नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे …
Read More »विशेष
निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा चाप
ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेत निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरची चाचणी आणि पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले असून, सध्या ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवू नका किंवा कोणताही डेटा रि-लोड करू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या या …
Read More »पातळीहीनतेचे रणवीर नाट्य
काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही …
Read More »आव्हान विद्यार्थ्यांच्या ‘पानगळी’ चे
काही दिवसांपूर्वी आयआयटी रुरकी येथे बीटेकच्या दुसर्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या संस्थेत गेल्या वर्षभरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आयआयटी संस्थांत देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी उच्च शिक्षण देणार्या संस्थांतील विद्यार्थ्यांची आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षात तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर …
Read More »दिल्लीत ‘भाजप सरकार’
भाजपला 48 आणि आप ला 22 जागा मिळाल्या. तसेच माजी मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचा दारुण पराभव झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 58 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ‘आप’ला झटका बसला आहे. मतदानोत्तर एक्झिट पोलच्या सर्वेक्षणामध्ये त्याचे संकेत मिळाले होते. दिल्ली भाजपची लाट निर्माण करण्यात आली. या निवडणुकीचा दिल्लीमध्ये ‘अब की बार, भाजप …
Read More »आव्हान मुलांच्या ‘होरपळीचे ’
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या ’लर्निंग इंटरप्टेड: ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट-रिलेटेड स्कूल डिसप्शन इन 2024’ या अहवालातील धक्कादायक निष्कर्षांमुळे मुलांबद्दलची चिंता वाढली आहे. आतापर्यंत, जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणार्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर हवामान बदलाचा इतका संवेदनशील अभ्यास पहिल्यांदाच समोर आला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी …
Read More »चीनचे ‘मनाचे’ उद्योग
माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे वास्तव असले तरी या प्रक्रियेने काही धोकेही जवळ आले आहेत. आज इंटरनेटच्या विश्वातील गुन्हेगारांची संख्या ही प्रत्यक्ष जमिनीवरील चोर-लुटेरे, डाकू यांपेक्षा मोठी बनत चालली आहे. तशाच प्रकारे शत्रू राष्ट्राला हादरे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर करत चालली असून त्यामाध्यमातून प्रत्यक्ष युद्धातील हानीप्रमाणे वित्तीय नुकसान होताना दिसत आहे. विघातक कृत्यासाठी तंत्रज्ञानाच्या पोटातून काही आविष्कार जाणीवपूर्वक …
Read More »महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरमध्ये 30 ठार
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त दुसर्या अमृत स्नान सोहळ्यासाठी प्रयागराजमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली. या चेंगराचेंगरीत 90 लोक जखमी झाल. मंगळवारी रात्री मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. संगम किनार्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली, अशी माहिती महाकुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी माहिती दिली. …
Read More »आत्मविश्वासाने केलेली शस्त्रक्रिया
गेल्या दोन तीन वर्षापासून गरीब, सामान्य माणूस, युवक, महिला आणि शेतकरी या चार स्तंभावर भर देणारा अर्थसंकल्प हे मोदी सरकारचे एक समान सुत्र होय. या अनुषंंगाने यंदाच्या अर्थसंकल्पातही सहा क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विशेषत: शेती आणि शेतकरी यांच्या अनुषंगाने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकण्यात आली. त्याशिवाय लघु व मध्यमउद्योग क्षेत्र तसेच पायाभूत सुविधांचा विकास, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी …
Read More »प्रोत्साहनाची थाप
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र