मुलाखतीत स्वतःच्या बलस्थानांविषयी सांगणे ही आपली पात्रता सिद्ध करण्याची मोठी संधी असते. तर स्वतःच्या उणिवा प्रांजळपणे मान्य करणे हे आपल्या परिपक्वतेचे लक्षण मानले जाते. स्वतःची बलस्थाने मांडण्यासाठीची सूत्रे सहकार्य वृत्ती: संघात काम करताना इतरांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते. आपल्या सहकार्यामुळे प्रकल्पाला कसा फायदा झाला, याचे उदाहरण देणे प्रभावी ठरते. तांत्रिक कौशल्य: ज्या कामासाठी मुलाखत आहे, त्यातील …
Read More »युवा
अझीम प्रेमजींच्या जीवनप्रवासातून काय शिकावे?
भारतीय उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे अझीम प्रेमजी हे यशस्वी उद्योजक आणि तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. यापलीकडे जाऊन ते महादानशूर म्हणूनही जगाला ते सुपरचित आहेत.आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि अनेकदा गोंधळलेल्या जगात तरुणांनी नेमकी कोणती दिशा घ्यावी, याचे सूक्ष्म पण प्रभावी उत्तर त्यांच्या विचारांत सापडते. यशाची व्याख्या आज बहुधा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत मोजली जाते; मात्र प्रेमजी यांचा …
Read More »अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या घातक सवयी
अँड्रॉइड फोन गेल्या दोन दशकांपासून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढारले असले तरी, सुरुवातीच्या काळातील काही चुकीच्या सवयी आणि गैरसमज आजही वापरकर्त्यांमध्ये कायम आहेत. संगणकाप्रमाणे फोन वापरण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्या महागड्या उपकरणाचे आणि वैयक्तिक माहितीचे नुकसान करत असतो. टास्क किलर ॲप्सचा अनावश्यक वापर अनेक वापरकर्त्यांना असे वाटते की पार्श्वभूमीवर (बॅकग्राउंड) सुरू असलेले ॲप्स वारंवार बंद …
Read More »वायरलेस चार्जिंग ः फायद्याचे की तोट्याचे?
स्मार्टफोनच्या जगात सध्या ‘वायरलेस चार्जिंग’ हे तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. केबलची कटकट नसल्यामुळे अनेकजण या सुविधेला पसंती देत आहेत. मात्र, या तंत्रज्ञानामुळे फोनच्या बॅटरीवर विपरीत परिणाम होतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी… गेल्या काही वर्षांत वायरलेस चार्जिंगचे तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले आहे. आता केवळ महागड्या स्मार्टफोनमध्येच नव्हे, तर कारमध्येही हे फीचर मिळू लागले आहे. चार्जिंग पॅडवर फोन ठेवला की …
Read More »नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग
मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे जाळे विणले जाणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटते की आपण प्रयत्नांनी हे वाईट विचार काढून टाकावेत आणि केवळ सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावे. मात्र, जगप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु या विषयावर एक अतिशय वेगळा आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जबरदस्तीने त्याग …
Read More »केशप्रत्यारोपण करताय?
केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते? एफयूई आणि एफयूटीमधील फरक केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील …
Read More »इंस्टाग्राम रील्सचे कंटाळवाणे अल्गोरिदम बदला
सोशल मीडियाच्या विश्वात आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. प्रवास, जीवनशैली आणि तंदुरुस्ती अशा अनेक विषयांवरील लघुपट म्हणजेच रील्स या मंचावर जगभरातून पाहिले जातात. मात्र अनेकदा आपल्या फीडमध्ये नको असलेले किंवा निरुपयोगी व्हिडिओ येऊ लागतात आणि रील पाहण्याचा आनंद पूर्णपणे निघून जातो. आनंदाची बाब अशी की ही समस्या अल्गोरिदम रीसेट करून अगदी सहज सोडवता येते. काय आहे …
Read More »‘सेबी’मध्ये करिअर करायचंय?
वेतन आणि आर्थिक लाभ : आर्थिकदृष्ट्या हे पद अत्यंत सक्षम आहे. सर्व भत्ते धरून महिन्याला साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास मिळणारे वेतन हे कोणत्याही तरुण करिअरप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय राहण्यासाठी घर (एचआरए), वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात मिळणारी कर्जेयामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहते. यशाचा मंत्र : सेबी ग्रेड ए परीक्षेचा अभ्यास करताना केवळ पुस्तकी कीडा होऊन चालणार नाही. तुम्हाला …
Read More »कहाणी एका निसर्गवेड्याची
बेंगळुरू सारख्या शहरात आयटीसी इन्फोटेकसारख्या मोठ्या कंपनीत तब्बल एक दशक काम केल्यानंतर शिहाब कुन्हाहम्मद यांनी 2021 मध्ये आपल्या कॉर्पोरेट जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ निसर्गाची ओढ नव्हती तर पर्यावरणाप्रती असलेली एक खोल बांधिलकी होती. केरळमधील आपल्या आजीसोबत बालपणी झाडे लावताना मिळालेले संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिहाब यांनी तामिळनाडूतील शूलगिरी येथील आपल्या शेतावर मुक्काम …
Read More »‘नाही’ म्हणण्याची ताकद मोठी!
साधारणपणे समाजात ’हो’ म्हणण्याला सकारात्मक आणि ‘नाही’ म्हणण्याला नकारात्मक मानले जाते. मात्र, जेव्हा विषय स्वतःच्या भविष्याचा आणि करिअरचा येतो, तेव्हा ‘नाही’ म्हणणे हे अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा आपल्याला काय ‘करायचे नाही’ हे स्पष्ट असणे यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ आव्हाने स्वीकारण्याच्या नावाखाली किंवा कोणाला दुखावायचे नाही म्हणून चुकीच्या पर्यायांना ‘हो’ म्हणतो …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र