स्थानिक निवडणुकीवर लक्ष स्थानिक स्वराज निवडणुकीचे वेळापत्रक रेंगाळण्याबरोबरच आरक्षणाचा वाद आता राजकीय डावपेचाचा भाग ठरला. जातनिहाय सर्वेक्षण आणि सामाजिक न्याय देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या निमित्ताने ओबीसीचे पाठबळ मिळवण्याची संधी मानली जात आहे. दुसरीकडे पराभवाच्या धयातून बीआरएस अजूनही सावरलेली नसताना या आदेशाचा आधार घेत रेड्डी सरकारवर हल्ला करण्याची संधी साधली जात आहे. यादरम्यान भाजप ओबीसीमध्ये मागास मुस्लिमांना सामील …
Read More »Tag Archives: चालू घडामोडी
फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव
नोकरदार स्रियांसाठी दररोज दोन्ही जबाबदार्या सांभाळताना करावी लागणारी कसरत प्रचंड आव्हानात्मक असते. विशेषतः सध्या स्मार्टफोनमुळे ही कसरत अधिक तीव्र झाली आहे. फोन स्वतः सांगेल कॉलरचे नाव कधी कधी असे होते की आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की महत्त्वाचे कॉल देखील उचलणे आपल्याकडून राहून जाते. खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तो कॉल आपल्या जोडीदाराचा किंवा बॉसचा असतो. तुम्हीही अनेकदा …
Read More »४७ वेळा मिळाला नकार,पण हार मानली नाही
कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत? मनापासून ठरवलं, तर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरू शकतं. विचार करा तुम्ही एखादं असं काम करता आहात ज्यासाठी तुम्ही महिनोन्महिने मेहनत करता, तहान-भूक हरपून काम करता, आयुष्याचं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करता पण ४७ वेळा अपयश येते; अशा वेळी कुणीही गतप्राण होऊन जाऊ शकतो. पण युको शिमिजु यांनी अशा परिस्थितीतही हार न मानता आपली संकल्पना …
Read More »अर्थचक्राला गती सणसुदीची
आपल्या देशात सणासुदीला, उत्सवात लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शयता असून त्यात ऑनलाइनवर १.२० लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या ३.२ टक्के आहे. नामांकित ई कॉमर्स कंपन्यांनी तर उत्सवाच्या काळात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कपातीचा लाभ उचलण्यासही सुरुवात केली आणि ती …
Read More »नदी सर्वांत मोठी,पण..
जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीचा समावेश होतो. ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटल्या जाणार्या अॅमेझॉन जंगलाचे भरणपोषण करीत वाहणारी ही नदी गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिन माशांचाही सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास आहे. शंभर प्रजातींचे इलेक्ट्रिक मासे आणि ६० प्रजातींचे पिर्हाना मासेही या नदीत आढळतात. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि ब्राझिल यासारख्या तब्बल नऊ देशांमधून वाहणार्या या नदीवर एकही पूल नाही हे विशेष! …
Read More »जैविक शेतीची अनोखी यशोगाथा
दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते. २०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे …
Read More »‘प्लेजर मॅरेज’ चा घातक ट्रेंड
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश मानला जातो, पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला, इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला आनंद विवाह किंवा मुताह निकाह …
Read More »झोपेबाबत नवं संशोधन
दिवस उगवल्यावर जागे होणे आणि रात्री झोप येणे या क्रिया मानवासह बहुसंख्य प्राणिमात्रांमध्ये अनादि काळापासून चालू आहेत. आपल्या अनेक शरीरक्रिया त्यावर अवलंबून असतात. जीवशास्त्राच्या भाषेत त्याला ‘सरकॅडियन र्हिदम’ किंवा ‘बॉडी क्लॉक’ (जैविक घड्याळ) असे म्हणतात. मात्र, दररोज नित्यनेमाने ही क्रिया कशी चालते, याबाबत शास्त्रज्ञांना कायमच कुतूहल होते. प्राण्यांच्या शरीरात अशी कोणती कळ (स्वीच) आहे, ज्यामुळे झोपणे आणि जागे होणे या …
Read More »साहसी संशोधकाची ध्येययात्रा
महान संशोधक सर जेम्स लार्क रॉस यांची जीवनगाथा धैर्य, चिकाटी आणि ज्ञानलालसेचा महाग्रंथ आहे. स्कॉटलंडमध्ये जन्मलेला हा तरुण लहानपणापासून समुद्राकडे ओढला गेला. समुद्रावर जावे हेच त्याचे पहिले स्वप्ने होते. प्रसिद्ध आर्टिक संशोधक सर जॉन रॉस यांच्या साहसकथा ऐकत तो मोठा झाला आणि बारा वर्षांचा असतानाच त्याने नेव्हीत प्रवेश केला. त्यानंतर समुद्रच त्याचे विद्यापीठ ठरले. गणित, नौकानयन, भूचुंबकत्व यांचे धडे त्याने …
Read More »गर्दीबळींचे आव्हान
शनिवारी (२७ सप्टेंबर) तामिळनाडूतील करुरमध्ये अभिनेता आणि तमिझगा वेत्री कळगमचे प्रमुख विजय थलापती याच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तब्बल ३६ लोकांचा जीव गेला. शिवाय अनेक जखमी झाले. ही दुर्घटना कशी घडली, रॅलीसाठी कसे नियोजन केले होते, पोलिसांनी परवानगी देताना कोणती काळजी घेतली होती, आदी सर्व माहिती चौकशीत कालांतराने समोर येईल. मात्र, तोपर्यंत दुसरी दुर्घटना घडलेली असेल. आपला समाज आणि …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र