गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ’आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि …
Read More »TimeLine Layout
September, 2024
-
8 September
पुन्हा डर्टी पिक्चर !
मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही. मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. अहवालातील गौप्यस्फोटाच्या आवाजाने …
Read More » -
8 September
डोन्ट फेसबुक युवर प्रोब्लेम्स
‘फेस युवर प्रॉब्लेम, डोन्ट फेसबुक यूवर प्रॉब्लेम्स’, असे म्हटले जाते. सोशल मिडियामुळे जेवढे फायदे होत आहेत, तेवढेच नुकसानही सोसावे लागत आहे. फेसबुक, ट्विटर किंवा व्हाटसअपसारख्या मिडियातून एखादी चुकीची बाब आपल्याकडून पोस्ट झाली किंवा चित्र व्हायरल झाले तर त्याचे परिणाम गंभीर होतात आणि नको त्या गोष्टीत अडकण्याची भीती असते. काही मंडळी सोशल मिडियाला अकारण दोषी धरतात. याउलट सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने …
Read More » -
8 September
केसविरोधी सवयी टाळा
सुंदर केस आणि केशरचना यांचे सौंदर्यातील व व्यक्तिमत्वाली महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक स्री केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स् वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबूत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत …
Read More » -
8 September
रसगुल्ले आरोग्यदायी?
लोकांची जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थातच तिकडे अनेक प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. मिष्टी दोही (बासुंदीचे दही!) असो किंवा रसगुल्ले, हे पदार्थ आता देशभरात आवडीने खाल्ले जातात. मधुमेह असलेल्या लोकांचा अपवाद सोडला तर हे रसगुल्लेही अनेक कारणांसाठी हितकारक ठरू शकतात. याबाबतची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती… जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा …
Read More » -
8 September
कष्टातून फूल वले यशाचे अंगण
श्रीकांत बोल्लापल्ली यांची कथा केवळ एक यशस्वी उद्योजकाची नाही, तर ती एका अशा व्यक्तीची आहे ज्याने कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या स्वप्नांना वास्तवात आणले. तेलंगणाच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रीकांत यांना लहानपणापासूनच शेतीविषयी विशेष आवड होती. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्या कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती, आणि त्यांना लहानपणापासूनच कष्ट करावे लागत होते. वयाच्या 16 …
Read More » -
8 September
‘जन-धन’ची दशकपूर्ती
बर्याच वेळा साधा वाटणारा उपक्रम नंतरच्या काळात दूरगामी महत्त्वाचा ठरतो. दहा वर्षांपूर्वी जन धन खाते योजना सुरू झाली तेव्हा त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ, सामान्य लोक जर बँक खाते उघडत असतील तर ते खाते किती दिवस चालू ठेवण्याच्या अटींची पूर्तता करू शकतील आणि त्याचा सर्वसामान्यांना तसेच देशाला काय फायदा होईल? आता असे म्हणता येईल की जन धन …
Read More » -
8 September
डिजिटल स्वप्नव्यत्यय
झोपल्यावर दिसतं ते स्वप्न नसतं, तर झोप उडवतं ते स्वप्न असतं, अशा आशयाचे अनेक सुविचार सोशल मीडियावर आपण रोज वाचत असतो. पण त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळं झोप हेच एक स्वप्न झालंय आणि त्यामुळं स्वप्नांना झोप आलीये, हे आपल्या गावी तरी आहे का? दोन दिवसांपूर्वी अलिगडच्या शाळेतला एक व्हिडिओ बातमीचा विषय झाला होता. प्राथमिक शिक्षिका वर्गात चटईवर गाढ झोपलीये आणि चिमुकली मुलं …
Read More » -
8 September
विनेश फोगट, पुनिया निवडणूक आखाड्यात उतरणार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिलेली कुस्तीगीर विनेश फोगट आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर हरयाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही बुधवारी सकाळी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांनी नंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशीही चर्चा केली. मात्र दोघांनीही चरखी दादरी व बादलीसह जे …
Read More » -
8 September
निकाल ठरवतील दिशा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण वेगाने बदलले आहे. राजकीय पंडितांनी, पक्षांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे निकाल लागले आणि लोकसभेला एकट्या जीवावर बहुमत मिळवत सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. पुन्हा एकदा आघाडी सरकारचे पर्व सुरू झाले.तिसर्यांदा भाजप आघाडी सत्तेवर आल्यानंतरच्या देशभरातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर मोदी सरकारची राजकीय अपरिहार्यता प्रकर्षाने समोर आली. उदा. ‘लॅटरल एंट्री’वर यूटर्न किंवा वक्फ बोर्ड दुरुस्ती …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







