लेख-समिक्षण

बॅक स्टोरी

नक्षली नेते हिडमा आणि देवजी ठार

छाीसगढ-आध देश सीमेवर आज, मगळवारी सकाळी सुरक्षा दलाशी झालेया चकमकीत हिडमा मडावी, याची पनी राजे यायाह सहा नक्षलवादी ठार करयात आले. यानतर दुसया दिवशी बुधवारी सवो नक्षलवादी नेता देवजीला ठार मारयात आले. छाीसगढमये नक्षलवााचा नाश करयासाठी राय पोलिस आणि सुरक्षा दलाया जवानाचे एटी नक्षल आपरेशन सु आहे. छाीसगढ-आध देश सीमा भागात झालेया चकमकीत हिडमा मारा गेला आहे. यासदभात वरि पोलिस …

Read More »

अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित

राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …

Read More »

अखेर नगरपालिकांची निवडणूक घोषित

राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ४ नोव्हेंबर रोजी २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्यातील नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रभरातील मतदारांना ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य …

Read More »

शेतकरी रस्त्यावर, नागपूर जाम

नागपूरने असे आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले. शेतकर्‍यांच्या तीन दिवसांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्धा रोडवर जाम लागला. त्यामुळे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले. त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. आमची इथून हटायला तयारी आहे. पण आमची …

Read More »

६४८ कोटींचा आणखी निधी मंजूर

राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापूर्वी, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकर्‍यांसाठी ३१ हजार ६६५ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे राज्य सरकारने ६४८ कोटी रुपयांच्या वितरणाला …

Read More »

नक्षल नेत्याने स्वीकारले संविधान

नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने बुधवारी आपल्या ६० सहकार्‍यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले. भूपती आणि त्याच्या सहकार्‍यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे नक्षलवादी …

Read More »

शेतकर्‍यांना ३१,६२८ कोटींचे पॅकेज

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. ओल्या दुष्काळाप्रमाणे ही मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची …

Read More »

दिवाळीपूर्वी ओल्या दुष्काळाप्रमाणे मदत

राज्यात ६० लाख हेटरचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते, त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या-ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत ओल्या दुष्काळाप्रमाणेच शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकर्‍यांच्या बांधावर

मराठवाडा, पश्चिम विदर्भात पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांनी ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी टाहो फोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारी लातूर, सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍यात मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

३१ जानेवारीपर्यंत निवडणुकी घ्या

गेल्या चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी मुहूर्त काढला आहे. आयोगाच्या मागणीनुसार, मुदतवाढ देत सगळ्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत व्हायला पाहिजेत, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. निवडणुका घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक …

Read More »