केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जगभर फिरत असतात. तेथून काही आयडिया घेऊन भारतात येतात आणि आपल्या मंत्रालयामार्फतत्या राबवित असतात. आता अशीच एक नवीन आयडिया आणली असून ती देशभरात १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त …
Read More »भाषाविषयक धोरण आणि महाराष्ट्र
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमलबजावणी करताना महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्त तरी मागं घेण्यात आला आहे. आता भारतातील सर्व भाषा जोपासल्या, जोडल्या जातील असं भाषा धोरण आखून ते महाराष्ट्रात अमलात आणलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सुनियोजित भागांमध्ये मराठी-इंग्रजीच्या पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून कन्नड, तेलगू, उडिया यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यातून संपूर्ण देशाला एकात्म करण्याचं …
Read More »अरण्यऋषीचा अलविदा
मराठी साहित्यविश्वाच्या समृद्ध परंपरेला निसर्गअभ्यासातून, पशुपक्ष्यांच्या अभ्यासातून मौलिक लेखन करुन अधिक समृद्ध करणारे अरुण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या लेखनातून व जीवनातून केवळ निसर्गसेवा व वन्यजीवाबद्दलची कळकळ आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास दिसून आला. पर्यावरण संवर्धनाचा वसा जीवापाड जोपासलेला अरुण्यऋषी आज निसर्गाच्या कुशीत विसावला. त्यांची निसर्गाची भटकंती थांबली, पण त्यांच्या विचारांची, तत्त्वज्ञानाची आणि निसर्ग भक्तीची …
Read More »ओपी नय्यर आणि लता मंगेशकर यांच्यात का बिनसले?
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकार होऊन गेले, ज्यांची गाणी अजरामर झाली. यापैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना ओ.पी. नय्यर म्हणून ओळखले जाते. नय्यर यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; पण एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे सर्वाधिक मानधन मिळवले. प्रत्येक गाण्यात विशिष्ट प्रकारचा ठेका देणाया नय्यर यांची वयाच्या १७ व्या वर्षी संगीतजगताशी ओळख झाली. त्यांनी शास्त्रीय …
Read More »पावसाचे रुपेरी रंग
हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या …
Read More »व्हॉटसअॅप चॅटस् सुरक्षित ठेवण्यासाठी….
गेल्या काही महिन्यांत व्हॉटसअॅप चॅट्स आणि डेटा लीक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक चॅटस् सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक झाले आहे. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्या खासगी चॅटस्ना सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर यासाठी काही टिप्स जाणून घ्या. यामुळे तुमचे चॅटस् लीक होण्याची शयता जवळजवळ शून्य होईल. व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लॉक नावाचे एक फीचर आहे. याच्या …
Read More »पायमोजांची स्वच्छता करताना…
पायमोजे हे केवळ कार्यालयीन शिष्टाचारांचा किंवा फॅशनचा भाग नसून पायांची त्वचा चांगली राहण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. सॉक्स किंवा पायमोजांशिवाय बूट वापरण्याची फॅशन बरेचदा दिसून येत असली तरी ज्याला कॉपोरेट एटिकेटस् म्हणतात त्याच्याशी ही बाब विसंगत मानली जाते. तसेच बुटांचा दर्जा चांगला नसेल तर पायमोजांशिवाय त्यांचा वापर केल्यामुळे पायांच्या त्वचेला अॅलर्जी, पुरळ उठणे, बुट लागणे यांसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळं पायमोजे हे …
Read More »जनुकात अचूक बदल शक्य
जगभरात जीन्स म्हणजेच जनुकांबाबतही वेगवेगळे संशोधन होत असते. जनुक संपादनातील प्रकाशाचा वापर करण्याची एक वेगळी पद्धतही वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये जनुकांचे संपादन अधिक अचूक पद्धतीने करता येते. पेशीतील जनुके नियंत्रित करण्याचा हा प्रभावी उपाय सापडला असल्याचे अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील संशोधक अॅलेक्झांडर डेटर्स यांनी म्हटलेले आहे. या नवीन पद्धतीमुळे जनुकाचे पेशीतील स्थान व वेळ ठरवता येते. त्यामुळे एखादा जनुक अचूकतेने …
Read More »फाईनमन यांची जीवनसूत्रे
रिचर्ड फाईनमन हे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे तीव्र बुद्धिमत्ता, अनिश्चिततेची स्वीकारार्हता आणि बालसुलभ कुतूहल यांचं विलक्षण मिश्रण होतं. बालपणी ते उशिरा बोलायला शिकले. तरीही त्यांना ‘अतिशय बोलके वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मोकळ्या वेळेत ते चित्रकला करत असत. त्यांनी पोर्तुगीज भाषाही फक्त ब्राझीलमधील सहकार्यांना प्रभावित करण्यासाठी शिकली होती! प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण कोणी खेळ …
Read More »पद पाकिस्तानला, धक्का भारताला
संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याच वेळेस संयुक्त राष्ट्रांच्या तालिबान विरोधातील समितीचे प्रमुखपदही पाकिस्तानला देण्यात आले आहे. या दोन्ही बातम्या भारतासाठी धक्कादायक अशासाठी ठरल्या आहेत की, भारतीय खासदारांची सात शिष्टमंडळे जगभरातल्या विविध देशांमध्ये पाकिस्तान कसा दहशतवादाला आश्रय देतो हे त्यांना पटवून देण्यासाठी तिकडे गेली होती, त्यांचे हे दौरे सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र