हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान तेजस उडवणार्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर्स भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कांठ आणि चतुर्वेदी या सुखोई लढाऊ विमानाचे पायलट आहेत. आतापर्यंत मोहना सिंग मिग फायटर उडवत …
Read More »संपादकीय
गर्दी कशासाठी?
तुमच्या जवळपास आज उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन किंवा तत्सम एखादा कार्यक्रम आहे का? माहिती घेऊन सांगा. महाराष्ट्रातल्या निम्म्याहून अधिक लोकांचं उत्तर होकारार्थी येईल. साहजिक आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मग असे कार्यक्रम करताच येणार नाहीत. तत्पूर्वी किमान कुदळ मारून घ्यावी, हा सुज्ञ विचार करून सर्वपक्षीय स्थानिक राजकारणी सध्या मतदारसंघाच्या दौर्यात व्यस्त आहेत. (आणि राज्यस्तरीय नेते यात्रांमध्ये!) नंतर कुदळ मारलेल्या जागी …
Read More »‘विशेष’ खेळाडूंची दमदार कामगिरी
भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस अद्याप थांबलेला नाही. पॅरिस येथील पॅरालंपिकच्या बातम्या देशाच्या गौरवात भर घालणार्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी एवढ्या संख्येने भारताच्या पदरात पदके पडलेली नव्हती. अर्थात हा मुद्दा केवळ देशाच्या दिव्यांग खेळाडूंकडून प्रस्थापित केल्या जाणार्या विक्रमाचा नसून पॅरिस पॅरालंपिकची पदकांची यादी पाहिली तर ही भारतीयांची बदलणारी मानसिकता आणि दृष्टीकोन याचा एक आदर्श नमूना म्हणावा लागेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »संकट येणार?
‘गॉड ऑफ केऑस’ शब्द ऐकल्यावर त्यातल्या त्यात बरं वाटलं. ‘केऑस’ या शब्दाला मराठीत अनागोंदी, अंदाधुंदी, सावळा गोंधळ, बजबजबुरी असे अनेक प्रतिशब्द आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असं वातावरण. अशा स्थितीचं प्रतिनिधित्व करणारी एक देवता इजिप्शियन संस्कृतीत आहे आणि ग्रीक भाषेत तिला ‘अपेप’ किंवा ‘अपेपी’ म्हणतात, ही माहिती सध्या मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रमुख राजकीय …
Read More »वायूप्रदुषणाबाबत स्वागतार्ह उपक्रम
देशातील अनेक शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. पावसाळ्यात किंवा इतर महिन्यात पाऊस पडला की प्रदुषणापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळतो, पण या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे. या प्रयत्नात, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातील दोन शहरांना आणि ओडिशातील भुवनेश्वरमधील काही भागांना कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणून निवडण्यात येणार आहे. या भागात अत्यंत कमी उत्सर्जन असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला …
Read More »देर है…
भ्रष्टाचार हा शब्द कुणी उच्चारला तर हसू येईल की काय, अशी भीती वाटू लागलीय. मुळात तो कुणी उच्चारल्यास त्यातल्या त्यात खरा वाटेल, हा प्रश्न पडतो. आपण स्वतः सोडून कुणाचीही याविषयी बोलायची लायकी नाही, असंच प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाचे पाय मातीचे. हजारो कोटींचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर येऊन टीआरपी खाऊन गेले. पुराव्यांच्या राशीच्या राशी डोळ्यांसमोर दिसता-दिसता नजरेआड झाल्या. कुणी ट्रकमधून, कुणी बैलगाड्यांमधून …
Read More »‘जन-धन’ची दशकपूर्ती
बर्याच वेळा साधा वाटणारा उपक्रम नंतरच्या काळात दूरगामी महत्त्वाचा ठरतो. दहा वर्षांपूर्वी जन धन खाते योजना सुरू झाली तेव्हा त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ, सामान्य लोक जर बँक खाते उघडत असतील तर ते खाते किती दिवस चालू ठेवण्याच्या अटींची पूर्तता करू शकतील आणि त्याचा सर्वसामान्यांना तसेच देशाला काय फायदा होईल? आता असे म्हणता येईल की जन धन …
Read More »डिजिटल स्वप्नव्यत्यय
झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …
Read More »शाळांचे वेगवेगळे परीक्षा मंडळ कशासाठी?
देशात विविध राज्यांत असलेल्या परीक्षा मंडळांच्या परीक्षेत एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्य सरकारांशी चर्चा करत असून त्याचे सार्थक परिणाम हाती येणे अपेक्षित आहे. देशभरात सध्या साठपेक्षा अधिक परीक्षा आणि अभ्यास मंडळ आहेत. यात अनेक पातळीवर भिन्नता दिसून येते. या भिन्नतेमुळेच राष्ट्रीय पातळीवर होणार्या प्रवेश परीक्षेत विद्यार्थी अडचणीत येतात. एक तर देशातील विविध शिक्षण मंडळांचा अभ्यासक्रम वेगळा आहे अणि …
Read More »डिजिटल स्वप्नव्यत्यय
झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र