लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

पेच कर्नाटकातील सत्तासंघर्षाचा

दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या कर्नाटकामध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्षाने 2023 मध्ये आपल्या हाती सत्तेचा सुकाणू घेतला. अलीकडेच या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. लगेचच सत्ता हस्तांतरणाच्या गुप्त कराराबाबत, नेतृत्व बदलाबाबत आणि मुख्यमंत्री पदावर नवीन चेहरा आणण्याबाबत चर्चा वेगाने वाढल्याचे दिसून आले. यावरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी आलेला आहे. आज कर्नाटकातील परिस्थिती अशी …

Read More »

उदड अधाातली चिंताजनक उपासार

मेळघाटमये जून ते आगट या कालावधीत शूय ते सहा वषाया 65 मुलाचा कुपोषणामुळे मयू झायाया माहितीची दखल घेत ही थिती धादायक असयाची टिपणी राय सरकारचा ीकोन अयत बेजबाबदार असयाचे ताशेरेही अलीकडेच उच ाालाने ओढले आहेत.या बालकाचे मयू यूमोनियामुळे झाले असयाचा दावा सरकारी वकिलानी केयानतर यायालयाने यूमोनिया का झाला, असा सत उपथित केला आहे. देशात ोत अधा ोजना सु असताना, सावजनिक …

Read More »

उत्कंठा शिगेला

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …

Read More »

उत्कंठा शिगेला

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे. उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन …

Read More »

कधी बदलणार मानसिकता?

देशातील सरकारी शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आणि मुलांची संख्या कमी असल्याचे, तर खाजगी शाळामध्ये मात्र याउलट चित्र असल्याचे केंद्र सरकारच्या ‘युडायस प्लस’च्या अहवालातून समोर आले आहे. ही बाब गंभीर असून असे घडण्यामागची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. आपला समाज हा नेहमीच पुरूषप्रधान राहिला आहे. ती पुरूषप्रधान मानसिकता नष्ट व्हावी, समता प्रस्थापित व्हावी याकरीता शिक्षणातून मूल्यांचा विचार पेरला जाण्याची अपेक्षा आहे. …

Read More »

महिलाहितैषी पाऊल

कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेतला. काम करणार्‍या सर्व महिलांना दर महिन्याला एक दिवस पीरियड लीव मिळणार आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयाबरोबरच खासगी कंपनी, वस्त्रोद्योग, आयटी सेटर आणि मल्टीनॅशनल कंपन्यात काम करणार्‍या महिलांना मिळणार आहे. या निर्णयामागचा उद्देश महिलांच्या आरोग्यास प्राधान्य आणि कामाकाजाच्या ठिकाणी सुलभता देण्याचा आहे. भारताच्या काही राज्यांत पूर्वीपासूनच पेड पीरियड लीवची तरतूद …

Read More »

नोबेल आणि भारतीय

ऑटोबर महिना येताच जगभराचे लक्ष नोबेल सन्मानाकडे जाते. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या दुरगामी विचारातून सुरू झालेले नोबेल पुरस्कार आजही मानवतेसाठी सर्वोत्तम योगदानाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी विज्ञान, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणार्‍या व्यक्तीला नोबेल सन्मान दिला जातो. पण भारताचा विचार येतो तेव्हा सुमारे दीड अब्ज लोकसंख्येचा प्रतिभावान देश केवळ नऊ नोबेल सन्मानापुरताच मर्यादित का राहिला आहे? …

Read More »

‘औषधबळींना’ जबाबदार कोण?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित किंवा भेसळयुक्त औषधांमुळे १२ बालके दगावल्याची घटना अत्यंत खेदनजक आहे. यापूर्वीही जम्मूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, गुरुग्राम, तामिळनाडू , जे.जे. रुग्णालय तसेच गांबियामध्ये दूषित औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक, भारतामध्ये १९४० साली तयार करण्यात आलेला औषधे आणि प्रसाधने अधिनियम १९४० हा कायदा अतिशय प्रभावी आणि परिपूर्ण आहे; परंतु या कायद्याची अमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी …

Read More »

बिहारमध्ये काँग्रेसचे काय होईल?

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. त्यापूर्वीच या राज्यातील रणसंग्रामाने वेग घेतलेला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर बिहारला केंद्रस्थानी ठेवत निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. राहुल गांधींची ‘व्होटर अधिकार यात्रा’ गर्दी जमवण्याच्या आणि मथळे मिळवण्याच्या दृष्टीने बरीच यशस्वी ठरली. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत आकलन अहवालानुसार या यात्रेतून निर्माण झालेला उत्साह मतांमध्ये रूपांतरित होणे कठीण …

Read More »

ई सिमकार्ड घोटाळ्याचा चक्रव्यूह

इंटरनेटच्या विस्ताराने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली; पण या विस्तारणार्‍या सायबरविश्वात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार आजच्या काळात नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. परिणामी, आपल्या हातात असणारा मोबाईल कोणत्या क्षणी आपले बँक खाते रिकामे करेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. अलीकडील काळात गाजत असलेला ई-सिम घोटाळा हा यातीलच एक प्रकार असून त्याबाबत अत्यंत सजग …

Read More »