सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी अलीकडेच एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे देशाचे लक्ष वेधले आहे. प्रभावी न्यायव्यवस्थेसाठी स्थानिक भाषांचा अवलंब केला पाहिजे असे वक्तव्य यांनी केले आहे. एका चर्चासत्रादरम्यान बोलातना न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्यांना हे जाणवले होते की वकील त्यांच्या मातृभाषेत अधिक चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकतात. वास्तविक पाहता, आपल्या देशात व्यावसायिक …
Read More »TimeLine Layout
July, 2024
-
21 July
विचित्र वास्तव
णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अॅडम ब्रिटन …
Read More » -
21 July
12 नक्षल्यांना कंठस्नान
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी 12 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. मृत 12 नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौर्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात …
Read More » -
21 July
विकासाच्या वाटेवर महागाईचे काटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार तिसर्या कार्यकाळात कृषी आणि ग्रामीण विकासाबरोबरच कृषी सुधारणांच्या पातळीवर आघाडी घेण्याची गरज आहे. सरकारकडून तंत्रज्ञानाचा वापर करत खाद्य पदार्थाची नासाडीचे प्रमाण कमी करणे, कृषी क्षेत्रात यांत्रिकीरणाचा वापर अधिक करणे, हवामान बदलाचा सामना करणार्या प्रणालीचा अंगीकार करणे, ग्रामीण भागातील रस्ते मंडईला जोडणे, कृषी साठवणुकीच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत सुधारणा करणे यांसारख्या धोरणात्मक प्राधान्यक्रमाबरोबरच पुरवठा साखळीत सुधारणा करावी लागेल. …
Read More » -
21 July
मोबाईल कंपन्यांचा दणका
अलीकडेच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीनही मोबाईलसेवा पुरवठादार कंपन्यांनी केलेली दणदणीत दरवाढ ही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. आज मोबाईल रिचार्ज हे दुधापेक्षाही गरजेचे बनल्याची स्थिती असल्यामुळे हे वाढीव शुल्क देण्यामध्ये ग्राहकांनाही पर्यायच उरलेला नाहीये. आधुनिक भांडवलशाहीमध्ये ग्राहकाला कशा प्रकारे पंगु बनवले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पहावे लागेल. टाटा कंपनी आणि बीएसएनएलमध्ये झालेला 15 हजार कोटींचा …
Read More » -
14 July
दृष्टीचं सडेतोड उत्तर
‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील …
Read More » -
14 July
अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या …
Read More » -
14 July
प्रोफेशनल बना
गांभीर्याने काम करणे कामात चालढकलपणा करणे हा अनेकांचा स्थायीभाव असतो. त्यातून फाजील आत्मविश्वास वाढू लागतो आणि परिणाम ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर काम करण्यावर अगोदर भर द्यायला हवा. वरिष्ठांनी किंवा कंपनीने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सहज न घेता गांभीर्याने घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. करियर करण्याची अफाट ऊर्मी असणार्या तरुणींनी आपली कारकिर्द यशस्वी करण्यासाठी अंगी …
Read More » -
14 July
मुलांमधील उध्दटपणा वाढलाय?मुलांना ओरडा,पण…
मुलांनी चूक केल्यानंतर राग येणे स्वाभाविक आहे. पण त्या रागाला नियंत्रित करणे आणि ती चूक योग्य प्रकारे सुधारणे तितकेच कठीण पण आवश्यक आहे. बरेचसे पालक मुलांनी चूक केल्यानंतर कुठलाही विचार न करता एकदम त्यांच्या अंगावर ओरडतात. इतकेच नाही तर अपशब्दांचा वापरही करतात. वास्तविक पाहता, मुलांना वाढवणे, त्यांचे पालनपोषण करणे ही एक संयमाची परीक्षाच असते. यावेळी कुठलीही गोष्ट समजावून सांगताना शब्दांचा …
Read More » -
14 July
मातीतल्या सोन्याची कमाई
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शीकलाहस्ती क्षेत्राजवळील गावांमध्ये मातीतून सोने काढले जाते. हे लोक अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक प्रसिद्ध दुकानं आहेत, जिथे सोन्याचे दागिने बनवले जातात. दागिने बनवताना त्यातून धूळ, माती आणि इतर अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. हे लोक या निरुपयोगी वस्तू खरेदी करतात. त्यानंतर त्याच्यातून सोनं काढण्याचं काम सुरू होतं. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







