आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »चिंतन – प्रबोधन
एका स्वप्नाचा ध्यास
आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »शाश्वत भविष्यासाठी तरुणीची आदर्श मोहीम
आपल्या आजीच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंगळुरू येथील 15 वर्षांच्या मान्या हर्षा हिने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. आजीच्या शाश्वत जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन मान्याने ‘ग्रँडमाज् ग्रीन वीव्ह’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 1.2 टन कापडी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून वाचवण्यात तिला यश आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मान्याच्या आजीचे, व्ही. रुद्रम्मा यांचे निधन झाले. आजीच्या …
Read More »अंतरीच्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर
वाराणसीच्या मातीतील एका सामान्य ट्रक चालकाच्या कन्येने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. 17 वर्षांच्या रंजना यादवची ही कथा केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ती एका मुलीने आपल्या दिवंगत आईला दिलेल्या वचनाची आणि वडिलांच्या कष्टाला दिलेल्या उत्तराची साक्ष आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत रंजनाने 5,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या …
Read More »दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …
Read More »शेतकऱ्याच्या लेकीची भरारी
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‘गेट’ …
Read More »120 दिवसांच्या तयारीत बनल्या सनदी अधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो तरुण या परीक्षेसाठी वर्षानुवर्षेकठोर परिश्र्म करतात, तरीही यशाची खात्री नसते. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकावे लागते. 32 वर्षीय तरुणी पांडे यांची यशोगाथा अशाच अदम्य साहसाचे प्रतीक आहे. आयुष्याच्या अशा वळणावर जिथे वयोमर्यादेमुळे त्यांच्याकडे शेवटची संधी उरली होती, तिथे त्यांनी कोणत्याही …
Read More »चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे
हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत …
Read More »विचारांची ‘विराट’ शिदोरी
काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही. विराटच्या मते, कष्टाला …
Read More »मुंबईच्या तरुणाची मिलानपर्यंत भरारी
मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या 24 वर्षीय शुभम वाडकर या तरुणाने जागतिक फॅशन विश्वात केलेली कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अवघ्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने ’रॅम्प’वर पाऊल ठेवले आणि आज तो जागतिक ब्रँड्सचा चेहरा बनला आहे. शुभमने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका बांधकाम कंपनीत नोकरी स्वीकारली होती, जिथे त्याला वार्षिक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र