लेख-समिक्षण

मनोरंजन

‌‘तारक मेहता…‌’ बंद होणार?

‌‘तारक मेहता का उल्टा चश्मा‌’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …

Read More »

कलाकारांचे बहुविवाह

भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …

Read More »

उत्सुकता ‌‘ग्रँड फिनाले‌’ची

कलर्स टीव्हीवरील बहुचर्चित शो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‌‘बिग बॉस 19‌’चा प्रवास आता सांगतेकडे सुरू झाला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दलची उत्सुकता वाढत चालली असून हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, घरातील स्पर्धकांपैकी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढणार, विजेत्याला किती बक्षिस मिळणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ‌‘बिग बॉस 19‌’चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी 7 डिसेंबर …

Read More »

कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची

फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली …

Read More »

तब्बल 17 वर्षांंनंतर…

अक्षयकुमार आणि सैफ अली खान या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूडमध्ये धमाल उडवून दिली होती.1994 मध्ये आलेला ‌‘मैं खिलाडी तू अनाडी‌’ हा या जोडीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तू चोर मैं सिपाही, कीमत, आरजू, टशन हे चित्रपटही बरेच गाजले होते. आता 17 वर्षांनंतर ही जोडगोळी लवकरच पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‌‘हैवान‌’ या चित्रपटामध्ये अक्की आणि …

Read More »

चिरतरुण धर्मेंद्र

सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. चित्रपटांमधील नायकाकडून प्रेक्षकांना असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचे वर्णन करावे लागेल. नव्वदीनंतरच्या काळात सिनेसृष्टीत चॉकलेट हिरोंची सद्दी निर्माण झाली; पण धर्मेंद्र यांनी साकारलेला नायक हा बलाढ्य खल प्रवृत्तींशी लढणारा, संघर्ष करणारा, कोणत्याही …

Read More »

लाला एपारी डेट हवी

अभिनेी काजोल आणि टिंकल याचा ‌‘टू मच विथ काजोल अड टिंकल‌’ हा शो सया चर्चेत आहे. या शोमये अनेक बालिवूड सेलिबेटी हजेरी लावतात. अलीकडेच विकी काशल आणि किती सेनन यानी ा शेो नुकतीच हजेरी लावली. यादरयान, काजोलने लाबल केलेल वय चर्चेत आले आहे. ा शेो ‌‘लाला एसपायरी डेट असावी का?‌’ असा विचारयात आला. यावर काजोलने सहमती दशवली आणि हिरया बासमये …

Read More »

यावसायिक वि अभिजात

तिकीटबारीवर यशवी ठरलेले चिपट समरणीय असतीलच असे नाही. दसरीकडे अभिजात आणि बहचचित चिपटानी बास आफिसवर चागले यश मिळवलेले असेलच असेही नाही. लासिक वि कमशियल अशी पधा नसली तरी दोही श्रेणीतील चिपटानी वेळावेळी आपला ठसा उमटविला आहे. ामुयाने दजेदार, अभिजात चिपटानी काहीवेळा तिकीटबारीवर जोरदार दशन केले आणि ते पिढयानपिढया मनोरजन करत राहिले. उदा. मुघल ए आझम, शोले, दिवार आदींचा उेख करता …

Read More »

आई मुलाच्या नात्याची आजची गोष्ट ‘उत्तर’

प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची-आईची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात …

Read More »

चित्रपटातील गावची पाटी पुसट!

एकेकाळी बॉलिवुडपटात ग्रामीण संस्कृती, परंपरा,चालीरिती, बाजारपेठ आदींचे दर्शन घडायचे. खेडेगाव कसे असते, हे चित्रपटातून कळायचे. बॉलिवुडपटातील नायक आणि नायिकेची पार्श्वभूमी ग्रामीण असायची आणि त्यांच्याभोवती कथानक फिरताना खेडगाव अनुभवास येत असे. कालांतराने बॉलिवुडपटात व्यावसायिकता आल्याने आणि लोकांची जीवनशैली बदलल्याने शहरीकरण वाढत गेले. साहजिकच पडद्यावरच्या शेतीची जागा मॉलने घेतली आणि झोपडीची जागा आलिशान बंगल्याने किंवा फ्लॅटने घेतली.- सोनम परब अलिकडच्या काळातील हिंदी …

Read More »