एनईईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिशम, योग्य नियोजन आणि सराव महत्त्वाचा असतो. सतत अभ्यास, पुनरावलोकन आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्यास निश्चितच यश मिळेल. वेळेचे नियोजन, अचूक रणनीती आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीने एनईईटी परीक्षेत उत्तम कामगिरी करता येईल. मॉक टेस्ट द्या: ‘नीट’सारख्या परीक्षेसाठी वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा आणि गती वाढवा. ओएमआर भरायची सवय लावा: परीक्षेत ओएमआर …
Read More »युवा
प्रेरणादायी नेतृत्व
नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रम, नेतृत्व कौशल्य आणि दूरदृष्टीच्या माध्यमातून समूहाला नवी उंचीवर नेले आहे. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे, जो एका शेतकरी कुटुंबातून सुरू होऊन जागतिक उद्योगजगताच्या शिखरापर्यंत पोहोचला आहे. नटराजन चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 साली तामिळनाडू राज्यातील मोहनूर या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना संगणक प्रोग्रामिंगची आवड होती. सरकारी शाळेत …
Read More »व्हॉट्स अॅप वापरताय?
आतापर्यंत तुम्ही तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे अनेक बातम्या समोर येत आहेत. पत्रकार तसेच नेत्यांचे व्हॉट्सअॅप हॅक होत आहेत. या अॅपद्वारे घोटाळा आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्हीही चॅटिंग आणि कॉलिंगसाठी आंधळेपणाने व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर काही आवश्यक सेटिंग्ज आणि खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू …
Read More »व्हिडिओ ब्लॉगर बनायचंय?
व्हिडिओ ब्लॉगिंग, किंवा व्लॉगिंग, हे आजच्या डिजिटल युगातील एक प्रभावी माध्यम बनले आहे. भारतातील तरुणाईमध्ये व्लॉगिंगची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. पण यशस्वी व्लॉगर होण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतातील व्लॉगिंगचा उदय: इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे, भारतात व्लॉगिंगचे क्षेत्र फोफावले आहे. तरुण पिढी आपल्या आवडीनुसार विविध विषयांवर व्लॉग तयार करून त्यांना …
Read More »शिवचरित्रातून तरुणाईने काय शिकावे?
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील अजरामर योद्धे, आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आणि स्वराज्यसंस्थापक होते. त्यांचे जीवन केवळ रणांगणातील पराक्रमानेच नव्हे, तर त्यांच्या धोरणी बुद्धीमत्तेने, नीतिमत्त्वाने आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाने प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या जीवनातील शिकवण उपयोगी ठरू शकते. 1. ध्येयासोबत निष्ठा आणि समर्पण शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अविरत परिशम घेतले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी निष्ठा आणि …
Read More »कोणते संकल्प करावेत?
बर्याच वेळेला आपण नववर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प पूर्ण होत नाही. हे संकल्प अवघे काही दिवसच टिकतात. मात्र, काही छोटे-छोटे संकल्प यावर्षात तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. डिजिटल डिटॉक्स ः आपल्या सर्वांचाच स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. दिवसभर आपण स्मार्टफोन, लॅपटॉप वापरत असतो. मात्र, नवीन वर्षात स्क्रिन टाईम कमी करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. गरज नसताना स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा निर्धार …
Read More »एक्सरसाईजनंतर हात थरथरतात?
फिट आणि फाईन राहणं हे प्रत्येक तरुण-तरुणींची सर्वांत आवडती बाब असते. अलीकडील काळात हेल्थअवेअरनेस प्रचंड वाढला आहे. यासाठी अनेकजण एक्सरसाईज करतात. जीममध्ये घामही गाळला जातो. अनेकदा जीममध्ये वजन उचलल्याने किंवा एक्सरसाईज केल्याने काहींंचे हात थरथरू लागतात. वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बर्याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं. जेव्हा आपण व्यायाम करतो …
Read More »युपीएससीची तयारी करताना…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेचा प्रवास हा एक मोठा, कठीण आणि आव्हानात्मक असतो. भारताच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण पदावर काम करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि यासाठी संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षेची कडक परीक्षा पद्धत, विस्तृत अभ्यासक्रम आणि तीव्र स्पर्धा पाहता, योग्य मार्गदर्शन आणि तयारी अत्यंत आवश्यक आहे. या परीक्षेतील यशासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वांत पहिली …
Read More »दिसा उठावदार
महिलांच्या तुलनेत पुरुषांना रंगनिवडीची फार चॉईस नसते. त्यामुळे कॉम्बिनेशन करताना पुरुष मंडळी नेहमीच गोंधळलेली असतात. कुर्ता पायजमा, ब्लेझर, फॉर्मल, फॅन्सि, ट्रेंडी या ठराविक स्टाईलमध्येच पुरुष मंडळींना वावरावे लागतात आणि त्याच्या शिवणकामातही वैविध्य नसते. शेवटी रंग निवडीवरच अवलबंनू राहवे लागते. काही मंडळी ठराविक रंगाची निवड करून मर्यादितच राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु सध्याच्या फॅशनच्या दुनियेत रंगात असंख्य नमुने उपलब्ध झाले असून त्याची …
Read More »इंस्टाग्रामची कहाणी
फोटो शेअरिंग अॅप इंन्स्ट्राग्रामने गेल्या ऑक्टोबरमध्ये 8 वर्ष पूर्ण केले. या प्रवासात या अॅपने आतापर्यंत 1 अब्ज यूजर जोडले आहेत. आठ आठवड्यात तयार झालेला इंन्स्टाग्राम हा ऑक्टोबर 2010 मध्ये लाँच झाला होता. या अॅपने फोटो शेअरीगचे परिमाण बदलले होते. मोबाईल फोटोला फास्ट, सिंपल आणि आकर्षक करणे हे या इंन्स्टाग्रामचे धोरण होते. प्रारंभीच्या काळात इंन्स्टाग्रामचे संस्थापक केव्हिन सिस्ट्रोमला हा अॅप नागरिकांपर्यंत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र