दुरावत चाललेल्या समाजात आशेचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आपल्या आजूबाजूला इतक्या विरोधाभासी गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतात की समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, हा प्रश्न सतत पडत राहतो. एका बाजूला विकासाचे दावे, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी आणि आधुनिकतेच्या चमकदार कथा आहेत; तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी झगडणारा सामान्य माणूस, नोकरीची असुरक्षितता, वाढती आर्थिक दरी आणि भविष्याबद्दलची …
Read More »तापसी बनली ब्रँड ॲम्बसेडर
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूची आता ‘इनॅमर’ या नामांकित ब्रँडच्या नवीन मोहिमेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांच्या फॅशन आणि अंतर्वस्त्र निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीने तापसीसोबतच्या या नव्या सहकार्याची घोषणा केली आहे. या मोहिमेद्वारे महिलांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तापसी पन्नू तिच्या धाडसी आणि हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘इनॅमर’च्या मते, तापसीचे …
Read More »‘प्रौढपटांचे’ सुवर्णयुग
भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात काही काळापूर्वीपर्यंत ’ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी असलेले प्रमाणपत्र लाभलेला चित्रपट म्हणजे एक संकुचित, वादग्रस्त आणि मुख्य प्रवाहापासून तुटलेला विषय मानला जायचा. अशा चित्रपटांच्या नावाभोवती अलीलता किंवा टोकाच्या हिंसेचे वलय असायचे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यास कचरत असे. कुटुंबासोबत बसून असे चित्रपट पाहणे तर दूरची गोष्ट, पण अशा चित्रपटांचे नाव काढणेही टाळले जाई. मात्र, काळाच्या ओघात समाजमनाची संवेदनशीलता …
Read More »थांग समुद्रातील उज्ज्वल संधी
बारावीची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक वाटा सोडून काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करिअर करण्याच्या शोधात असतात. अशा धाडसी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक अतिशय आकर्षक क्षेत्र आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी जहाजांचा ताफा, जो जगभरात मालाची ने-आण करतो. हे क्षेत्र भारतीय नौदलापेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते व्यावसायिक स्वरूपाचे आहे. साहसी प्रवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि उच्च पगाराची नोकरी हवी असेल, …
Read More »करा मनाची मशागत
अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात गजर, कामाची घाई आणि अपूर्ण विचारांच्या गोंधळात होते. मात्र, सकाळी उठल्यानंतरची पहिली 15 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता ठरवतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी ज्याप्रमाणे चुकीचा आहार घेतल्यास पचन बिघडते, त्याचप्रमाणे उठल्या उठल्या मनात चुकीचे विचार किंवा स्वतःबद्दलची टीका भरली तर दिवसभराचा मानसिक समतोल ढळू शकतो. सकारात्मक सकाळ ही केवळ प्रेरणा …
Read More »सर्वात वेगाने वाढणारा गहू
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजातीही विकसित केलेली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढू शकते. नासाच्या प्रयोगात रोपे सतत सूर्यप्रकाशात राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की …
Read More »सेंद्रीय उद्योगातून बनले कोट्यधीश
जयपूर येथील प्रतीक तिवारी यांनी आपली लठ्ठ पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘रुफटॉप ऑरगॅनिक फार्मिंग’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि आज ते कोट्यवधींची उलाढाल करणारे यशस्वी उद्योजक बनले आहेत. प्रतीक यांचे शिक्षण 1998 मध्ये कृषी अभियांत्रिकी विषयात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत महिंद्रा, रिलायन्स फ्रेश, आयटीसी आणि वॉलमार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये पुरवठा साखळी आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र, त्यांच्या …
Read More »‘ऑपरेशन सिंदूर’ची वर्षपूर्ती
पहलगाम येथे झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्याविरुद्ध भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रत्युत्तरालाही आता वर्ष झाले आहे. या निमित्ताने जागतिक स्तरावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातील विसंगती यावर सखोल भाष्य करणे गरजेचे वाटते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले होते की, पहलगाम हल्ल्याची मुळे पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये होती. या हल्ल्याची …
Read More »तामिळनाडूचा नवा नायक
तामिळनाडूच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टी आणि सत्ताकारण यांचे एक अतूट समीकरण राहिले आहे. रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या नायकांनी जनमानसावर अशी काही मोहिनी घातली की, तेथील जनतेने त्यांना प्रत्यक्ष सत्तेच्या सिंहासनावरही बसवले. एम. जी. रामचंद्रन यांनी या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर जयललिता यांनी तो वारसा समर्थपणे चालवला. मात्र, गेल्या काही वर्षांत कमल हासन किंवा विजयकांत यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रयत्न …
Read More »पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित
पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य विधानसभा विसर्जित केली आहे. या निर्णयामुळे नवीन सरकार स्थापन करण्याचा घटनात्मक मार्ग मोकळा झाला आहे. 7 मे 2026 पासून प्रभावी असलेल्या या आदेशामुळे 17 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असून 18 व्या विधानसभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं घटनात्मक पेच निर्माण झाला. अखेर या पेच …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र