दाक्षिणात्य अभिनेता आणि नागार्जुनचा मोठा मुलगा अभिनेता नागा चैतन्यचा ’थांडेल’ चित्रपटाची मोठी चर्चा केली जात आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी थांडेलला पॅन इंडियामध्ये रिलीज करण्याचे ठरवले असून काही प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला थांडेल चित्रपट आहे. चंदू मोंडेटी दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि देशभक्तीचा मिलाफ आहे. हा चित्रपट …
Read More »मनोरंजन
प्रेक्षक, थिएटर…सारं बदललं!
सिनेमनोरंजनाचा खरा आनंद 70 आणि 80 च्या दशकात सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांनी घेतला. तेव्हा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा जो जोश होता, त्याची आज कल्पनाही करता येणार नाही. शोच्या दोन तास आधी तिकीट खिडकीवर लागणारी भली मोठी रांग, तिकीट काढण्यासाठीची धडपड, प्रसंगी वादावादी-हाणामारी, ब्लॅकने होणारी तिकिट विक्री, हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सने …
Read More »रणबीर-दीपिका ‘पुन्हा एकत्र’
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच री-रिलीज करण्यात आला होता. री-रिलीजनंतरही चाहत्यांकडून रणबीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळू शकतात. हे दोघेही कलाकार कार्तिन आर्यनच्या चित्रपटात कॅमियो करू शकतात. कार्तिकच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा …
Read More »हृदयाचा ठाव घेणार्या चित्रपटांची प्रतीक्षा
अॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली …
Read More »अरमान अडकला विवाहबंधनात
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याची प्रेयसी आशना शॉफसोबत लग्न केले आहे. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला आहे. अखेर …
Read More »बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ
सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे …
Read More »तिसरा सीझन लवकरच
अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ’द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचे पहिले दोन्ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीरिजचा पहिला सीझन 2019, तर दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. त्यामुळे प्रेक्षक तिसर्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेच पुढच्या सीझनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी …
Read More »नव्या वर्षांत नवा धडाका
नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मावळत्या …
Read More »चार वर्षांची प्रतिक्षा संपली!
2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर लाँच झालेल्या ’पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती. आता 4 वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन 2 चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक 2 च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र