लेख-समिक्षण

इनर स्टोरी

दुसरी बाजू

राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या ‌’जेन झी‌’च्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशनही याच विषयावरून गाजत आहे आणि या आंदोलनावेळी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, ही मागणीही जोर धरत आहे. अशा प्रकारे या आंदोलनाची पहिली एक बाजू समोर येत असतानाच आंदोलनाची दुसरी बाजूसुद्धा समोर आली. …

Read More »

‌‘परजीवी‌’ चे संकट

‌’डिजिटल अरेस्ट‌’ प्रकरणातील दोन आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हा निर्णय महत्त्वाचा आहे. याचे कारण हातात बनावट सीबीआय किंवा ईडीचे पत्र अंगावर पोलीस अधिकाऱ्याचा खोटा गणवेश, पाठीमागे हुबेहूब पोलीस ठाण्याचा देखावा आणि स्क्रीनवर कडक आवाजात ओरडणारा भामटा, तुमच्या नावाचे एक पार्सल सापडले आहे, त्यात एमडीएमए ड्रग्ज आहेत, तुम्ही डिजिटल अरेस्टखाली आहात ! अशी भीती दाखवून अनेक नागरिकांना विशेषतः …

Read More »

प्रश्न पोलिसांच्या कारवाईचा

दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेला संघर्ष लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. एका बाजूला आपली भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक होते, ज्यांच्यात मतदानाचा अधिकारही अद्याप न मिळालेले अनेक तरुण सहभागी होते; तर दुसऱ्या बाजूला त्यांचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस होते. लोकशाहीत या दोघांमधील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते. ते तुटणे ही कोणत्याही समाजासाठी चांगली …

Read More »

अंतराळात आरशाचा अट्टाहास का?

अंतराळ तंत्रज्ञानाच्या इतिहासात एक अत्यंत वेगेळे आणि तितकेच वादग्रस्त पाऊल पडले आहे. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने कॅलिफोर्नियातील ‌‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल‌’ या स्टार्टअप कंपनीला अंतराळात महाकाय आरसा असलेला उपग्रह प्रक्षेपित करण्याची अधिकृत मंजुरी दिली आहे. ‌‘इरेंडिल-1‌’ नावाचा हा उपग्रह रात्रीच्या वेळी पृथ्वीवर सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे काम करेल. या प्रकल्पाला विज्ञान जगतातून मोठा विरोध होत असतानाही नियामक मंडळाने या चाचणी उपग्रहाला हिरवा कंदील …

Read More »

लोकपरंपरेला अमरत्व देणारा स्वर

पंडवानी या लोककथागायन परंपरेला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकी, अभिनय आणि अद्वितीय सादरीकरणातून अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका तीजनबाई आता आपल्यात नाहीत. अदम्य जिद्द, संघर्ष आणि कलेवरील निष्ठेच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. काही आवाज असे असतात की ते अनेक पिढ्यांच्या मनोविश्वात कायमचे घर करून राहतात. कालांतराने ते लोकजीवनाच्या सामूहिक जाणिवेचाच भाग बनतात. आज छत्तीसगडच्या भूमीवर शतकानुशतके घुमणारी महाभारताची …

Read More »

संघर्षाची रेल्वे ‌‘रुळावर‌’ कधी?

तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यातील रोजच्या संघर्षांना अंतच नाही. निवांत, निर्धास्त आयुष्य आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या नशिबी कुठे असते? इथल्या आपण या शब्दाचा अर्थ गॅस सिलिंडर, पेट्रोल पंप, बँका, पोस्ट ऑफिस, वीज कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, रेल्वे, जनता दरबार, रुग्णालये अशा प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे दिसणारे सामान्य नागरिक असा आहे. म्हणजेच रांग संस्कृतीचा भाग असलेले लोक. बाकी जे आपल्यासारखे नाहीत, ते …

Read More »

संकट गोड्या पाण्याचे

जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 ट्रिलियन लिटर म्हणजेच 85.6 ट्रिलियन गॅलन गोड्या पाण्याचा ऱ्हास होत आहे. हे प्रमाण तब्बल 28 कोटी लोकांची वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे आणि भूगर्भातील पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला वाळवंटीकरण म्हणजेच जमिनीचे वेगाने वाळवंटात होणारे रूपांतर असे संबोधले जाते. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 …

Read More »

चिरंतन सौंदर्याचा ध्यास

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच कायम तरुण आणि देखणे दिसण्याची इच्छा माणसाच्या मनात राहिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन काळातील नैसर्गिक उपचारांपासून ते आधुनिक काळातील विज्ञान, औषधोपचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सौंदर्याचा एखादा कायमस्वरूपी तोडगा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 19 व्या शतकापासूनच विज्ञान या प्रश्नाचे …

Read More »

आता खरी परीक्षा

दिल्लीत सन 2014 पूर्वी झालेल्या अण्णा आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण, अण्णा आंदोलनाला संघ परिवाराचा पाठिंबा होता तसाच हा काहीसा प्रकार त्यापैकी अनेकांना वाटतो आहे. संघ परिवार, सरकार किंवा भाजप पक्ष यांच्याशी हातमिळवणी करूनच अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाचे नाटक सुरू केले गेले असावे, असे त्यांच्यापैकी अनेकांनी थेट स्वरूपात नमूद केले आहे. अण्णा हजारे यांनी काँग्रेस …

Read More »

क्रिकेटची अफू

नुकताच आयपीएल 2026 हंगाम संपला. काय बेफिकीर बनवून ठेवले त्याने! आणि या हंगामातील आकडे? ते तर या अफूची संपूर्ण कहाणी सांगतात. गणित ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. जरा विचार करा. आयपीएल 2026 तब्बल 220 अब्ज मिनिटे पाहिला गेला. 220 अब्ज मिनिटे म्हणजे 3,666,666,666.67 तास. म्हणजे 15.28 कोटी दिवस! म्हणजे 4.18 लाख वर्षे. डोके गरगरून जाईल नाहीतर काय होईल? म्हणजे केवळ …

Read More »