दुल्हे का सेहरा सुहाना लगता है’ असं एक प्रसिद्धी चित्रपटगीत आहे. लग्न चित्रपटाच्या पडद्यावरचं असो किंवा वास्तव आयुष्यातील असो, नवर्या मुलाचा चेहरा खर्या अर्थाने त्याच्या डोक्यावरील फेट्यामुळेच उठून दिसत असतो. नवर्या मुलाच्या डोक्यावर फेटा बांधणं हा केवळ आपल्या परंपरेचाच भाग आहे असं नाही तर तो नवर्या मुलाचा लूकही खास बनवतो. फॅशनेबल नवर्या मुलाने फेट्याची निवड करताना थोडीशी चूक केली तर …
Read More »थंडीत फ्रीज वापरताना…
थंडीचे दिवस सुरू झाले की बहुतांश लोक घरातील एअर कंडिशनर, फॅनचा वापर बंद करतात.रेफ्रिजरेटरचे पाणी पिणेही बंद करतात. किंबहुना, फ्रीजचा वापरही कमी होतो. संपूर्ण हिवाळ्यात मर्यादित तापमानात फ्रीज चालवू शकतो. पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवणे बंद केले असेल तर तुम्ही ते कमी तापमानावर देखील सेट करू शकता. हिवाळ्यात, दूध, भाज्या, फळे, शिजवलेले अन्न ताजे ठेवणसाठी तुम्ही कमी तापमान ठेवूनही काम करू …
Read More »खोबरे कोणते खावे?
नारळ पाण्याबरोबरच त्याचे खोबरेही आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. मात्र ओले खोबरे अधिक गुणकारी की सुके असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. आता तज्ज्ञांनी याचे उत्तर दिले आहे. ओल्या नारळाचा स्वाद हलका गोड आणि नटी टेस्टचा असतो. सुके खोबरेही गोड असते पण ते अधिक चावावे लागते. नारळ आतून कोरडा पडला की त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे होते. असे खोबरे वाळवून ते साठवून ठेवले …
Read More »यशाचा राजमार्ग
प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले. विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे …
Read More »पंतप्रधानांचा कानमंत्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी …
Read More »आजारावर पाळत
नव्वद तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यानंतर कार्यसंस्कृतीवर बरीच चर्चा सुरू आहे. विनोदही चाललेत. मीम्स बनतायत. कर्पोरेट कल्चर तारक की मारक याविषयी उद्बोधक आणि गंभीर संवादही सुरू आहेत. खरंच आपण दिवसाकाठी किती तास काम केलं पाहिजे? आठवड्यातून एक दिवस सुट्टी गरजेची आहे का? गरजेची नसेल तर साप्ताहिक सुट्टीची कल्पना पुढे कशी आली? वर्षानुवर्षेअंगवळणी पडल्यानंतर रविवारची सुट्टी अचानक रद्दच झाली तर..? …
Read More »राम मंदिरानंतरच खर्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ – सरसंघचालक
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. नागा साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. …
Read More »नागा साधूंचे गूढ
प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणार्या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याची प्रचिती देतो. यासंदर्भात अनेक पारंपरिक प्रथा आहेत. यादरम्यान अशी एक भावना असते, ती म्हणजे कुंभमेळ्यामध्ये हिमालयामध्ये जाऊन खूप वर्षे कठोर साधना, तपश्चर्या केलेले अनेक साधू, संत, …
Read More »अग्नितांडवाचा शोध आणि बोध
दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्याच्या ज्वालांपुढे जागतिक अर्थसत्ता, महासत्ता, सामरीक सत्ता असणारी अमेरिका हतबल ठरताना दिसत आहे. ही आग मानवतेवरचे, जीवसृष्टीवरचे किती मोठे नैसर्गिक संकट आहे, याचा अंदाज अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू इराणही यामध्ये अमेरिकेला मदतीचा हात देत आहे, यावरून समजू शकतो. या आगीत जळून खाक झालेल्या इमारती नवतंत्रज्ञानाने काही दिवसांत पुन्हा उभ्या करता येतीलही; पण शेकडो वर्षांपासून …
Read More »तिसरा सीझन लवकरच
अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ’द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे पहिले दोन्ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीरिजचा पहिला सीझन 2019, तर दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. त्यामुळे प्रेक्षक तिसर्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेच पुढच्या सीझनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र