मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे जाळे विणले जाणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटते की आपण प्रयत्नांनी हे वाईट विचार काढून टाकावेत आणि केवळ सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावे. मात्र, जगप्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु या विषयावर एक अतिशय वेगळा आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जबरदस्तीने त्याग …
Read More »युवा
केशप्रत्यारोपण करताय?
केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते? एफयूई आणि एफयूटीमधील फरक केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील …
Read More »इंस्टाग्राम रील्सचे कंटाळवाणे अल्गोरिदम बदला
सोशल मीडियाच्या विश्वात आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. प्रवास, जीवनशैली आणि तंदुरुस्ती अशा अनेक विषयांवरील लघुपट म्हणजेच रील्स या मंचावर जगभरातून पाहिले जातात. मात्र अनेकदा आपल्या फीडमध्ये नको असलेले किंवा निरुपयोगी व्हिडिओ येऊ लागतात आणि रील पाहण्याचा आनंद पूर्णपणे निघून जातो. आनंदाची बाब अशी की ही समस्या अल्गोरिदम रीसेट करून अगदी सहज सोडवता येते. काय आहे …
Read More »‘सेबी’मध्ये करिअर करायचंय?
वेतन आणि आर्थिक लाभ : आर्थिकदृष्ट्या हे पद अत्यंत सक्षम आहे. सर्व भत्ते धरून महिन्याला साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास मिळणारे वेतन हे कोणत्याही तरुण करिअरप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय राहण्यासाठी घर (एचआरए), वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात मिळणारी कर्जेयामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहते. यशाचा मंत्र : सेबी ग्रेड ए परीक्षेचा अभ्यास करताना केवळ पुस्तकी कीडा होऊन चालणार नाही. तुम्हाला …
Read More »कहाणी एका निसर्गवेड्याची
बेंगळुरू सारख्या शहरात आयटीसी इन्फोटेकसारख्या मोठ्या कंपनीत तब्बल एक दशक काम केल्यानंतर शिहाब कुन्हाहम्मद यांनी 2021 मध्ये आपल्या कॉर्पोरेट जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ निसर्गाची ओढ नव्हती तर पर्यावरणाप्रती असलेली एक खोल बांधिलकी होती. केरळमधील आपल्या आजीसोबत बालपणी झाडे लावताना मिळालेले संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर शिहाब यांनी तामिळनाडूतील शूलगिरी येथील आपल्या शेतावर मुक्काम …
Read More »‘नाही’ म्हणण्याची ताकद मोठी!
साधारणपणे समाजात ’हो’ म्हणण्याला सकारात्मक आणि ‘नाही’ म्हणण्याला नकारात्मक मानले जाते. मात्र, जेव्हा विषय स्वतःच्या भविष्याचा आणि करिअरचा येतो, तेव्हा ‘नाही’ म्हणणे हे अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा आपल्याला काय ‘करायचे नाही’ हे स्पष्ट असणे यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ आव्हाने स्वीकारण्याच्या नावाखाली किंवा कोणाला दुखावायचे नाही म्हणून चुकीच्या पर्यायांना ‘हो’ म्हणतो …
Read More »नियमित अभ्यासच गरजेचा!
सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ‘एक्झाम फीव्हर’ची चर्चा रंगू लागली आहे. कारण परीक्षा आता जवळ येत आहेत. खरे पाहता परीक्षा ही भीती नसून केवळ स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक विद्यार्थी वर्षभर आजचा अभ्यास उद्यावर ढकलतात. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा डोंगर उभा राहतो. चांगली तयारी करण्यासाठी रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेळापत्रक बनवून सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या …
Read More »मुलाखतीदरम्यान काय विचारावे?
नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत इंटरव्ह्यू अथवा मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापक वेगवेगळे प्रश्न विचारून विविध विषयात तुमचे ज्ञान किती आहे हे आजमावून पाहतो. उमेदवारही मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. या प्रश्नांमधून त्या कंपनीमध्ये आपण काम करू शकू की नाही हे कळू शकते. तसेच व्यवस्थापनालाही हा उमेदवार किती पात्रतेचा आहे हे कळू शकते. मुलाखतीच्या वेळी जर उमेदवाराने …
Read More »मातीतले खेळ
मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की …
Read More »मागे वळून पाहताना…
कोणतीही नवी सुरुवात करताना मागे वळून पाहणे आवश्यक असते. विशेषतः नव्या वर्षाचे संकल्प आखून पुढे मार्गक्रमण करत असतान मागील काळात आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल, ठरवलेले एखादे उद्दिष्ट साध्य झालेे नसेल तर त्यामागच्या कारणांचा विचार करणे आवश्यक असते. त्याचबरोबर मागील काळात आपण कोणत्या नव्या गोष्टी शिकलो, कोणत्या गोष्टी शिकायच्या राहिल्या याचाही धांडोळा घेतला पाहिजे. त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या संकल्पांची पूर्तता …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र