आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »व्यक्ति विकास
कासव गडद रंगांना घाबरतं?
आणत्याही प्राण्याला जर कोणत्या गोष्टीपासून धोका असेल, तर लगेचच ते प्रतिकार करण्याच्या मोडमध्ये येतात. असंच कासवाचंदेखील आहे; पण कासव गडद रंगांच्या गोष्टींना का घाबरते जाणून घ्या. कासवांपासून काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या वस्तू दूर ठेवल्या पाहिजेत. तलाव, नदी किंवा कोणत्याही जलाशयाच्या आजूबाजूला तुम्ही कासवे पाहिली असतील; पण तुम्हाला माहीत आहे की, कासवांचे काळ्या रंगाबद्दल एक वेगळेच वर्तन असते. ज्यामुळे ते …
Read More »एका स्वप्नाचा ध्यास
आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »डिटोक्टिव्ह माश्या
प्रथमग्रासे मक्षिकापातः म्हणजे पहिल्याच घासात माशी पडणं. एखाद्या कामात सुरुवातीलाच विघ्न येणं. ‘माशी शिंकणं’ या वाक्प्रचाराचा अर्थही जवळजवळ तोच. माश्या मारत बसणं म्हणजे निरुद्योगी बसून राहणं. ज्याच्या तोंडावरची माशीही उठत नाही, तो प्रचंड आळशी किंवा मंद. चांदोमामाला तूप रोटी खायला बोलवावं, तर तुपात नेमकी माशी पडते आणि चांदोबा उपाशी राहतो. एकंदरीत माशीविषयी चांगलं मत असणारा माणूस सापडणं अवघड. का सापडावा? …
Read More »शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम
आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‘ग्रँडमाज् ग्रीन वीव्ह’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …
Read More »आरोग्यदायी चक्रफूल
भारतीय आहार आणि विविध मसाले यांचे हजारो वर्षांपासूनचे एक अतूट समीकरणच आहे. हे मसाले अन्नाची केवळ चवच वाढवतात असे नाही तर ते आरोग्याला विविध प्रकारे सहाय्यही करीत असतात. आधुनिक विज्ञानानेही अशा अनेक मसाल्यांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. त्यामध्ये तीन हजार वर्षांपासून भारतीय आहारात असलेला एक मसाला म्हणजे स्टार ॲनिज किंवा चक्र फूल. हा एक असा मसाला आहे जो तुमच्या जेवणाची …
Read More »अंतरीच्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर
वाराणसीच्या मातीतील एका सामान्य ट्रक चालकाच्या कन्येने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. 17 वर्षांच्या रंजना यादवची ही कथा केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ती एका मुलीने आपल्या दिवंगत आईला दिलेल्या वचनाची आणि वडिलांच्या कष्टाला दिलेल्या उत्तराची साक्ष आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत रंजनाने 5,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या …
Read More »‘हा’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता
जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे, हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता, हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव …
Read More »दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …
Read More »दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?
काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र