लेख-समिक्षण

बच्चन आडनाव गायब

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या तिच्या कामामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. या चर्चांवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे अशातच दुबईतील एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेमकं …

Read More »

एका रात्रीत झाले सुपरस्टार…

पहिल्याच नजरेत एखाद्या व्यक्तीतील कलागुण हेरण्याचे कौशल्य सर्वांनाच असते असे नाही. मात्र बॉलिवुड असो किंवा हॉलिवुड या दोन्ही ठिकाणी यशाचे शिखर गाठणारे कलाकार हे दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी त्यांना पहिल्याच नजरेत हेरले आहेत. सुभाष घई, यश चोप्रा, सुरज बडजात्या यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी अनेक बडया कलाकारांचे अभिनय कौशल्य ओळखून त्यांना आपल्या चित्रपटात ब्रेक दिला आणि ते एका रात्रीत सुपरस्टार झाले. बॉलिवुडचे पहिले …

Read More »

फॅशनेबल शर्टस्ची स्टाईल

सध्या शर्टचे पॅटर्न बदल असल्यामुळे नव्या स्टाईलच्या शर्टना खूप मागणी आहे. तरुणाईचा विचार करता मुलींची पहिली पसंती या शर्टला आहे. मुलींसाटी क्रेप, शिफॉन, डेनिम, जॉर्जेट, लिनन, लेस अशा कापडांच्या प्रकारात शर्ट उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या स्टाईल आणि रंगही यात आहेत. श्रकॉलरमध्ये विविधता ः शर्टच्या स्टाईलमध्ये विविधता आणण्यासाठी हल्ली कॉलरमध्ये वेगळेपणा आणला जातो. त्यात टाय नॉट पासून यू कॉलर असे प्रकार हाताळले …

Read More »

ट्रेंड सिलव्हर बँगल्सचा

अनेक जणींना सेलिब्रेटींची फॅशन फॉलो करणे आवडते. अर्थात सगळ्याच फॅशन फॉलो करणे शक्य नसते. पण सध्या ट्रेंडमध्ये असलेली सिल्व्हर बँगल्स आणि ब्रेसलेटची फॅशन मात्र फॉलो करायला हरकत नाही. श्र सध्या बाजारामध्ये असा बांगड्यांची भरपूर मोठी रेंज बघायला मिळत आहे. या बांगड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत. एथेनिक आणि वेर्स्टन अशा दोनही पेहरावावर त्या घालता येतात. श्र या बांगड्या एक किंवा दोन अशा …

Read More »

माणूस निर्णय कसा घेतो?

माणसाची बुद्धी ही निश्चयात्मिका असते. याचा अर्थ ती निश्चित काय ते ठरवू शकते. ‘छापा की काटा’ या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील याद़ृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दिपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. माणसाशिवाय अन्यही प्राण्यांमध्ये अशी निर्णयक्षमता असू शकते. न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरद़ृष्टी …

Read More »

आदर्श महान उद्योजकाचा

भारतरत्न जेआरडी टाटा यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं असतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या …

Read More »

हट्ट नडला

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्‍या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …

Read More »

कधी जाणार?

कल्पना करून पाहा अशा जगाची, जिथे प्रत्येकाला आपल्या मृत्यूची तारीख माहीत आहे. काय-काय होईल? कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला आपण कधी ‘जाणार’ हे ठाऊक असल्यामुळं ती प्रॉपर्टीचं व्यवस्थापन करणं टाळतेय किंवा केलंच तरी ते कुणाला सांगत नाहीये.अशा परिस्थितीत मुलं त्या व्यक्तीची ‘मनोभावे’ सेवा करतील? वयानं लहान असूनही आपण आधी जाणार हे ज्याला माहीत आहे, तो कसं वागेल? पती आणि पत्नी आपापल्या मृत्यूची …

Read More »

सत्ता येताच लाडकी बहीण बनली दोडकी

महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणार्‍या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्या महिलांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेत अपात्र ठरविले जाणार आहे. त्याकरिता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला …

Read More »

पुन्हा देवेंद्रपर्व

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळूनही महायुतीच्या सरकार स्थापनेला झालेल्या विलंबामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले; परंतु अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी धूमधडाक्यात पार पडला. दरम्यानच्या काळात निर्माण झालेला गतिरोध हा मंत्रीपदांबाबतची रस्सीखेच कायम असल्याचे दर्शवणारा आहे. परंतु भक्कम बहुमत आणि महायुतीला मिळालेली लोकमान्यता यामुळे या सरकारच्या स्थैर्याबाबत कसलीही चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तथापि विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतलेल्या …

Read More »