लेख-समिक्षण

पैशाचा पाऊस!

डेट्रॉईट शहराचे आकाश त्या दिवशी वेगळेच दिसत होते. संपूर्ण ईस्टसाईडवर एक वेगळा आनंद दरवळत होता ‡ धुयाने भरलेल्या आभाळातून अचानकच काहीतरी शुभ्र व सुवर्ण झेपावत खाली येऊ लागलं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मिसळलेले ते झळाळते हिरवे नोटांचे तुकडे… जणू काही स्वर्गातूनच आलेली एखादी भेट होती. लोक एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी डोळे विस्फारले, काहींनी आकाशाकडे हात उचलले आणि काहींच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण …

Read More »

अर्बन नक्षलवर प्रहार

काही सुधारणांसह महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आले. शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हे विधेयक मांडले. १२ हजार ५०० सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून सुधारित स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे सरकारला कडव्या विचारसरणीच्या संघटनांवर कठोर कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, …

Read More »

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

Read More »

चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी तब्बल सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतिही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रोखला आहे. परिणामी भारतातील पिकांवर संकट घोंघावत आहे. स्पेशालिटी फर्टिलायजर्ससारखी वॉटर सोल्यूबल, मायक्रोन्यूट्रिएंट …

Read More »

साई पल्लवी, जुनैद ‘वन डे’साठी एकत्र

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद हे दोघे ‘वन डे’ या कोरियन प्रेमपटासाठी एकत्र आले आहेत. २०११ मध्ये हा प्रेमपट आला होता. निकोलस यांच्या २००९मध्ये आलेल्या ‘वन डे’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. अ‍ॅना हॅथवे आणि जिम स्ट्रूगेस यांनी यात अभिनय केला आहे. १५ जुलैला सेंट स्वीथून डे असतो. या दिवशी हे दोघे भेटतात. दोघांत कुठलेच …

Read More »

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे घडले ते केवळ आकड्यांपुरते नव्हते, तर प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यूमागे एक वेगळी कहाणी दडलेली होती. हा पहिला किंवा शेवटचा अपघात नव्हे. आजवर अनेक हृदयद्रावक विमान अपघात झाले असून त्यातील काहींच्या कहाण्या रुपेरी पडद्यावरही दिसल्या. मात्र ज्या सत्य घटनांवर चित्रपट झाले, त्यांच्या कहाण्यांचा …

Read More »

सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स

प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज ‡हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे. खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा …

Read More »

टोनिंग का गरजेचे?

स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. यामध्ये टोनिंग हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो त्वचेच्या पोर्सना घट्ट करून तेलाच्या स्रावावर नियंत्रण ठेवतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. अनेक सौंदर्य तज्ज्ञ टोनिंगला त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानतात. टोनिंगचे महत्त्व त्वचेचा झक संतुलित ठेवतो: टोनरचा वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक झक स्तर संतुलित राहतो, …

Read More »

ऑफिस स्ट्रेस टाळण्यासाठी

सध्याच्या व्यस्ततेच्या जीवनात अनेक लोकांवर कामाचा ताण सतत वाढतोय. या वाढत्या कामाच्या दबावामुळे अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय. अधिक ताण आणि दडपण केवळ आपल्या कामावर परिणाम करत नाही, तर आपल्या आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम दिसू लागतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा ताण टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एका अहवालानुसार, जास्त कामाचा ताण चिंता, नैराश्य आणि …

Read More »

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरिब होते. घरात वीज नव्हती, शौचालय नव्हते आणि जगण्यासाठी शेती हाच एकमेव आधार होता. विल्यम लहानपणापासूनच जिज्ञासू होता, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले. २००१ साली मलावीत भीषण दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा झाला, हजारो लोक उपाशी राहू …

Read More »