केंद्र सरकारने संसदेत विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर बँकांना यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग खुला झाला आहे. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयच्या अभूतपूर्व यशाचे श्र्ेय सातत्याने घेतले आहे. डिजिटल व्यवहारांना वेग देणारी आणि देशातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करणारी ही व्यवस्था भारताच्या तंत्रज्ञानाधारित प्रगतीचे महत्त्वाचे उदाहरण …
Read More »‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ म्हणजेच ‘आयएफएफएम 2026’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …
Read More »पडद्यावरचा ‘जननायक’ आणि समाज
सिनेमा आणि समाज यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मोठा पडदा मनोरंजनाच्या गोष्टी सांगतानाच प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक प्रश्नांविरुद्ध जागी होणाऱ्या चेतनेचंही प्रतिबिंब बनतो. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार आणि द्वेषाचं वातावरण गडद होत गेलं, तेव्हा तेव्हा पडद्यावर एक काल्पनिक ‘जननायक’ जन्माला आला, ज्यानं सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं. दक्षिणेतील ‘जना नायकन’ सारखे चित्रपट स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश देतात, तर हिंदीतील …
Read More »उद्योजक बनणाऱ्या तरुणांसाठी…
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कल्पना असणे आणि ती यशस्वी उद्योगात रूपांतरित करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय उभारताना योग्य नियोजन, बाजारपेठेची समज, नेतृत्वगुण, आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांची मानसिकता यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. अनुभवी उद्योजकांचे अनुभव, त्यांनी केलेल्या चुका आणि यशामागील सूत्रे समजून घेण्यासाठी पुस्तके हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतात. उद्योजकतेचा प्रवास सुरू करू …
Read More »तेलनिवड हवी केसांच्या प्रकारानुसार
रुक्ष आणि निर्जीव केस: तुमचे केस कोरडे दिसत असतील, तर त्यांना खोलवर ओलावा देण्याची गरज असते. अशा केसांसाठी खोबरेल तेल किंवा आर्गन तेल सर्वोत्तम आहे. नारळ तेल प्रथिनांचा ऱ्हास रोखते, तर आर्गन तेलातील जीवनसत्व ‘ई’ केसांना चकाकी देते. केस पातळ होणे आणि गळती : केस गळत असतील तर रक्ताभिसरण वाढवणे गरजेचे असते. अशा वेळी रोझमेरी तेल किंवा एरंडेल तेल वापरावे. …
Read More »आता पेरु येणार वेलींवर
जर तुम्हाला एखाद्या बागेत पेरूच्या झाडाच्या फांद्या कारल्याच्या वेलीसारख्या तारांवर गुंडाळलेल्या दिसल्या, तर आश्चर्यचकित होऊ नका. ही पेरूची कोणतीही नवीन प्रजाती नसून, बागायती शेतीचे हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे उत्पादन दुप्पट करून बागायतदारांच्या उत्पन्नात वाढ करेल. प्रयागराजसह उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू झाले आहे. पेरूच्या उत्पादनासाठीच्या या नवीन तंत्रज्ञानाला ‘इस्पेलियर सघाई प्रणाली’ असे म्हणतात. …
Read More »पर्यावरणपूरक यशोगाथा
दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड केली जाते. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण लक्षात घेता पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 2019 मध्ये अलय पटेल आणि अनिरुद्ध शर्मा या दोन मित्रांनी ‘बेको’ या उद्योगाची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट केवळ नवा उद्योग उभारणे नव्हते, तर …
Read More »पीडितेला न्याय कधी?
भारतीय कुस्ती महासंघाराचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या न्यायालयाने महिला मल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातून निर्दोष मुक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालामुळे आरोपी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी न्याय मागणाऱ्या पीडित महिलांचा संघर्ष संपलेला नाही. या प्रकरणी इतर पीडितांनी आता उच्च न्यायालयात अपील करण्याचा …
Read More »निकाल लागला,पण…
राजकारणात एखाद्या नेत्याची प्रतिमा कशी मलिन होते आणि न्यायाचा प्रकाश पडून ती पुन्हा उजळ होण्यास किती काळ जावा लागतो, याचे ताजे आणि सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत दिलेला ऐतिहासिक निर्णय. 2012 च्या सुमारास ज्या ’कोलगेट (कोळसा खाणी वाटप) घोटाळ्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते आणि ’इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या नाऱ्याने दिल्ली तापली होती, …
Read More »शिंदेंचे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर
शिवसेना कुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून नियुक्त केले होते. शिंदे यांना ठाकरेंनीच आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री केले होते. ठाकरेंनीच शिंदेंना निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म दिले होते, मग उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष नाहीत, …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र