिक पक्षांचे प्रस्थापित नेतृत्व आता जनतेकडून नाकारले जात आहे. लोकशाहीत विरोधी …

Read More »

अन्वयार्थ फुटीचा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ‌’ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …

Read More »

आघाडीची धडपड

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच …

Read More »

ये रे ये पावसा…

सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व प्राणिमात्र चातक पक्ष्याप्रमाणे आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये मान्सूनचा हंगाम सुरू होत असला, तरी यावर्षी एल निनो परिणामामुळे काही प्रमाणात मान्सूनची वाटचाल संथ झाल्याने पावसाचे थेंब पडण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही …

Read More »

कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ

कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आपली खुर्ची डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली आहे. मे 2028 पर्यंत शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या सत्तांतराची रणनीती आखली जात होती. त्याला अखेर सिद्धरामैया यांनी संमती दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, …

Read More »

बोलबाला झुरळ पार्टीचा

होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …

Read More »

विपर्यास नको, सहभाग हवा!

होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …

Read More »

विकृत नराधमांना रोखायचे कसे?

पुणे जिल्ह्याती नसरापूरमध्येे घडलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेला आहे. अकोला जिल्ह्यातील पाचूर येथेही नऊ वर्षाच्या मुलीवर शेजारच्या व्यक्तीकडून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती येथे तर सख्ख्या आजोबांकडून आपल्या नातीवर अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. समाजात वाढत चाललेल्या या विकृतींमुळे पुन्हा एकदा आया-बहिणींच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. त्यांना केवळ कायदे …

Read More »

निकालांची महाप्रतीक्षा

अनेक आठवड्यांच्या वादळी प्रचारानंतर आणि राजकीय चढाओढीनंतर देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील यंदाच्या निवडणुका भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहांचे प्रतीक ठरल्या आहेत. या पाचही राज्यांमधील राजकीय संस्कृती, समाजकारण, अर्थकारण आणि मतदारांची मानसिकता भिन्न असली, तरी लोकशाहीप्रती असलेली त्यांची निष्ठा विक्रमी मतदानाच्या रूपाने पुन्हा …

Read More »

विचित्र कोंडीत आखाती युद्ध

आखाती युद्धाला 55 दिवस झाले आहेत आणि युद्ध एकाच वेळी शांतता आणि संघर्ष या विचित्र कोंडीत सापडले आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी धोरणामुळे युद्ध संपण्याऐवजी लांबण्याच्या अवस्थेत आले आहे.एकीकडे युद्धबंदी आणि दुसरीकडे इराण आणि अमेरिका दोघांनीही हार्मुज समुद्रधुनीच्या नाकेबंदीसाठी ठोकलेले शड्डू पाहता खरोखरच युद्धबंदी प्रामाणिकपणे किती अमलात आणली जाईल याबद्दल शंका वाटू लागते. इस्लामाबाद येथे शांततेची फेरी …

Read More »