लेख-समिक्षण

चिंतन – प्रबोधन

पाच रुपयांच्या सॉफ्टीतून 300 कोटींचे साम्राज्य

आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पण 90 च्या दशकात, जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणेही सोपे नव्हते, तेव्हा एका महिलेने बँकेतील सुरक्षित नोकरी सोडून उद्योजकतेच्या अनिश्चित वाटेवर पाऊल ठेवले. ही जिद्दीची कहाणी आहे दीपा पाई यांची, ज्यांनी 5 रुपयांच्या सॉफ्टीपासून सुरुवात करून आज 300 कोटी रुपयांचे ‌’हँग्यो‌’ आईस्क्रीमचे साम्राज्य उभे केले आहे. मंगळुरूमध्ये जन्मलेल्या दीपा पाच भावंडांमध्ये …

Read More »

बालपणीच्या धक्क्यातून जन्मले ‌‘द मार्ग इनिशिएटिव्ह‌’

बेंगळुरू येथील 14 वर्षीय सूर्य उत्कर्ष याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी एका मोठ्या रस्ते अपघाताचा अनुभव घेतला होता. या अपघाताने सूर्याला भारतात रस्ते सुरक्षेबाबत पुरेशी जागरूकता आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला. कालांतराने इतर अपघातग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर त्याला याबाबत काहीतरी ठोस करावे असे वाटू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ‌‘द मार्ग इनिशिएटिव्ह‌’ ही …

Read More »

छोट्या प्रयोगातून 300 कोटींचे साम्राज्य!

मनीष चौधरी हे नाव स्किन सायन्स या नामांकित ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह डी 2 सी (डायरेक्ट टू कंज्यूमर) पर्सनल केअर ब्रँड्समध्ये आज या कंपनीची गणना होते. त्यांचा हा प्रवास एका रात्रीत मिळालेल्या यशाचा नाही. हा प्रवास आहे शिकण्याचा, प्रयोग करण्याचा, अपयशाचा आणि स्वतःला बदलून हळूहळू एक असा ब्रँड उभा करण्याचा, जो आज जगभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. …

Read More »

प्रामाणिकपणाचा असाही आदर्श

चेन्नईमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असलेल्या पद्मा यांनी आपल्या प्रामाणिकपणाने संपूर्ण देशासमोर मानवतेचा एक नवा आदर्श उभा केला आहे. कचरा साफ करत असताना पद्मा यांना सुमारे 45 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले. एवढी मोठी मालमत्ता हाती लागूनही, त्याचा एक छोटासा भागही स्वतःकडे न ठेवता त्यांनी ते दागिने पूर्णपणे परत केले. त्यांच्या या कृत्याने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. मला …

Read More »

स्वाभिमानाने जगण्याचे असेही उदाहरण!

नवी दिल्लीतील गजबजलेल्या कनॉट प्लेस परिसरातील एक अत्यंत साधा पण मनाला भिडणारा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने स्वाभिमानाने जगण्याचा एक मोठा धडा समाजासमोर ठेवला आहे. ‌’इन्स्टाग्राम‌’वर जय प्रसाद नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी राहून माचिसचे बॉक्स विकताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गरिबीत असूनही ही व्यक्ती कोणासमोरही हात न …

Read More »

पोलिओग्रस्त मुलगी ते यशस्वी उद्योजिका

संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती. पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा …

Read More »

पायांनी लिहून मिळवली पदवी दोन्ही हात नसणाऱ्या लक्ष्मीची प्रेरणादायी कहाणी

अनेकदा आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतःच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर ती आनंदाने, समाधानाने सामान्य आयुष्य जगू शकेल का? तिच्या मनात जिद्द तरी निर्माण होईल का? बहुतेकांना याचे उत्तर नकारार्थी वाटेल. …

Read More »

श्वेताची यशोपताका

क्रीडाक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुणींनी दैदीप्यमान भरारी घेतली आहे. महिला टीम इंडियाने विश्वचषक जिंकत भारतीय तरुणींमधील कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजवला आहे. आता दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी करत या स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे …

Read More »

कृषी रागिणीची यशोगाथा

हरियाणातील महमूदपूर गावातील सरला देवी यांनी आपल्या पतीच्या उपचारांसाठी औषधी उत्पादनांचा शोध घेतला आणि त्यातूनच त्यांनी स्थानिक महिलांना व शेतकऱ्यांना शेवग्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन मिळवून दिले. शेवग्याच्या उच्च गुणवत्तेमुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आणि या प्रयत्नांमुळे त्यांना दिवसेंदिवस नवी ओळख मिळत गेली. औषधी उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून त्यांनी शेवग्याच्या पानांपासून ते शेंगांपर्यंत …

Read More »

सकाळी ाापक… साकाळी लिंबूपााचा टाल

जिथे इछा असते तिथे माग मिळतो असे हणतात. माग नसला तरी मनाने ठरवास नवा माग तयार होतो. आगा येथील ाापक ऋषभ दयालबाग कालेजमये बी.टेक वाियाना इजिनिअरिग फाउडेशन कोसे आटोमोबाइल सिटस हा विषय शिकवतात. कालेजमधील अयापनानतर ते दयालबाग रोडवर कूल पाइट नावाचा टाल चालवतात. या टालमुळे याना अतिरि कमाइ तर होतेच, पण याचबरोबर समाजालाही ते हा सदेश देतात की कोणतेही काम …

Read More »