नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रम, नेतृत्व कौशल्य आणि दूरदृष्टीच्या माध्यमातून समूहाला नवी उंचीवर नेले आहे. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे, जो एका शेतकरी कुटुंबातून सुरू होऊन जागतिक उद्योगजगताच्या शिखरापर्यंत पोहोचला आहे. नटराजन चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 साली तामिळनाडू राज्यातील मोहनूर या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना संगणक प्रोग्रामिंगची आवड होती. सरकारी शाळेत …
Read More »घरकुल
जोडीदारला मानसिक आजार असेल्यास
नातेसंबंध चांगले चालवण्यासाठी जोडप्यांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मानसिक आजाराने ग्रस्त असणार्यांची संख्या वाढत आहे. आपला जोडीदारदेखील काही मानसिक आजाराने ग्रस्त असेल तर त्याचा वैवाहिकत आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीसोबत डील करणे, त्याला समजावून सांगणे हे खूप क्लिष्ट असते. यासाठी काही मौलिक सल्ले 1) मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असणार्या किंवा मनोविकार …
Read More »व्हॉट्स अॅप वापरताय?
आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअॅप हॅक होत आहेत. या अॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू …
Read More »संघर्षातून यशाची ‘बालेकी’ यशोगाथा
नेपाळमधील एका गावात सुमारे 37 वर्षांपूर्वी जन्मलेली रूपमणी जन्मापासूनच अपंग होती. तिला ऐकू येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. तिचे कुटुंब दार्जिलिंगला गेले तेव्हा रूपमणी सहा महिन्यांची होती. वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. तिच्या लहानपणी रूपमणीला हे विचित्र वाटले की कुटुंबातील इतर लोक एकमेकांशी खूप बोलतात, एकमेकांशी संभाषण करतात, परंतु आपल्याला त्या संभाषणात भाग घेता येत नाही. पालक …
Read More »व्हिडिओ ब्लॉगर बनायचंय?
व्हिडिओ ब्लॉगिंग, किंवा व्लॉगिंग, हे आजच्या डिजिटल युगातील एक प्रभावी माध्यम बनले आहे. भारतातील तरुणाईमध्ये व्लॉगिंगची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. पण यशस्वी व्लॉगर होण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतातील व्लॉगिंगचा उदय: इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे, भारतात व्लॉगिंगचे क्षेत्र फोफावले आहे. तरुण पिढी आपल्या आवडीनुसार विविध विषयांवर व्लॉग तयार करून त्यांना …
Read More »पाहुण्यांची खातीरदारी करताना…
घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन वाढताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ती घेतली तर घरी आलेला पाहुणा प्रसन्न चित्ताने आपल्या घरी जाईल. आपल्या संस्कृतीत अतिथींना देवाप्रमाणे मानले आहे. घरी आलेला पाहुणा संतुष्ट होऊनच घरातून गेला पाहिजे असा एक नियम आपल्याकडे आहे. पाहुण्यांच्या संतुष्टी बरोबरच घरातील स्त्रीचाही नेटकेपणा, गृहीणीपणाचे कौशल्य दिसले पाहीजे. बरेचदा आपण पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित करतो. त्यांना भोजन वाढताना …
Read More »शिवचरित्रातून तरुणाईने काय शिकावे?
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील अजरामर योद्धे, आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आणि स्वराज्यसंस्थापक होते. त्यांचे जीवन केवळ रणांगणातील पराक्रमानेच नव्हे, तर त्यांच्या धोरणी बुद्धीमत्तेने, नीतिमत्त्वाने आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाने प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या जीवनातील शिकवण उपयोगी ठरू शकते. 1. ध्येयासोबत निष्ठा आणि समर्पण शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अविरत परिशम घेतले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी निष्ठा आणि …
Read More »आईलाही हवी थोडीशी नियमावली
चौदा वर्षे हा वयोगट म्हणजे किशोरवयीन टप्पा. सधन कुटुंबातील मुलांसाठी तर हे वय खेळण्याचे आणि बागडण्याचे. पण या वयात कष्ट करणारी मुले वेळेचा सदुपयोग करतात आणि कालांतराने इतिहास घडवितात. हेच नामीबियाच्या 72 वर्षीय नेतुंबो यांनी करून दाखविले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेड उराशी बाळगत तरुणपणात चळवळीत सहभाग घेतला आणि श्वेतवर्णियांच्या तावडीतून देशाला मुक्तता मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. नेतुंबो यांनी …
Read More »कोणते संकल्प करावेत?
बर्याच वेळेला आपण नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प पूर्ण होत नाही. हे संकल्प अवघे काही दिवसच टिकतात. मात्र, काही छोटे-छोटे संकल्प यावर्षात तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. डिजिटल डिटॉक्स ः आपल्या सर्वांचाच स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. दिवसभर आपण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरत असतो. मात्र, नवीन वर्षात स्क्रिन टाईम कमी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. गरज नसताना स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा निर्धार …
Read More »एकांताची सावली!
निसर्गात शोधतांना झाडांमधले ॠतूमानाप्रमाणे होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात. पर्वत शिखरांवर सुखद एकांत असतो. ते कधी केविलवाणे, बापुडवाणे दिसत नाहीत. कारण त्यांना एकाकीपणाची भिती वाटत नाही. ते स्वत:त मग्न असतात. सोबतीची अपेक्षा नसते. आपणही निसर्गाचा एक भाग आहेात. अधिक प्रगत, अधिक सजग. विचार करण्याची शक्ती असलेली आहोत. एकटे आहोत असं न मानता स्वत:ची सोबत स्वत:ला करावी. कसा असतो एकांत शांत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र