अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा हिने नुकत्याच सुरू झालेल्या ’लॉक अप: सच या सझा’ (सीझन 2) या रिॲलिटी शोच्या प्रीमियरमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासमोर सुनिताने खुलेपणाने कबुली दिली की, लग्नानंतर गोविंद्याचे अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध (अफेअर्स) होते. प्रीमियर दरम्यान फराह खानने सुनिता आहुजाशी संबंधित जुन्या हेडलाईन्स …
Read More »स्टारडमचे बदलते गणित
एकेकाळी एखाद्या चित्रपटाच्या यशाचे पहिले संकेत तिकीट खिडकीबाहेर लागलेल्या रांगांमधून मिळत असत. चित्रपटगृहांबाहेरील गर्दी, शहरभर लागलेले पोस्टर्स, चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवरील छायाचित्रे आणि दूरचित्रवाणीवरील मुलाखती यांमधून एखाद्या अभिनेत्याची लोकप्रियता मोजली जात असे. मात्र डिजिटल युगाने या सगळ्या समीकरणांना पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज कोणत्याही चित्रपटाच्या यशाची पहिली चाहूल बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्टस् आणि एक्सवरील ट्रेंडिंग हॅशटॅगमधून लागते. …
Read More »व्यक्तिमत्वात बदल घडवताना…
व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ वरवरचे राहणीमान सुधारणे किंवा इंग्रजी बोलणे नव्हे, तर ती स्वतःला अधिक प्रगल्भ करण्याची आणि आपल्यातील सुप्त गुणांना उजाळा देण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ कौशल्यांना महत्त्व नसून, आपण एक व्यक्ती म्हणून कसे वागतो आणि आव्हानांना कसे तोंड देतो, यावर आपले यश अवलंबून असते. जागतिक पातळीवर उत्तुंग यश मिळवलेल्या अनेक विचारवंतांनी व्यक्तिमत्त्वाच्या या अंतर्गत …
Read More »घरच्या घरी ’गुलाब जल’ बनवताय ?
व्हॅलेंटाईन डेला मिळालेले गुलाब असोत किंवा पूजेनंतर उरलेली फुले, ती फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी करणे अधिक फायदेशीर ठरते. बाजारातून विकत आणलेल्या उत्पादनांपेक्षा घरच्या घरी तयार केलेले गुलाब जल फेस पॅक किंवा टोनर म्हणून वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे गुलाब जल बनवण्यासाठी प्रथम एक कढई गॅसवर ठेवून तिच्या मध्यभागी एक छोटी रिकामी वाटी ठेवावी. गुलाबाच्या पाकळ्या देठापासून वेगळ्या करून …
Read More »धोका चीनच्या महाकाय धरणाचा
जगातील सर्वात मोठे धरण हे चीनमध्ये आहे. ‘थ्री गॉर्जेस डॅम’ असे या धरणाचे नाव आहे. या धरणाची शक्ती इतकी आहे की, यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला आहे. मात्र, आता चीनने यापेक्षा मोठी आणि यापेक्षा शक्तिशाली धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर बांधल्या जाणाऱ्या या धरणाचा सर्वाधिक धोका भारताला होणार आहे. चीन या धरणाचा वापर भारताविरोधात धोरणात्मक शस्त्र म्हणून …
Read More »भारतीची यशोगाथा
भारतीय टेलिव्हिजनवरील आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भारती सिंग आज मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र, तिचा हा यशाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्रचंड गरिबी, वडिलांचे लहानपणीच झालेले निधन आणि अनेक अडचणींवर मात करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पंजाबमधील अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात भारती सिंहचा जन्म झाला. ती अवघी दोन वर्षांची असताना …
Read More »विजयपर्व
देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खेळ सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच सत्तेवर आलेले नवोदित विजय यांच्या राज्यामध्ये मात्र बरेच काही चांगले सुरू आहे. मुख्यमंत्री विजय यांनी मात्र गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेऊन आपली भविष्यातील दिशा निश्चित केलेली दिसते. अर्थात, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा एखादे पद मिळते तेव्हा प्रारंभीचा उत्साह चांगला असतो, याच जाणिवेतून विजय यांनी …
Read More »इंटर्नशिपला अर्थ देणारा निर्णय
देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून दरवर्षी लाखो पदवीधर तरुण बाहेर पडतात; परंतु नोकरीच्या बाजारपेठेत पाऊल ठेवताना या पदव्या आणि उद्योग जगताच्या प्रत्यक्ष अपेक्षा यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. भारतात पदव्यांची संख्या मोठी असली तरी व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक कार्यक्षमता (स्कील) असलेल्या तरुणांची प्रचंड कमतरता असल्याची तक्रार उद्योग क्षेत्रातून सातत्याने केली जात आहे. हीच त्रुटी दूर करण्यासाठी आणि शिक्षणाला …
Read More »आणखी एक आमदार फुटला
15 दिवसांपृर्वी शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे)ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर विधानपरिषद उपसभापतीपदाच्या मोबदल्यात शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत. अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत …
Read More »शुध्दीकरण मोहीमेचा धडाका
महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. दूध, पनीर, औषधे, वेफर्स, गुटखा, चहापत्ती, खाद्यतेल अशा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये बिनदिक्कतपणे भेसळ करून लोकांच्या जीवाशी अत्यंत घातक खेळ सुरू होता. आपल्या धाडसत्रांनी या निर्ढावलेल्या भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम ज्या तडफदारपणाने सुरू आहे त्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र