भारतात सर्व प्रांतात साजरा होणारा सर्वात चैतन्यमयी सण म्हणजे होळी. एकीकडे वसंतागमनाच्या ओढीने आतूर झालेली सृष्टी वातावरणात चैतन्य पसरत असते, त्याच वेळी फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीला रंगांची उधळण करत मानवी मने आनंदाने न्हाऊन निघतात. प्रेम, जिव्हाळा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हाभव्य सोहळा भारतीय णसंस्कृतीतील विविधता आणि एकात्मता दर्शवणारा आहे. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ हे या सणाचे मुख्य सूत्र आहे. या काळात …
Read More »आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र
भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …
Read More »रणवीरची एक्झिट आणि 40 कोटींचा वाद
‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग याने ‘डॉन 3’ मधून अधिकृतपणे माघार घेतल्याचे वृत्त आहे. रणवीरने तांत्रिक मतभेदांचे कारण देत हा चित्रपट सोडला आहे. मात्र, यामुळे निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेन्मेंट) मोठे नुकसान झाले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरकडे 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. प्री-प्रॉडक्शनवर झालेला खर्च रणवीरने भरून द्यावा, असा निर्मात्यांचा दावा आहे. रणवीर …
Read More »नवोदित चेहऱ्यांच्या प्रेमकथा आणि यशाचे समीकरण
चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत प्रेमकथा हा असा एक विषय आहे, ज्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या भव्य प्रेमकाव्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पडद्यावर नेहमीच बड्या महानायकांची गरज भासते असे नाही, तर नवोदित कलाकारांच्या फ्रेश जोड्याही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात. गेल्या वर्षातील ‘सैयारा’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे याचेच जिवंत उदाहरण मानले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा इतिहास चाळला तर आपल्या असे लक्षात येते की, नामचीन …
Read More »‘सेबी’मध्ये करिअर करायचंय?
वेतन आणि आर्थिक लाभ : आर्थिकदृष्ट्या हे पद अत्यंत सक्षम आहे. सर्व भत्ते धरून महिन्याला साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास मिळणारे वेतन हे कोणत्याही तरुण करिअरप्रेमीसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय राहण्यासाठी घर (एचआरए), वैद्यकीय विमा आणि सवलतीच्या दरात मिळणारी कर्जेयामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहते. यशाचा मंत्र : सेबी ग्रेड ए परीक्षेचा अभ्यास करताना केवळ पुस्तकी कीडा होऊन चालणार नाही. तुम्हाला …
Read More »डोअरमॅट घसरतोय?
अँटी-स्लिप मॅटिंग किंवा पॅड वापरा : डोअरमॅट घसरू नयेत यासाठी हा सर्वात परिणामकारक आणि सुरक्षित उपाय आहे. बाजारात सहज मिळणाऱ्या अँटी-स्लिप मॅटिंग किंवा रग पॅड खास डोअरमॅटखाली घालण्यासाठी डिझाइन केलेले असतात. हे पॅड तुम्ही डोअरमॅटच्या आकारानुसार कापून वापरू शकता. ते डोअरमॅटला जमिनीशी घट्ट पकड देतात, त्यामुळे तो सरकत नाही. हे पॅड वॉशेबल असल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतात. डबल-साइडेड टेप वापरा …
Read More »केळीचे फुलही आरोग्यदायी
अरोग्यासाठी केळाचे सेवन आरोग्यदायी असते हे आपल्याला माहिती आहेच; पण केळफूलही आरोग्यदायी असते याची अनेकांना कल्पना नसते. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. हे फूल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळूनदेखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येतो. अनेक …
Read More »विचारांची ‘विराट’ शिदोरी
काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही. विराटच्या मते, कष्टाला …
Read More »महागाईची टांगती तलवार
भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला असून, लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ, असे दावे सरकारी स्तरावरून केले जात आहेत. भक्कम देशांतर्गत उपभोग आणि धोरणात्मक सुधारणांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, विकासाच्या या लखलखत्या आकड्यांच्या मागे सामान्य जनतेच्या जगण्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आर्थिक विकासाचे हे मोजमाप करताना महागाईच्या विळख्याकडे सोयीस्कर …
Read More »उच्चपदस्थांच्या करसवलतींचा पर्दाफाश
भारतातील करप्रणालीमध्ये गेल्या काही वर्षांत जे पारदर्शकतेचे युग अवतरले आहे, त्याचे चटके आता कॉर्पोरेट जगतातील बड्या धुरिणांना बसू लागले आहेत. वार्षिक 50 लाख रुपयांहून अधिक वेतन घेणाऱ्या आणि समाजातील आर्थिक स्तरावर वरच्या पायरीवर असलेल्या शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने धाडलेल्या नोटिसा हे केवळ एका प्रशासकीय कारवाईचे लक्षण नसून, ते करचुकवेगिरीच्या बदलत्या स्वरूपावर ओढलेले ताशेरे आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र