तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच …
Read More »सिने समिक्षण
बड्या भूमिकेत परिपक्व नायिका
सिनेक्षेत्रात अभिनय करणार्या ललनांसाठी सौंदर्य हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. आकर्षक, मनमोहक चेहरा, बांधेसूद फिगर आणि तारुण्यपणा दर्शवणारी त्वचा यांसारखी वैशिष्ट्ये असतील तर सुमार दर्जाचा अभिनय असूनही नायिका इथे कशा बशा का होईना पण तग धरून जातात. सौंदर्याला असणार्या या अनन्यसाधारण महत्त्वामुळेच रेखासारखी अभिनेत्री हार्मोनल उपचार घेताना दिसते. कारण एकच… काहीही झाले तरी ‘वय झाले’ हा शिक्का मारुन आपल्याला …
Read More »अपार मेहनतीला पर्याय नाही
‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात …
Read More »सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा
मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …
Read More »पडद्यावरचा दीपोत्सव
दिवाळीचे वेध लागताच युट्यूबपासून ब्लूटूथपर्यंत एकच गाणे वाजत राहते, ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटातील मधुसुदन कालेलकर यांचे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ . अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने प्रत्येक दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठी पडद्यावरच नाही तर हिंदीच्या पडद्यावरही कलाकारांनी दिवाळीच्या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिवाळीचे फटाके कमी …
Read More »सन्मान जिंदादिल अभिनेत्रीचा
मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी …
Read More »‘लापता लेडिज’ ऑस्कर मिळवेल?
चित्रपटसृष्टीत काम करणार्या प्रत्येक कलाकारांचे ऑस्करची बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. कोडॅकच्या स्टुडिओत आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात ‘ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश असला तरी ऑस्कर पुरस्कार विजयाचे सुख फारसे पदरात पडलेले नाही. यावर्षी आमीरखान आणि किरण राव यांचा बहुचर्चित ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून ऑस्कर सोहळ्यासाठी पाठविला जाणार आहे. या …
Read More »सन्मान मिथुनदांचा
बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिथुन यांचे खरे नाव गौरांग होतेे. त्यांनी खूप मेहनत करून नाव आणि संपत्ती कमावले आहे. आज करोडोंमध्ये खेळणार्या मिथुन चक्रवर्तीने कमालीची गरिबी पाहिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत त्यांना मुंबईच्या फूटपाथवर अनेक रात्री रिकाम्या पोटी …
Read More »भयपटांना तडका मनोरंजनाचा
कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …
Read More »भयपटांना तडका मनोरंजनाचा
कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र