भारतात शोभेची दारू, फटाके तयार करणारे कारखाने कामगारांच्या मुळावर येत आहेत. प्रामुख्याने परवानगी न घेता काम करणारे किंवा नियम ओलांडत फटाक्यांची निर्मिती करणार्या कारखान्यातील कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यावर्षी फटक्यांच्या कारखान्यातील स्फोटांत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नियमांचे पालन न करणे. एक एप्रिल रोजी गुजरातच्या बेकायदापणे काम करणार्या फटाक्याच्या कारखान्यात …
Read More »नवा रंग
‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व …
Read More »दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली. तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. सर्व जखमींना त्यांच्या गावांना हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू व मुसलमानांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ कडकडीत …
Read More »पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी..
जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; परंतु पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले …
Read More »झळा पाणीटंचाईच्या
नवीन वर्षात जानेवारी 25 पासूनच राज्यात अनेक जिल्ह्यात गावोगावी वाड्यांवर महत्त्वाच्या शहरात तेथील अनेक सोसायट्या दरम्यान, गृहप्रकल्पात टँकर फेर्या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई महानगर सुद्धा याला सध्या अपवाद नाही. आज अनेक वर्षापासून भूगर्भातले पाणी उपसणे नियंत्रणात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात असून त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या धरणांमधील सातत्याने पाणी कमी होऊ लागल्याचे अत्यंत विदारक …
Read More »‘हेराफेरी 3’ला पुढील वर्षी सुरुवात
हेरा फेरी-3’ या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? दरम्यान, आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी-3’ च्या पटकथेवर 2026 मध्ये काम केले जाईल. हे एका आव्हानापेक्षा कमी नसेल असेही त्यांनी सांगितले. प्रियदर्शन म्हणाले, ‘मी पुढच्या वर्षी ‘हेरा फेरी-3’ वर काम सुरू करेन. या …
Read More »मल्टिप्लेक्सची मनमानी आणि सिनेमाउद्योग
मल्टिप्लेक्स थिएटर्स तिकीटाचे दर आणि शोची वेळ ठरवताना चुकत आहेत, असा सूर अलीकडील काळात सातत्याने उमटत आहेत. त्यांच्या महागड्या तिकिटांमुळे प्रेक्षक सिनेमागृहात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. तसेच थिएटर चालकांचा छोट्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. याऐवजी मोठ्या बजेटच्या आणि स्टार कलाकार असलेल्या चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहे वेगळा दृष्टिकोन ठेवताना दिसतात. लहान, स्वतंत्र आणि मध्यम बजेटच्या चित्रपटांना मिळणारा दुजाभाव हा भारतीय …
Read More »‘टीम गोल्स ’ का महत्त्वाची?
आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात, संघ किंवा टीम म्हणून उद्दिष्टे ठरवणे हे यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा एखादी टीम एकत्रित गोल्स ठरवते, तेव्हा प्रत्येक सदस्य ठराविक दिशेने काम करतो आणि संघटनेच्या यशाला वेग येतो. टीम गोल्स म्हणजे संपूर्ण गटाने मिळून गाठावयाची उद्दिष्टे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट असते, त्यामुळे टीम अधिक कार्यक्षम होते. संघटित उद्दिष्टे ठरवल्याने …
Read More »सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताय?
ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातल्यानंतर भारतातही 18 वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेटा प्रोटेक्शन 2025 च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. मुलांवर सोशल मीडियाचा होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. परंतु दुसर्या बाजूला आज पालकच आपल्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि इतर माध्यमांसमोर …
Read More »सर्वप्रथम चक्रीवादळे कुणी ओळखली?
‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. हा माणूस एक कलाकार असण्याबरोबरच संशोधकही होता. त्याच्या अनेक चित्रांचा, स्केचेसचा, डायरीतील नोंदींचा आजही अभ्यास होत असतो. लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली, असे वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे, हे विशेष! अॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले होते की, लिओनार्दो दा विंची यांच्या …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र