भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …
Read More »TimeLine Layout
October, 2024
-
6 October
‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …
Read More » -
6 October
भयपटांना तडका मनोरंजनाचा
कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …
Read More » -
6 October
सेल्फी काढायचायं?
आपला सेल्फी चांगला यावा यासाठी काही टिप्सही इथे सांगता येतील. श्रकॅमेराकडे पाहू नका : वाचताना विचित्र वाटेल, पण तज्ञांच्या मते एक क्लासिक कॅडिंट फोटो काढण्यासाठी आपण कॅमेराकडे पाहू नये. विशेष म्हणजे सेल्फीमध्ये सर्वात मोठी अडचण हीच आहे. सेल्फीमध्ये सर्वच जण कॅमेराकडे पाहताना दिसतात. मात्र आपण थेट कॅमेराकडे पाहिल्यास आपले पोझ आकर्षक येणार नाही. श्रस्वत:ला मध्यभागी नको : सेल्फी काढताना स्वत:ला …
Read More » -
6 October
बेसनाचा सौंदर्यमहिमा
जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून अंघोळ करत होते आणि आता सुध्दा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पीठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जातो. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पध्दत आहे. बेसन पीठाचे दुधात मिश्रण करुन ते मिश्रण चेहर्याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार …
Read More » -
6 October
सर्वात मोठा शॉपिंग मॉल
जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या …
Read More » -
6 October
आदर्श राष्ट्रनिष्ठेचा
शिरीषकुमार हे बाल क्रांतिकारक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा …
Read More » -
6 October
योगनिद्रेवर नवा प्रकाश
हजारो वर्षांची परंपरा असणार्या योगचिकित्सेचे महत्त्व निर्विवाद आहे. पण पुरोगामी म्हणवल्या जाणार्या वर्गाचा असा युक्तिवाद आहे की योगाची चाचणी विज्ञानाच्या आधारे व्हायला हवी. अमेरिका, युरोप आणि विशेषतः चीनमध्ये योगावर मोठे संशोधनही सुरू आहे. काही काळापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालेल्या एका अमेरिकन न्यूरोसर्जनने प्राणायाम हा मानसिक आजारांवर सर्वात प्रभावी उपचार आहे असा दावा केला होता. आज जगभरात योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल …
Read More » -
6 October
पुन्हा हाथरस!
शाळेत शिक्षण मिळतं. शिक्षणामुळं अज्ञानाचा अंधकार दूर होतो. सत्य दिसू लागतं आणि त्यामुळं मनातल्या वेडगळ, जुनाट अंधश्रद्धा दूर होतात. अमानवी रूढी संपुष्टात येतात, असा सर्वसाधारण प्रवास आहे. पण शाळा काढणार्याच्याच डोक्यातून वेडगळ समजुती जात नसतील, तर काय घडतं? हाथरस… पुन्हा एकदा हाथरस! 14 सप्टेंबर 2020 रोजी घडलेलं सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, काही महिन्यांपूर्वी भोलेबाबाच्या सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 लोकांचा …
Read More » -
6 October
फडणवीस व उद्धव यांची पुन्हा युती?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्वत: फडणवीस रात्री 12 वाजता गाडी चालवत ’मातोश्री’वर जाऊन त्यांनी ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







