लेख-समिक्षण

मनोरंजन

बॉस ऑफिसवर ’जारण’चा बोलबाला!

जून महिन्याच्या सुरूवातीला रिलीज झालेल्या ’जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. चित्रपटाला रिलीज होऊनव आठवडा झाला असून, चित्रपटाने बॉस ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केलेच, याशिवाय चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांह समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘जारण’ या शब्दाचा अर्थ करणी असा केला जातो. या चित्रपटाची कथा या विषयाला घेऊन …

Read More »

रुपेरी पडद्यावरची ‘बेवफाई’

अलीकडे इंदूरमध्ये जी घटना घडली ती फिल्मी कथानकापेक्षा अधिक रोमांचक आहे. एका पत्नीने लग्नाच्या केवळ दोन आठवड्यांतच आपल्या पतीचा हनिमूनदरम्यान भाडोत्री मारेकर्‍यांकडून खून करवला. कट असा रचला गेला की पोलिसही थक्क झाले. एक असा थरकाप उडवणारा कट ज्यात प्रेमाचं नाटक होतं, फसवणूक होती आणि खूनदेखील! हा खून अनेक फिल्मी कथानकांची आठवण करून देतो. असं म्हणता येईल की ही घटना चित्रपटसृष्टीतूनच …

Read More »

ओपी नय्यर आणि लता मंगेशकर यांच्यात का बिनसले?

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकार होऊन गेले, ज्यांची गाणी अजरामर झाली. यापैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना ओ.पी. नय्यर म्हणून ओळखले जाते. नय्यर यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; पण एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे सर्वाधिक मानधन मिळवले. प्रत्येक गाण्यात विशिष्ट प्रकारचा ठेका देणाया नय्यर यांची वयाच्या १७ व्या वर्षी संगीतजगताशी ओळख झाली. त्यांनी शास्त्रीय …

Read More »

पावसाचे रुपेरी रंग

हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या …

Read More »

कपिलच्या पुनरागमनाची धमाल!

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि …

Read More »

मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा

कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्‍या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस …

Read More »

मी कृतघ्न नाही

‘एखाद दिवशी माझे ट्विटर खाते आणि व्हॉटस् अ‍ॅप खाते उघडून दाखविन. मला दोन्ही देशातले नागरिक शिव्याशाप देतात. मी काही कृतघ्न मनुष्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की, काही जणांना माझे बोलणे आवडते. ते कौतुक करतात. आत्मविश्वास वाढवतात. पण हेसुध्दा तितकेच खरे की दोन्ही बाजुचे कट्टर नागरिक मला शिव्या देतात. आणि खरे तर हे योग्यच आहे. आता या पैकी कुठल्या …

Read More »

नायकांचा बदलता दृष्टिकोन

काळानुसार बदलणे हा मानवी स्वभाव असला आणि हा बदल अपरिहार्य असला तरी त्याला नैतिकतेची, नीतीनियमांची चौकट असावीच लागते. ही चौकट अप्रत्यक्ष असते; पण तिचे परिणाम प्रत्यक्ष असतात. बॉलीवूडमधील नायकांबाबत या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्वीच्या नायकांमध्ये आणि आजच्या नायकांमध्ये एक मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे आज पैसा मिळवण्यासाठी नायकांनी आपल्या स्टारडमचा समाजमनावर होणारा परिणाम हा मुद्दाच विचारात घेणे सोडून दिले …

Read More »

बोले तो एकदम झकास

सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद …

Read More »

ओटीटीचं बदलतं स्वरूप

मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली …

Read More »