लेख-समिक्षण

विशेष

न्यायविलंबाचे आव्हान

आरोप निश्चिती ही न्यायाची पहिली पायरी आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहणार्‍या खटल्यामुळे आरोपींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षेकच्चे कैदी म्हणून तुरुंगात राहणार्‍यांची स्थिती तर या प्रलंबित प्रकरणांमुळे आणखीच बिकट होते. भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशातील तुरुंगात ७६ टक्के कैदी कच्चे आहेत. ‘जस कॉर्पस लॉ जर्नल’मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, कच्च्या कैद्यांची संख्या वाढण्यामागचे कारण म्हणजे अपुरी कायदेशीर मदत …

Read More »

शेतकरी रस्त्यावर, नागपूर जाम

नागपूरने असे आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले. शेतकर्‍यांच्या तीन दिवसांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्धा रोडवर जाम लागला. त्यामुळे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले. त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. आमची इथून हटायला तयारी आहे. पण आमची …

Read More »

कधी बदलणार मानसिकता?

देशातील सरकारी शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आणि मुलांची संख्या कमी असल्याचे, तर खाजगी शाळामध्ये मात्र याउलट चित्र असल्याचे केंद्र सरकारच्या ‘युडायस प्लस’च्या अहवालातून समोर आले आहे. ही बाब गंभीर असून असे घडण्यामागची कारणे समजून घेणे गरजेचे आहे. आपला समाज हा नेहमीच पुरूषप्रधान राहिला आहे. ती पुरूषप्रधान मानसिकता नष्ट व्हावी, समता प्रस्थापित व्हावी याकरीता शिक्षणातून मूल्यांचा विचार पेरला जाण्याची अपेक्षा आहे. …

Read More »

आले फ्लाईंग कारचे युग

नवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले, आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लायिंग कार’. विज्ञानकथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात …

Read More »

६४८ कोटींचा आणखी निधी मंजूर

राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापूर्वी, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकर्‍यांसाठी ३१ हजार ६६५ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे राज्य सरकारने ६४८ कोटी रुपयांच्या वितरणाला …

Read More »

महिलाहितैषी पाऊल

कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्याचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेतला. काम करणार्‍या सर्व महिलांना दर महिन्याला एक दिवस पीरियड लीव मिळणार आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयाबरोबरच खासगी कंपनी, वस्त्रोद्योग, आयटी सेटर आणि मल्टीनॅशनल कंपन्यात काम करणार्‍या महिलांना मिळणार आहे. या निर्णयामागचा उद्देश महिलांच्या आरोग्यास प्राधान्य आणि कामाकाजाच्या ठिकाणी सुलभता देण्याचा आहे. भारताच्या काही राज्यांत पूर्वीपासूनच पेड पीरियड लीवची तरतूद …

Read More »

आयात डाळीचे संकट

भारत हा जगातील सर्वात मोठा डाळ उत्पादक देश आहे. जगातील एकूण डाळीच्या लागवडीपैकी तब्बल ३५.८७ टक्के क्षेत्र भारतात आहे. परंतु उत्पादनाच्या प्रमाणात आपला वाटा केवळ २७.४ टक्के इतकाच आहे. म्हणजेच लागवड जास्त, पण उत्पादन कमी. या तफावतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा डाळ आयातदार बनला आहे. देशात डाळींचा सध्याचा उपभोग सुमारे २९ दशलक्ष टन इतका आहे, तर उत्पादन केवळ २५.२३८ दशलक्ष …

Read More »

नक्षल नेत्याने स्वीकारले संविधान

नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने बुधवारी आपल्या ६० सहकार्‍यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले. भूपती आणि त्याच्या सहकार्‍यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे नक्षलवादी …

Read More »

नोबेल आणि भारतीय

ऑटोबर महिना येताच जगभराचे लक्ष नोबेल सन्मानाकडे जाते. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या दुरगामी विचारातून सुरू झालेले नोबेल पुरस्कार आजही मानवतेसाठी सर्वोत्तम योगदानाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी विज्ञान, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणार्‍या व्यक्तीला नोबेल सन्मान दिला जातो. पण भारताचा विचार येतो तेव्हा सुमारे दीड अब्ज लोकसंख्येचा प्रतिभावान देश केवळ नऊ नोबेल सन्मानापुरताच मर्यादित का राहिला आहे? …

Read More »

निराशेतून आशेचा शोध घेणारा साहित्यक

दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने …

Read More »