लेख-समिक्षण

महिला

हळद वापरुन सौंदर्य खुलवताना…

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या विविध क्रीम्स आणि ब्युटी प्रॉडक्टस अनेक मोठमोठे दावे करतात, पण अनेकदा असे दिसून येते की, घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा परिणाम जास्त चांगला आणि सुरक्षित असतो. यामध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर आहे ती हळद. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (जंतुनाशक), अँटी-ऑक्सिडंट (ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. यामुळे …

Read More »

मोबाईलशिवाय मूल जेवत नसल्यास

आजकाल अनेक पालक अशी तक्रार करतात की त्यांचं मूल मोबाईलवर कार्टून, गाणी किंवा गेम्स पाहिल्याशिवाय जेवतच नाही. जेवणाच्या वेळेस मोबाईल दिल्याशिवाय ते एक घासही घेत नाहीत. ही सवय सुरुवातीला सोयीसाठी वाटली तरी नंतर ती गंभीर समस्या बनते. ही सवय मुलांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि सामाजिक वर्तनावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे वेळेत सावध होणं आणि योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं …

Read More »

मुलांना आज्ञाधारक कसे बनवावे?

पालक होणे म्हणजे केवळ मूल वाढवणे नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची नीट जडणघडण करणेही असते. प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपले मूल शिस्तीत, समजूतदार आणि आपले ऐकणारे म्हणजेच आज्ञाधारक असावे. पण मुलांवर जबरदस्तीने शिस्त लादणे किंवा फक्त शिक्षा देणे, हा यासाठीचा मार्ग नाही आणि असूही नये. मुलांना खरोखरच आज्ञाधारक बनवण्यासाठी प्रेम, संयम, समजूतदारपणा आणि सातत्य यांची आवश्यकता असते. स्वतःचा आदर्श निर्माण …

Read More »

कटसविवातील नवलाइ

आजा काळात किशोरवीन ुलींपासून हिलापत अनेक जणी विविध सगी कट घालणे पसत करतात. ग तो रोजा वापरासाठी असो, ोठा पार्टींसाठी असो किंवा कुअल आउटिंगसाठी. बाजारात आज अनेक कारा कापडो, टाइले आणि डिझाइने कटस उपलध आहेत. बास लीटेड कट हा कट साात: घेर वपात ळितो आणि तो खूप आरादाी असतो. कोणाही बाासाठी तो उठून दिसतो. जाडसर कापड वापन बनवलेला ही कट …

Read More »

सततचा एसी; त्वचेचं काय?

हल्ली अनेक जणींच्या बाबतीत असं होतं की, घरात, ऑफिसमध्ये आणि गाडीत सतत एसीचा आधार घ्यावा लागतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात ही थंडगार हवा शरीराला सुखावणारी असते; पण सततचा एसीतील वावर हा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचा धोका वाढतो. एसीच्या हवेत ‘ह्युमिडिटी’ म्हणजेच ओलावा नसतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा हरवतो. कोरड्या त्वचेमुळे त्वचा लवकर वयोमान दाखवते. सूक्ष्म …

Read More »

दागिन्यांचे लेअरींग करताना…

स्टायलिश दिसण्यासाठी फक्त आउटफिटच नव्हे तर दागिन्यांवरही तितकंच लक्ष देणे गरजेचे असते. दागिन्यांचा साज चढवताना ज्वेलरी लेयरिंग हा एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. अगदी साध्या कपड्यांनाही ही स्टाइल एक नवीन ट्विस्ट देऊन, तुमच्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवते. पण हे लेयरींग अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स नक्कीच कामी येतील. एस्टेटमेंट पीस निवडा ः लेयरिंग करताना एक असा दागिना निवडा जो सर्वांचं लक्ष …

Read More »

मुलांचा किशोरवयीन टप्पा हाताळताना…

किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे …

Read More »

वक्तशीर दीपिका

चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोण ही शिस्तप्रियतेसाठी ओळखली जाते. वेळेचं काटेकोर पालन, सेटवरचे वर्तन, ताणतणावातही शांत राहण्याची क्षमता ‡ हे सर्व तिच्या व्यावसायिक मूल्यांचे उदाहरण आहे. दीपिकाचे निवडलेले सिनेमे तिच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. ‘छपाक’ या चित्रपटात तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली. पद्मावत, गोलियों की रासलीला, रामलीला, पिकू यांसारख्या चित्रपटांतून तिने स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवले; पण प्रत्येक भूमिकेत स्वतःचा आत्मसन्मान जपणारी …

Read More »

कुर्तीमधील बहार

तरुणी असोत वा महिला, कॉलेजगोईंग असोत वा प्रोफेशनल, कुर्ती ही आजच्या काळातली सर्वांत लोकप्रिय फॅशन आहे. उन्हाळ्यामध्ये तर कुर्तीचा पेहराव आरामदायी, स्टायलिश आणि हटके लूक देणारा ठरतो. सामान्यतः महिला सलवार कमीज घालणं पसंत करतात, पण हटके आणि स्टायलिश लूकसाठी कुर्ती विविध प्रकारे टीमअप करून घालता येते. • सलवार कमीज विथ ट्विस्टकुर्ता आणि पटियाला सलवार हा कॉम्बो मुलींवर फारच सुंदर दिसतो. …

Read More »

तुमचंही मूल शाळेत उदास असतं?

साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्‍या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात. तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का …

Read More »