बॉलीवूडचा ’सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गंभीर दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच इमरान ’आवारापन 2’च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला असून, सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे काम जोमाने सुरू आहे. ॲक्शन सीनदरम्यान झाली होती दुखापत मिळालेल्या माहितीनुसार, ’आवारापन 2’ मधील एका हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना इमरानच्या …
Read More »मनोरंजन
‘धुरंधर’ची घोडदौड कशामुळे?
रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‘धुरंधर’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा …
Read More »एका अभिनेत्रीचा संघर्ष‘महिमा’
शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री महिमा चौधरीचे वास्तवातील आयुष्य एखाद्या गंभीर चित्रपटाच्या कथेसारखेच खडतर राहिले आहे. शूटिंगदरम्यान झालेला जीवघेणा अपघात, कराराशी संबंधित कायदेशीर गुंतागुंत, ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार आणि वैवाहिक आयुष्यातील चढउतार या सगळ्यांचा तिने निकराने सामना केला. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना महिमाने आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख केला. 1999 साली अभिनेता अजय देवगन …
Read More »राज कपूर ः द ग्रेट शोमन
हिंदी चित्रपटसृष्टिचे ग्रेट शोमन राज कपूर यांच्याबद्दल ठळक गोष्टी सर्वांनाच माहिती असतील. पण ते कसे घडले. त्या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेताना प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा काही घटना या ‘शोमॅन’च्या आयुष्यात घडल्या. काही अफवा पसरल्या. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, परिस्थितीला बिनधास्तपणे, आव्हानात्मकरित्या स्वीकारण्याच्या स्वभावामुळे त्या अफवांना चांगलं पीक आलं. त्यांच्या देखणेपणामुळे त्या गोष्टींना अधिकाधिक खतपाणी मिळालं. त्या गोष्टी अधिक …
Read More »‘तारक मेहता…’ बंद होणार?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेली 18 वर्षेसुरू असलेला विनोदी सिटकॉम भारतीय घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यातील कलाकारांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. 2008 मध्ये सुरुवात झालेली ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या सिटकॉमपैकी एक मानली जाते. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेमध्येच बालकलाकारांना वाढताना पाहिले आहे. गेल्या …
Read More »कलाकारांचे बहुविवाह
भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …
Read More »उत्सुकता ‘ग्रँड फिनाले’ची
कलर्स टीव्हीवरील बहुचर्चित शो म्हणून लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस 19’चा प्रवास आता सांगतेकडे सुरू झाला आहे. या शोच्या ग्रँड फिनालेबद्दलची उत्सुकता वाढत चालली असून हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, घरातील स्पर्धकांपैकी कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढणार, विजेत्याला किती बक्षिस मिळणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी 7 डिसेंबर …
Read More »कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची
फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली …
Read More »तब्बल 17 वर्षांंनंतर…
अक्षयकुमार आणि सैफ अली खान या जोडगोळीने एकेकाळी बॉलीवूडमध्ये धमाल उडवून दिली होती.1994 मध्ये आलेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा या जोडीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तू चोर मैं सिपाही, कीमत, आरजू, टशन हे चित्रपटही बरेच गाजले होते. आता 17 वर्षांनंतर ही जोडगोळी लवकरच पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटामध्ये अक्की आणि …
Read More »चिरतरुण धर्मेंद्र
सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. चित्रपटांमधील नायकाकडून प्रेक्षकांना असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचे वर्णन करावे लागेल. नव्वदीनंतरच्या काळात सिनेसृष्टीत चॉकलेट हिरोंची सद्दी निर्माण झाली; पण धर्मेंद्र यांनी साकारलेला नायक हा बलाढ्य खल प्रवृत्तींशी लढणारा, संघर्ष करणारा, कोणत्याही …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र