प्राचीन काळात पृथ्वीचे वातावरण कसे होते, याचे सर्वात जुने पुरावे हे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावरील खडकांमध्ये दडलेले आहेत. एका नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली. नासाच्या अपोलो मोहिमेत चांद्रभूमीवरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली. 50 वर्षांपूर्वी हे खडकांचे नमुने अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणले होते. या खडकांमध्ये चुंबकीय गुणधर्मही अडकलेले आहेत. एके काळी पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही स्वतःचे …
Read More »पॅडादादांचा सक्सेमंत्र
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. उत्तम विनोदवीरांच्या यादीत पॅडी दादांचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये पॅडी दादांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रहसनं केली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाविषयी मनोगत मांडलं. ते म्हणतात, लग्नाच्या अगोदर नाट्यक्षेत्रातील माझी परिस्थिती फारशी समरूप नव्हती. घरातल्यांचा नकार होता. कारण, …
Read More »सुरक्षेवर लक्ष कधी ?
प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, महंत आणि भाविक गंगा स्नान करत आहेत. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून आखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वतःहून बंदी आणली आहे. परंतु, ही चेंगराचेंगरी नेमकी …
Read More »खेळता-खेळता
लहान मुलं बर्याच वेळा दारामागं लपून मोठ्यानं ‘भॉ’ करतात आणि आपल्याला किंवा एकमेकांना घाबरवतात. आपल्याला माहीत असलं, तरी आपण घाबरल्याचं सोंग करतो. जेव्हा मुलं एकमेकांना घाबरवण्याचा खेळ खेळतात, तेव्हा बर्याचदा ही अनपेक्षित घटना असते. त्यामुळे पोरं खरोखर दचकतात. दचकणारा एखाद्या वेळी चिडतोही. परंतु या दचकण्याचा जास्तीत जास्त परिणाम काय? भांडणं, अबोला वगैरे. परंतु या अत्यंत साध्या खेळाचा शेवट एखाद्या लहानग्याच्या …
Read More »महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरमध्ये 30 ठार
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त दुसर्या अमृत स्नान सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली. या चेंगराचेंगरीत 90 लोक जखमी झाल. मंगळवारी रात्री मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. संगम किनार्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली, अशी माहिती महाकुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी माहिती दिली. …
Read More »आत्मविश्वासाने केलेली शस्त्रक्रिया
गेल्या दोन तीन वर्षापासून गरीब, सामान्य माणूस, युवक, महिला आणि शेतकरी या चार स्तंभावर भर देणारा अर्थसंकल्प हे मोदी सरकारचे एक समान सुत्र होय. या अनुषंंगाने यंदाच्या अर्थसंकल्पातही सहा क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विशेषत: शेती आणि शेतकरी यांच्या अनुषंगाने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकण्यात आली. त्याशिवाय लघु व मध्यमउद्योग क्षेत्र तसेच पायाभूत सुविधांचा विकास, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी …
Read More »प्रोत्साहनाची थाप
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन …
Read More »रणबीर-दीपिका ‘पुन्हा एकत्र’
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच री-रिलीज करण्यात आला होता. री-रिलीजनंतरही चाहत्यांकडून रणबीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळू शकतात. हे दोघेही कलाकार कार्तिन आर्यनच्या चित्रपटात कॅमियो करू शकतात. कार्तिकच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा …
Read More »हृदयाचा ठाव घेणार्या चित्रपटांची प्रतीक्षा
अॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली …
Read More »इंस्टाग्रामची कहाणी
फोटो शेअरिंग अॅप इंन्स्ट्राग्रामने गेल्या ऑक्टोबरमध्ये 8 वर्ष पूर्ण केले. या प्रवासात या अॅपने आतापर्यंत 1 अब्ज यूजर जोडले आहेत. आठ आठवड्यात तयार झालेला इंन्स्टाग्राम हा ऑक्टोबर 2010 मध्ये लाँच झाला होता. या अॅपने फोटो शेअरीगचे परिमाण बदलले होते. मोबाईल फोटोला फास्ट, सिंपल आणि आकर्षक करणे हे या इंन्स्टाग्रामचे धोरण होते. प्रारंभीच्या काळात इंन्स्टाग्रामचे संस्थापक केव्हिन सिस्ट्रोमला हा अॅप नागरिकांपर्यंत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र