लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

April, 2026

  • 26 April

    टॅबलेट खरेदी करताना टेक्निकल गोष्टी कोणत्या पाहायच्या?

    प्रगत तंत्रज्ञान युगात टॅबलेट खरेदी करणे म्हणजे केवळ स्क्रीनचा आकार किंवा रॅम तपासणे उरलेले नाही. आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यांच्यातील सीमा धूसर होत आहेत. जर तुम्ही नवीन टॅब घेण्याचा विचार करत असाल, तर काही अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या सामान्यतः दुकानात सांगितल्या जात नाहीत, पण त्या तुमच्या भविष्यातील वापरासाठी अत्यंत कळीच्या ठरतात. सर्वात …

    Read More »
  • 26 April

    डोळ्यांचा मेकअप करताना…

    मेकअप हा चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा भाग मानला जातो, परंतु अनेकदा मेकअप करताना केलेल्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः डोळ्यांच्या मेकअपमध्ये झालेल्या चुका गंभीर परिणाम घडवू शकतात. यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. डोळ्यांत जळजळ होणे, डोळे लालसर होणे, पाणी येणे, पापण्यांच्या मुळाशी कामट्या साचणे, आयलाइनर लावताच पाणी येणे किंवा आयशॅडोचे कण डोळ्यांत जाणे या समस्या चुकीच्या …

    Read More »
  • 26 April

    शतपावली का गरजेची?

    केवळ उदरभरण करण्यासाठी किंवा चवीसाठी खाऊ नये, तर आरोग्याचा विचार करून पौष्टिक आहार घ्यावा, हे जसे गरजेचे आहे तसेच जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होऊ नये, हेही समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकांना जेवल्यानंतर बसून राहण्याची किंवा पहुडण्याची सवय असते. त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जेवल्यानंतर अचानक कोणतेही काम करणे किंवा झोपणे टाळले तसेच जेवल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय लावल्यास …

    Read More »
  • 26 April

    दहावीत शाळा सोडलेला अब्जाधिश

    झिरेोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच थक्क करणारा आहे. अवघ्या 17 व्या वर्षी शाळा सोडलेला एक तरुण आज 23 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा अधिपती बनला आहे, ही किमया त्यांच्या जिद्दीच्या आणि वेगळ्या वाटेने जाण्याच्या वृत्तीमुळे साध्य झाली आहे. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1986 मध्ये जन्मलेल्या निखिल यांना शालेय शिक्षणात कधीच रस …

    Read More »
  • 26 April

    तप्त झाली वसुंधरा

    जागतिक तापमानवाढीच्या भीषण वास्तवाचे चटके आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता जनजीवनाला होरपळून काढू लागले आहेत. ‌‘एक्यूआय.इन‌’ या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. जगातील सर्वाधिक उष्ण 20 शहरांच्या यादीत 19 शहरे एकट्या भारतातील असावीत, ही बाब आपल्या देशासमोरील हवामान संकटाची भीषणता स्पष्ट करते. या परिस्थितीला प्रामुख्याने हवामान बदल जबाबदार असला, तरी निसर्गाप्रती असलेली मानवी उदासीनता …

    Read More »
  • 26 April

    बाजारातील घसरणीने भयकंप कशाला?

    भू-राजकीय संकटामुळे अनेकदा शेअर बाजारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळतात. गेल्या दोन महिन्यांपासून इराण युद्धामुळे याचा अनुभव अनेक गुंतवणूकदार घेत आहेत. वास्तविक, या घसरणीचा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत रचनेवर फारसा परिणाम होत नाही. शेअर बाजार प्रामुख्याने कंपन्यांची कमाई, व्याजदर आणि शेअर्सचे मूल्यांकन या मूलभूत गोष्टींवर चालतो. या गोष्टी भू-राजकीय संकटामुळे कायमस्वरूपी बदलत नाहीत. उदाहरणार्थ, रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात …

    Read More »
  • 26 April

    1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

    राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक … आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची चौदावी बैठक झाली. या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा …

    Read More »
  • 26 April

    विचित्र कोंडीत आखाती युद्ध

    आखाती युद्धाला 55 दिवस झाले आहेत आणि युद्ध एकाच वेळी शांतता आणि संघर्ष या विचित्र कोंडीत सापडले आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी धोरणामुळे युद्ध संपण्याऐवजी लांबण्याच्या अवस्थेत आले आहे.एकीकडे युद्धबंदी आणि दुसरीकडे इराण आणि अमेरिका दोघांनीही हार्मुज समुद्रधुनीच्या नाकेबंदीसाठी ठोकलेले शड्डू पाहता खरोखरच युद्धबंदी प्रामाणिकपणे किती अमलात आणली जाईल याबद्दल शंका वाटू लागते. इस्लामाबाद येथे शांततेची फेरी …

    Read More »
  • 26 April

    प्रश्न न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेचा

    भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी महाभियोगाची प्रक्रिया सुरू होताच पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले होते. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर महाभियोगाची कार्यवाही होणार नाही. कदाचित खटला देखील भरला जाणार नाही. परंतु त्यांच्या राजीनाम्याने न्यायव्यवस्थेवरचा …

    Read More »
  • 19 April

    एका स्वप्नाचा ध्यास

    आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‌‘ब्लूम‌’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …

    Read More »