बहुउपयोगी आरोग्य कर्मचारी ही संकल्पना तशी जुनीच आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण होणार्या स्थितीत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अशा कर्मचार्यांमार्फत केले जाते. ज्या ठिकाणी रुग्णालये, इस्पितळे नाहीत, त्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम या कर्मचार्यांना करावे लागते. हिवताप, कुष्टरोग, टीव्ही यांसारख्या व काही संसर्गजन्य आजारांचा फैलाव झाल्यास त्या संदर्भातील उपाययोजना करण्याचे काम मल्टिपर्पज हेल्थ वर्करकडून केले जाते. त्यातबरोबर सार्वजनिक ठिकाणी …
Read More »घरकुल
पालकत्वातील भीती आणि वास्तव
माणूस बहुधा त्याच गोष्टींना जास्त भीत असतो ज्या त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे पालकांना आणि विशेषतः आयांना संगोपनादरम्यान सतत मुलांविषयीच्या काही भीती मनात असतात. पालकत्व हा चिंतेचा विषय असला तरी वास्तवाचा योग्य विचार करून आणि आवश्यक ती पावले उचलून, या भीतींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी त्यांच्या कृतींमध्ये संतुलन …
Read More »केवळ पदवी पुरेशी नाही…
काही दशकांपूर्वी ‘बी.टेक.’ पदवीला विशेष महत्त्व होते. विशेषतः कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित आकर्षक नोकर्या मिळत असत. पण आजचे जॉब मार्केट पूर्णपणे बदलला आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती आणि डिजिटल स्पर्धा यामुळे केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. या बदलत्या परिस्थितीत इंजिनिअर्सना त्यांच्या व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर अधिक भर द्यावा लागणार आहे. याच …
Read More »‘पक्ष्यांच्या ताई’चा सन्मान
’टाइम’ मासिकाने विविध क्षेत्रांतील १३ महिलांची ’वूमन ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित यादीत निवड केली असून, २०२५च्या यादीत समाविष्ट असलेल्या एकमेव भारतीय महिला म्हणजे पौर्णिमा देवी बर्मन. पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित कार्य पौर्णिमा देवी बर्मन या आसाममधील प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव संशोधक आहेत. त्या विशेषतः मोठ्या आकाराच्या ’हारगिला’ (ग्रेटर अडज्युटंट स्टॉर्क) या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ओळखल्या जातात. मानवी हस्तक्षेपामुळे नामशेष होण्याच्या …
Read More »‘व्हॉटसअॅप’काराची यशोगाथा
जगातल्या संवादाच्या साधनांचा प्रवास जितका उत्कंठावर्धक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही आहे. आज आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, कुठेही असलो तरी आपल्या प्रियजनांशी क्षणोक्षणी संवाद साधू शकतो, आणि हे शय झाले आहे स्मार्टफोन व मेसेजिंग अॅप्समुळे. या क्रांतीत जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’चा सिंहाचा वाटा आहे. पण या अॅपमागची प्रेरणादायी कहाणी जितकी विलक्षण आहे, तितकीच भावस्पर्शीही आहे. ही कहाणी …
Read More »गुलाबजलद्वारे सौंदर्य प्रसाधने
गुलाब जल हे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. गुलाब जल लावल्याने चेहरा तजेलदार आणि स्वच्छ दिसतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही याचा नियमित वापर करु शकतात. गुलाब जलाचा वापर करुन आपण घरच्या घरी स्किन केअर प्रॉडट्सही बनवू शकतो. गुलाबजल मिश्रीत ही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहते आणि नैसर्गिक चमक येते. सर्वांत महत्त्वाचे …
Read More »समाजशीलतेचा ‘चिमुकला’ आदर्श
अनेकदा मोठा सामाजिक बदल घडवण्यासाठी मोठ्या वयाची, मोठ्या पदाची किंवा प्रचंड संसाधनांची गरज असते, असा समज असतो. पण काही वेळा केवळ संवेदनशील मन, निस्वार्थी विचार आणि जिद्द पुरेशी ठरते. पुण्यातील तीन तरुण मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. ‘प्रोजेट नर्चर’ ही अशा तीन अभ्यासू आणि सेवाभावी किशोरींची एक लहानशी पण प्रभावी स्वयंसेवी संस्था सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विहा …
Read More »परफेक्ट आयलिड मेकअपसाठी
डोळे हा चेहर्याचे सौंदर्य खुलवणारा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. मेकअप करतानाही डोळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अपेक्षित परिणाम साधले जात नाहीत. डोळ्यांचा मेकअप करताना आयलिड म्हणजे पापण्या अधिक आकर्षक, उठावदार आणि बोलक्या कशा दिसतील, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. आयलिड मेकअपचे महत्त्व डोळ्यांचा नैसर्गिक आकार अधिक उठून दिसतो. चेहर्याला फ्रेश, यंग आणि ग्लॅमरस लुक मिळतो. वेगवेगळ्या प्रसंगांसाठी स्टायलिश व ट्रेंडी लुक मिळतो. …
Read More »नैराश्याने मेंदूचे आकुंचन
निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू. मेंदू व पर्यायाने मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याकडे गांभीर्याने लक्ष देणेही आवश्यक असते. सध्याच्या धकाधकीच्या, असुरक्षित वातावरणाच्या जीवनात अनेक लोक नैराश्यासारख्या मानसिक समस्यांच्या गर्तेत अडकत आहेत. अनेक वर्षांच्या जुन्या नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या …
Read More »डास माणसाकडे का आकर्षित होतात?
डास हे त्यांचे मानवी लक्ष्य बहुसंवेदकतेने शोधतात. त्यात वास, दृश्य संकेत, शरीराचे तापमान यांचा समावेश असतो. त्यामुळेच ते माणसाजवळ येऊन रक्त पिऊ शकतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत हे संशोधन करण्यात आले आहे. डासाची मादी चावते. नर चावत नाही, डासाची मादी तिच्या पिलांना रक्त हे अन्न म्हणून देते, ती नेहमी यजमान म्हणजे माणूस रक्त पिण्यासाठी शिकार …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र