ऑनलाईन शॉपिंग आजच्या काळात आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनली आहे. आता लोक केवळ फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर थेट सोशल मीडियाच्या जाहिरातींवरूनही खरेदी करत आहेत. पण जसे हे सगळे सोपे आणि आकर्षक वाटते, तसेच ते धोका निर्माण करणारेही असते. अनेक बनावट वेबसाईटस् अगदी खर्यासारख्या दिसतात. आकर्षक डिझाईन, कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय आणि मोठ्या सूट अशा गोष्टींचे आमिष दाखवून …
Read More »घरकुल
मुलांची सायबर सुरक्षा आणि पालक
आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या धोयांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये १२ टक्के वाढ झाली असून त्यात लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. युनिसेफच्या मते, भारतातील १३-१८ वयोगटातील ५९% मुलांनी ऑनलाइन छळाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेसाठी पालकांची …
Read More »जीमेलवर चुटकीसरशी शोधा जुना ईमेल
जीमेल हे भारतातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा प्लॅटफॉर्म आहे. आज स्मार्टफोन वापरणार्या जवळपास प्रत्येकाकडे जीमेलचे अकौंट आहे. काही जण १०-१५ वर्षांपासून जी-मेल वापरत आहेत. काही वेळा असा प्रसंग येतो की, आपल्याला खूप वर्षांपूर्वीचा एखादा मेल शोधायचा असतो. यासाठी तुम्ही सतत जुने मेल्स स्क्रोल करत बसता, पण तो सापडत नाही. खूप वेळ यात निघून जातो. पण जीमेलची एक खास ‘सिक्रेट ट्रिक’ …
Read More »फेसवॉशचा योग्य वापर कसा करावा?
तोंड धुण्यासाठी साधा पाणीपुरताच पुरेसा नाही, कारण आपल्या त्वचेवर दिवसभर धूळ, घाम, तेल आणि प्रदूषणाचे थर बसतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करणे गरजेचे आहे. फेसवॉशचे महत्त्व फेसवॉश हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नाही, तर तो त्वचेची खोलवर निगा राखतो. योग्य फेसवॉशमुळे — चेहर्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते. मुरूमांची समस्या नियंत्रणात राहते. त्वचा तजेलदार …
Read More »स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास बसवताना…
आजकाल प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरतात. पण बरेच लोक हे जाणत नाहीत की सर्व टेम्पर्ड ग्लास सारख्या नसतात. जर चुकीची ग्लास निवडली, तर तुमची स्क्रीन सुरक्षित राहणार नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात जसे की टूडी, २.५ डी, ५ डी, ११ डी वगैरे. यांपैकी प्रत्येकाचे डिझाइन, कव्हरेज आणि सुरक्षा पातळी वेगळी असते. उदाहरणार्थ, …
Read More »समस्या भिंतींवरच्या डागांची
बर्याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले …
Read More »सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स
प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे. खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा …
Read More »टोनिंग का गरजेचे?
स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. यामध्ये टोनिंग हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो त्वचेच्या पोर्सना घट्ट करून तेलाच्या स्रावावर नियंत्रण ठेवतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. अनेक सौंदर्य तज्ज्ञ टोनिंगला त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानतात. टोनिंगचे महत्त्व त्वचेचा झक संतुलित ठेवतो: टोनरचा वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक झक स्तर संतुलित राहतो, …
Read More »पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे …
Read More »अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!
आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच. व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र