सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More »सिने समिक्षण
नव्या वर्षांत नवा धडाका
नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवले. यामध्ये शोमन राज कपूर यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा आणि दूरदृष्टीचा, संवेदनशीलतेचा ठसा उमटवणार्या राज यांच्या चित्रपटांनी रसिकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. आपल्या विलक्षण अभिनयक्षमतेनं आणि उत्कट …
Read More »बालपटांची उपेक्षा
बॉलिवूडच्या आजवरच्या प्रवासामध्ये बालचित्रपटांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. चित्रपटातील नायकांचे बालपण प्रभावीपणे रेखाटले जाते, मात्र एकप्रकारे नायकाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी लहान मुलांच्या पात्रांचा उपयोग केला जातो. कृष्णधवलपासून ते आतापर्यंतच्या काळात असंख्य बालचित्रपट येऊन गेले. किंबहुना मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या बाल चित्रपटांनी काहीवेळा यशही मिळवले, परंतु ते मर्यादित राहिले. काहींची गाणी गाजली तर काहींवेळा व्यक्तिरेखा. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. …
Read More »वितंडवादी घराची, सवंग लोकप्रियता
प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर …
Read More »एका रात्रीत झाले सुपरस्टार…
पहिल्याच नजरेत एखाद्या व्यक्तीतील कलागुण हेरण्याचे कौशल्य सर्वांनाच असते असे नाही. मात्र बॉलिवुड असो किंवा हॉलिवुड या दोन्ही ठिकाणी यशाचे शिखर गाठणारे कलाकार हे दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी त्यांना पहिल्याच नजरेत हेरले आहेत. सुभाष घई, यश चोप्रा, सुरज बडजात्या यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी अनेक बडया कलाकारांचे अभिनय कौशल्य ओळखून त्यांना आपल्या चित्रपटात ब्रेक दिला आणि ते एका रात्रीत सुपरस्टार झाले. बॉलिवुडचे पहिले …
Read More »कृष्णधवल चित्रपटांची मोहिनी
तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच …
Read More »बड्या भूमिकेत परिपक्व नायिका
सिनेक्षेत्रात अभिनय करणार्या ललनांसाठी सौंदर्य हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. आकर्षक, मनमोहक चेहरा, बांधेसूद फिगर आणि तारुण्यपणा दर्शवणारी त्वचा यांसारखी वैशिष्ट्ये असतील तर सुमार दर्जाचा अभिनय असूनही नायिका इथे कशा बशा का होईना पण तग धरून जातात. सौंदर्याला असणार्या या अनन्यसाधारण महत्त्वामुळेच रेखासारखी अभिनेत्री हार्मोनल उपचार घेताना दिसते. कारण एकच… काहीही झाले तरी ‘वय झाले’ हा शिक्का मारुन आपल्याला …
Read More »अपार मेहनतीला पर्याय नाही
‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र