लेख-समिक्षण

नायकांची बदलती प्रतिमा

करण जोहर हा केवळ दिग्दर्शक नाही, तर एक भावनिक निवेदनकर्ताही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने मान्य केलं आहे की बालपणात त्याला मुलखातला नाहीस असं म्हटलं जायचं. त्याच्या आवाजावर, वावरण्यावर आणि हसण्यावर टिका व्हायची. या सामाजिक दडपणातून त्यानं एक वेगळा संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला, जो त्याच्या सिनेमांमधून प्रकट होतो. त्याच्या कथानकांमध्ये पुरुषांचा भावनिक संघर्ष आणि लैंगिक भूमिका या मुद्द्यांचा मूक उल्लेख सतत …

Read More »

स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लास बसवताना…

आजकाल प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्क्रॅचपासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरतात. पण बरेच लोक हे जाणत नाहीत की सर्व टेम्पर्ड ग्लास सारख्या नसतात. जर चुकीची ग्लास निवडली, तर तुमची स्क्रीन सुरक्षित राहणार नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात जसे की टूडी, २.५ डी, ५ डी, ११ डी वगैरे. यांपैकी प्रत्येकाचे डिझाइन, कव्हरेज आणि सुरक्षा पातळी वेगळी असते. उदाहरणार्थ, …

Read More »

समस्या भिंतींवरच्या डागांची

बर्‍याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्‍यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्‍यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले …

Read More »

स्वप्नांचं रेकॉर्डिंग

स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल वाटत आलेले आहे. आपल्याकडे उपनिषदांत ज्या तीन अवस्थांमधून आपण जातो, त्यामध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती (स्वप्नरहीत गाढ झोप) यांचा समावेश केलेला आहे. स्वप्नाबाबत आधुनिक काळातही अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. अनेकजण रात्री पाहिलेले स्वप्न विसरून जातात. परंतु, स्वप्न विसरण्यास आता बाय बाय करता येणार आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न …

Read More »

विलक्षण क्षमतेचा दिव्यांग चित्रकार

स्टीफन विल्टशायर यांचा जन्म २४ एप्रिल १९७४ रोजी इंग्लंडमधील लंडन शहरात एका स्थलांतरित कुटुंबात झाला. तो जन्मतःच ऑटिझम स्पेट्रम डिसऑर्डर या न्यूरोलॉजिकल अडचणीने ग्रस्त होता. चार वर्षांचा होईपर्यंत स्टीफन बोलतही नव्हता. त्याला इतरांशी संवाद साधणे कठीण होते, आणि सामाजिक व्यवहारात तो सहभागी होऊ शकत नव्हता. त्याचे वडील स्टीफन लहान असतानाच एका अपघातात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं. …

Read More »

गिलचा झंझावात

इंग्लंडविरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या …

Read More »

पैशाचा पाऊस!

डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

Read More »

अर्बन नक्षलवर प्रहार

काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

Read More »

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

Read More »

चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

Read More »