लेख-समिक्षण
  • 21 jun 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4209

TimeLine Layout

September, 2025

  • 14 September

    दिलासा कर्करोगावरील लसीचा

    र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक …

    Read More »
  • 14 September

    सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती!

    महाष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना ४५२ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी त्यांचा १५२ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एनडीएचे उमेदवार …

    Read More »
  • 14 September

    सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे. आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या …

    Read More »
  • 14 September

    नेपाळमधील अराजकाच्या मुळाशी

    भारताचा शेजारी देश असणारा नेपाळ हा गेल्या जवळपास दशकभरापासून अस्थिरता-अस्वस्थता आणि अशांतता यांच्या मगरमिठीत सापडला आहे. राजेशाही व्यवस्थेचा त्याग करुन नेपाळने लोकशाहीची कास धरली खरी; पण दहा वर्षेउलटूनही तेथे लोकशाही व्यवस्था खर्‍या अर्थाने नावारुपाला आलीच नाही. सुरुवातीला राज्यघटना निर्मितीसाठी प्रचंड खल झाला. त्यानंतर राजकीय अस्थिरतेचे ग्रहण नेपाळला लागले ते कायमचेच. आज नेपाळ राजकीय आणि सामाजिक संकटाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे. …

    Read More »
  • 6 September

    अरशद, अक्षयची वकिली वादात

    न्यायालयीन व्यवस्थेवर तिरकस भाष्य करणार्‍या ‘जॉनी एलएलबी’ चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली. अक्षयच्या पहिल्या भागानंतर अरशदच्या दुसर्‍या भागानेही तेवढेच मनोरंजन केले. त्यामुळेच निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग आणायचा ठरवला. यात दोन्ही जॉली म्हणजे अक्षय आणि अरशद दिसणार आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्याने वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी’च्या तिसर्‍या भागाची माहिती सांगणारा टिझर प्रदर्शित झाला. दोन जॉलीची जुगलबंदी …

    Read More »
  • 6 September

    रामकथांची मोहिनी

    हिंदी सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात अनेक विषय, कथानके, व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या; पण त्यांत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विषय म्हणजे रामायण व महाभारतासारख्या पौराणिक कथा. यातही रामकथा ही प्रेक्षकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली कथा आहे. कारण प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे तर मर्यादा, धर्मपालन, …

    Read More »
  • 6 September

    बना बहुभाषिक

    सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशा प्रकारचे एखादे वैशिष्ट्य आपल्याकडे असणे आवश्यक असते. आपल्या क्षेत्रातील पदवीबरोबरच तुम्हाला मातृभाषेव्यतिरित अन्य एखादी भाषाही अवगत आहे असे दिसले तर तुम्हाला नोकरी मिळण्यात प्राधान्य दिले जाते. पूर्वी म्हणजे साधारण ४०-५० वर्षापूर्वी एकापेक्षा अधिक भाषा जाणून घेणे हे लहान मुलांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते असे बोलले जात असे. लहान वयात मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकायला लावल्या तर …

    Read More »
  • 6 September

    पालक-शिक्षक मीटिंगला जाताना…

    ळांच्या शिक्षणावर आणि त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे हे प्रत्येक पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य असते. शाळेमध्ये मुलांच्या कामगिरीची योग्य माहिती मिळवण्यासाठी पालक-शिक्षक बैठक हा एक उत्तम पर्याय असतो. मात्र, अनेकदा पालकांना हे समजत नाही की शिक्षकांना कोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून त्यांच्या मुलाच्या अभ्यास आणि वर्तनाची संपूर्ण माहिती मिळू शकेल. माझ्या मुलाची अभ्यासातील कामगिरी कशी आहे? या प्रश्नामुळे तुम्हाला हे समजू शकेल की …

    Read More »
  • 6 September

    पुरातही तग धरणार बार्ली

    जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणार्‍या अन्नधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल …

    Read More »
  • 6 September

    प्रामाणिकपणाचा असाही आदर्श

    सिंगापूरमधील एका मोठ्या घरात सिसिल ब्राउन नावाचे इंग्रज डॉटर एकटे राहत होते. त्यांनी अनेक प्राणी आणि पक्षी पाळले होते आणि त्यांच्यावर ते लहान मुलांसारखे प्रेम करत होते. त्यांच्या शेजारीच मिग नावाचा चौदा वर्षांचा गरीब मुलगा एकटा राहत होता. तो डॉटर ब्राउन यांचे कपडे धुत असे आणि इस्त्री करत असे. दरम्यान इंग्रज आणि जपानी यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धाच्या काळात मिग …

    Read More »