शनिवारी (२७ सप्टेंबर) तामिळनाडूतील करुरमध्ये अभिनेता आणि तमिझगा वेत्री कळगमचे प्रमुख विजय थलापती याच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तब्बल ३६ लोकांचा जीव गेला. शिवाय अनेक जखमी झाले. ही दुर्घटना कशी घडली, रॅलीसाठी कसे नियोजन केले होते, पोलिसांनी परवानगी देताना कोणती काळजी घेतली होती, आदी सर्व माहिती चौकशीत कालांतराने समोर येईल. मात्र, तोपर्यंत दुसरी दुर्घटना घडलेली असेल. आपला समाज आणि …
Read More »रविवार विशेष
सवलतींचे वास्तव
देशात २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅबची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून अनेक ग्राहक उपयोगी आणि जनसामान्यांच्या गरजेच्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. हा बचत उत्सव असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे वर्षाला कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये वाचतील, असा सरकारचा दावा आहे. सरकारी महसुलात या निर्णयामुळे किती तूट येईल यावरसुद्धा वेगवेगळे दावे सुरू आहेत. काही …
Read More »साक्षरतेतील भरारी
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक धोरणाशी निगडित मुद्दा नसून तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयामांशी जोडलेला आहे. अलीकडेच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत साजर्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाने या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या वेळी जाहीर केलेली आकडेवारी देशासाठी अत्यंत …
Read More »दिलासा कर्करोगावरील लसीचा
र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक …
Read More »सेमीकंडक्टर क्रांतीचे अवकाश
भारताने सेमीकंडटर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. इस्रोच्या सेमीकंडटर लॅबमध्ये भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर विकसित करण्यात यश आले आहे. ‘मेड इन इंडिया’ या पहिल्या चिपचे उत्पादन गुजरातमधील साणंद येथील पायलट प्लांटमध्ये सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तब्बल १८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या दहा सेमीकंडटर प्रकल्पांवर देशात काम सुरू आहे. त्यापैकी एक प्रकल्प पंजाबमधील मोहाली येथे …
Read More »‘टिकटॉक’ परतणार?
टिकटॉकची भारतात पुन्हा एंट्री होणार का, याबाबतच्या चर्चा अलीकडेच जोर धरू लागल्या आहेत. असा दावा केला जात आहे की, भारतात या अॅपवरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते. मात्र, चीनी अॅपवरील बंदी इतया सहजपणे उठणार नाही. यात अनेक आव्हाने आहेत. टिकटॉक पुन्हा चर्चेत का आले? : खरं तर, टिकटॉकची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू होऊ लागली. यानंतर सोशल मीडियावर ही अफवा पसरली …
Read More »जिनोम सिक्वेन्सिंग मिशनच्या अंतरंगात..
भारतामध्ये लाखो लोक दुर्लभ आजारांनी त्रस्त आहेत. हे आजार बहुतांश वेळा अनुवंशिक म्हणजे आपल्या जनुकांमधील बदलांमुळे होतात. डॉटर आणि वैज्ञानिक सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या जनुकामध्ये बदल झाला (त्याला म्युटेशन म्हणतात) तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी लोक आपल्याच जात, धर्म किंवा समुदायामध्ये विवाह करतात. यामुळे नवीन रक्तसंबंध येत नाहीत आणि त्या समुदायामध्ये काही ठराविक …
Read More »तेलापलीकडचा संदेश
सध्या सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिका एक अतिशय गुंतागुंतीच्या परराष्ट्र धोरणात्मक नात्याच्या टप्प्यावर आहेत. एकतर्फी वर्चस्वापासून मुक्त असणार्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारताच्या स्वायत्त, स्वतंत्र धोरणांचे समर्थन करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दडपशाहीसमोर भारताने झुकण्यास नकार देत आपली आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू केवळ …
Read More »‘ट्रुथ सोशल’ च्या अंतरंगात….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात वारंवार चर्चेत येणारे एक खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ट्रुथ सोशल होय. ट्विटर, थ्रेड्स आणि फेसबुक यांसारखेच हेही एक सोशल मीडिया व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्तेआपले विचार, पोस्ट किंवा प्रतिक्रिया शेअर करू शकतात. ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा किंवा निर्णयांचा उल्लेख होताच या प्लॅटफॉर्मचे नाव पुढे येते, कारण ट्रम्प प्रामुख्याने याच माध्यमातून संवाद साधतात. त्यांच्या या पोस्ट्सचे …
Read More »चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’
नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे. तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र