लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम

आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‌‘ग्रँडमाज्‌‍ ग्रीन वीव्ह‌’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …

Read More »

आरोग्यदायी चक्रफूल

भारतीय आहार आणि विविध मसाले यांचे हजारो वर्षांपासूनचे एक अतूट समीकरणच आहे. हे मसाले अन्नाची केवळ चवच वाढवतात असे नाही तर ते आरोग्याला विविध प्रकारे सहाय्यही करीत असतात. आधुनिक विज्ञानानेही अशा अनेक मसाल्यांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. त्यामध्ये तीन हजार वर्षांपासून भारतीय आहारात असलेला एक मसाला म्हणजे स्टार ॲनिज किंवा चक्र फूल. हा एक असा मसाला आहे जो तुमच्या जेवणाची …

Read More »

अंतरीच्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर

वाराणसीच्या मातीतील एका सामान्य ट्रक चालकाच्या कन्येने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. 17 वर्षांच्या रंजना यादवची ही कथा केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ती एका मुलीने आपल्या दिवंगत आईला दिलेल्या वचनाची आणि वडिलांच्या कष्टाला दिलेल्या उत्तराची साक्ष आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत रंजनाने 5,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या …

Read More »

‌‘हा‌’ आहे पृथ्वीवरील शेवटचा रस्ता

जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे, असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही, तर सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे, हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता, हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव …

Read More »

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …

Read More »

दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?

काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …

Read More »

शेतकऱ्याच्या लेकीची भरारी

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‌‘गेट‌’ …

Read More »

तीस टन वजनाची उल्का!

पृथ्वीवर अनेक वेळा उल्कावर्षाव होत असतो. अर्थात, पृथ्वीच्या वातावरणात येताच या अवकाशीय शिळा जळून त्यांचे छोटे तुकडेच जमिनीपर्यंत येत असतात. मात्र, पृथ्वीवर काळाच्या ओघात काही मोठ्या उल्काही कोसळलेल्या आहेत. अशीच एक उल्का अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे उत्खननात सापडली होती. या उल्केचे वजन तब्बल तीस टन इतके आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उल्का असल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष …

Read More »

120 दिवसांच्या तयारीत बनल्या सनदी अधिकारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो तरुण या परीक्षेसाठी वर्षानुवर्षेकठोर परिश्र्म करतात, तरीही यशाची खात्री नसते. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकावे लागते. 32 वर्षीय तरुणी पांडे यांची यशोगाथा अशाच अदम्य साहसाचे प्रतीक आहे. आयुष्याच्या अशा वळणावर जिथे वयोमर्यादेमुळे त्यांच्याकडे शेवटची संधी उरली होती, तिथे त्यांनी कोणत्याही …

Read More »

मोड आलेल्या मेथीचे लाभ

मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व बरेच आहे. विशेषतः मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेल्या मेथीच्या सेवनाचे हे काही लाभ… पचनासाठी फायदेशीर : मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर …

Read More »