‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग याने ‘डॉन 3’ मधून अधिकृतपणे माघार घेतल्याचे वृत्त आहे. रणवीरने तांत्रिक मतभेदांचे कारण देत हा चित्रपट सोडला आहे. मात्र, यामुळे निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेन्मेंट) मोठे नुकसान झाले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्री-प्रॉडक्शनवर झालेला खर्च रणवीरने भरून द्यावा, असा निर्मात्यांचा दावा आहे. रणवीर …
Read More »मनोरंजन
नवोदित चेहऱ्यांच्या प्रेमकथा आणि यशाचे समीकरण
चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत प्रेमकथा हा असा एक विषय आहे, ज्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या भव्य प्रेमकाव्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पडद्यावर नेहमीच बड्या महानायकांची गरज भासते असे नाही, तर नवोदित कलाकारांच्या फ्रेश जोड्याही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात. गेल्या वर्षातील ‘सैयारा’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे याचेच जिवंत उदाहरण मानले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा इतिहास चाळला तर आपल्या असे लक्षात येते की, नामचीन …
Read More »विशाल झळकणार नव्या रुपात
मॅडॉक फिल्म्सच्या थरारक आणि विनोदी विश्वात आता एका नव्या अध्यायाची नांदी झाली असून, ‘मर्दानी 2’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अभिनेता विशाल जेठवा एका नव्या रूपात समोर येण्यास सज्ज झाला आहे. विशालने ‘शक्ती शालिनी’ हा बिग बजेट चित्रपट स्वीकारला असून, यात तो अभिनेत्री अनीत पड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. दिनेश विजन यांच्या या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सने आजवर ‘स्त्री’ आणि …
Read More »मौनातून गजर करणारा ‘गांधी टॉक्स’
आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‘गांधी टॉक्स’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव …
Read More »रिमी सेनचा अभिनयाला रामराम
दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे. रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत …
Read More »छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More »रिमी सेनचा अभिनयाला रामराम
दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे. रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत …
Read More »छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More »स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे ः सुनीता आहुजा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतांनी आपल्या वैयक्तिक ओळखीबद्दल भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी आपण केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नव्हे, तर सुनीता आहुजा म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेतील जया बच्चन यांच्या गाजलेल्या …
Read More »भावनाप्रधान गीतांचा काळ सरला
हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र