लेख-समिक्षण

हरियाणात काँग्रेसचे पानिपत

लोकसभा निवडणुकीनंतरची हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ’लिटमस टेस्ट’ होती. काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह आणि मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांमधील भांडणे हे पराभवाचे ठळक कारण मानले जाते. तसेच वादग्रस्त बाबा राम रहीम याला निवडणुकीच्या तोंडावर अचानक पॅरोल देण्यात आला. त्याने भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले व त्याच्या समर्थकांनी, विशेषतः दलित समाजाने भाजपच्या पारड्यात मते …

Read More »

दीपस्तंभ…

रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …

Read More »

‘स्वच्छ’ भरारी

भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या …

Read More »

‘मिर्झापूर’चा कालिन भैय्या बदलणार

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती आणि त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये आणि तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता. तिन्ही सीझनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती जढढ ची सर्वात यशस्वी मालिका ठरली. आता ‘मिर्झापूर’चे चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. या मालिकेची केवळ कथाच नाही तर त्यात …

Read More »

भयपटांना तडका मनोरंजनाचा

कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्‍या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …

Read More »

सेल्फी काढायचायं?

आपला सेल्फी चांगला यावा यासाठी काही टिप्सही इथे सांगता येतील. श्रकॅमेराकडे पाहू नका : वाचताना विचित्र वाटेल, पण तज्ञांच्या मते एक क्लासिक कॅडिंट फोटो काढण्यासाठी आपण कॅमेराकडे पाहू नये. विशेष म्हणजे सेल्फीमध्ये सर्वात मोठी अडचण हीच आहे. सेल्फीमध्ये सर्वच जण कॅमेराकडे पाहताना दिसतात. मात्र आपण थेट कॅमेराकडे पाहिल्यास आपले पोझ आकर्षक येणार नाही. श्रस्वत:ला मध्यभागी नको : सेल्फी काढताना स्वत:ला …

Read More »

बेसनाचा सौंदर्यमहिमा

जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून अंघोळ करत होते आणि आता सुध्दा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पीठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जातो. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्‍याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पध्दत आहे. बेसन पीठाचे दुधात मिश्रण करुन ते मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार …

Read More »

सर्वात मोठा शॉपिंग मॉल

जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या …

Read More »

आदर्श राष्ट्रनिष्ठेचा

शिरीषकुमार हे बाल क्रांतिकारक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता.अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदूरबार याठिकाणी झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा …

Read More »

योगनिद्रेवर नवा प्रकाश

हजारो वर्षांची परंपरा असणार्‍या योगचिकित्सेचे महत्त्व निर्विवाद आहे. पण पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाचा असा युक्तिवाद आहे की योगाची चाचणी विज्ञानाच्या आधारे व्हायला हवी. अमेरिका, युरोप आणि विशेषतः चीनमध्ये योगावर मोठे संशोधनही सुरू आहे. काही काळापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालेल्या एका अमेरिकन न्यूरोसर्जनने प्राणायाम हा मानसिक आजारांवर सर्वात प्रभावी उपचार आहे असा दावा केला होता. आज जगभरात योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल …

Read More »