कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही काळ शांत असलेला हा वाद तापसीच्या एका मुलाखतीनंतर पुन्हा चर्चेत आला. तापसीने केलेल्या वक्तव्याचा संबंध आपल्या आई-वडिलांशी आणि संगोपनाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात तिला कंगना रणौतसोबत असलेला जुना …
Read More »TimeLine Layout
August, 2026
-
30 August
फाळणीच्या वेदनेचे रुपेरी प्रतिबिंब
स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी देशाच्या फाळणीने लाखो माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्या काळातील दंगली, निर्वासितांचे लोंढे, ताटातूट आणि धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या भिंतींचे चित्रण हिंदी चित्रपटांनी वेगवेगळ्या काळात केले. ‘धर्मपुत्र’ आणि ‘गरम हवा’पासून ‘तमस’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘1947 अर्थ’, ‘पिंजर’ आणि ‘गदर’पर्यंत अनेक कलाकृतींनी या विषयाला आपापल्या पद्धतीने हात घातला.- सोनम परब ———————- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला; …
Read More » -
30 August
‘वन साईज फिटस् ऑल’चा भ्रम
फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असा संदेश फॅशन उद्योग सातत्याने देत असतो. मात्र या चकचकीत जगामागे एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. वन साईज फिट्स ऑल म्हणजेच एकच आकार सर्वांनाच योग्य ठरतो, ही संकल्पना आजही अनेक ब्रँडच्या उत्पादनांमध्ये …
Read More » -
30 August
‘ओनलीनेस’ कडे पाहताना…
आपल्या डोक्यात अचानक एक नवी कल्पना आली आणि ती मोठ्या आवाजात आपण सांगू शकलो नाही, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात कधी आला आहे का? त्यावेळी कदाचित आपल्या विचाराला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही. मात्र स्वत:च्या विचाराचा कायम पुरस्कार करणे हे गरजेचे आहे. स्वत:ला कमी न लेखणे आणि भूमिकेवर ठाम राहणे ही बाब व्यक्तिमत्त्व विकासाला आणि प्रतिमा निर्माण करण्यासाठी फायद्याची ठरते. जर …
Read More » -
30 August
नऊ तास खुर्चीत बसताय?
दिवसभर डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातील 9 तास खुर्चीवर बसून असाल, तर सायंकाळी 10,000 पावले चालूनही तुमच्या रक्तवाहिन्यांचे (व्हेन्स) झालेले नुकसान भरून काढता येत नाही. रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) हे तुम्ही एकूण किती पावले चालता यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वारंवार हालचाल करता, यावर अवलंबून असते. जास्त वेळ …
Read More » -
30 August
25 हजारांपासून सुरुवात आता 22 हजार कोटी
व्यवसाय उभा करण्यासाठी मोठे भांडवल, भव्य कारखाना आणि विस्तीर्ण वितरण व्यवस्था सुरुवातीपासूनच हवी, हा समज आर. जी. चंद्रमोगन यांच्या वाटचालीने खोटा ठरवला. काही हातगाड्यांवरून आईस्क्रीम विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या डेअरी उद्योगापर्यंत पोहोचला आहे. आर. जी. चंद्रमोगन यांनी 1970 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आईस्क्रीम व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीचे भांडवल होते सुमारे 25 …
Read More » -
30 August
स्वाईन फ्लूचा वाढता विळखा
देशात सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहे. अवघ्या 24 तासांत 138 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2,446 वर पोहोचली आहे. स्वाईन फ्लूचे तुरळक रुग्ण दरवर्षी आढळतात; मात्र यंदा रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारकडून परिस्थितीचा नियमित …
Read More » -
30 August
आस्थेचा प्रश्न, पारदर्शकतेची कसोटी
अयोध्येतील राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या श्र्द्धेचे केंद्र आहे. त्यामुळे मंदिराच्या दानपेटीत पडणारा प्रत्येक रुपया ही केवळ आर्थिक देणगी नसते; त्यामागे भाविकांचा विश्वास असतो. अशा ठिकाणी दानाच्या रकमेत गैरव्यवहार किंवा चोरी झाल्याचे आरोप समोर येणे गंभीर आहेच; परंतु ज्यांच्यावर आर्थिक व्यवहारांच्या देखरेखीची जबाबदारी होती, त्यांच्यापर्यंत चौकशीची व्याप्ती पोहोचली का, असा प्रश्न निर्माण होणे अधिक चिंताजनक आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीत …
Read More » -
30 August
तीन बाळांचा मृत्यू; चौकशीचे आदेश
अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. तसेच सहा बालके गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू …
Read More » -
30 August
तरुणांच्या देशातलं आक्रित
भारतात आज पदवीधरांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गल्लीबोळांत महाविद्यालयांचे पेव फुटले आहे आणि वर्षागणिक लाखांच्या घरात तरुण हातात पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्राची सुरकुतलेली वही घेऊन बाहेर पडत आहेत. विद्यापीठाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडताना त्यांच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न असते खरे पण या तथाकथित शिक्षणाचा देशाच्या श्रम बाजाराशी खरोखर काही संबंध उरला , आहे का? असा प्रश्न जर विद्वानांनी स्वत:ला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







