लेख-समिक्षण

गांधीजींची चूक

महात्मा गांधी एकदा संध्याकाळच्या प्रार्थनासभेत बोलताना खूपच अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, “माझ्याकडून झालेली चूक खुपच गंभीर आणि क्षमा न करण्याजोगी आह” या गोष्टीचा शोध मला अनेक वर्षांपूर्वी लागला होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी घेतलेल्या गरीब जनतेच्या सेवेच्या व्रतामध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचवेळी मी माझी चूक सुधारून घेतली असती तर समाजाची हानी झाली नसती. …

Read More »

दुरदृष्टी

४ जानेवारी, १८०९ रोजी सायमन आणि माणिक ह्या दांपत्याला चौथे मूल झाले. हे मूल जन्मत:च खूप अशक्त होते. सायमन हा चामड्याचा व्यापार करायचा. हे कुटूंब खाऊनपिऊन सुखी होते. त्यांनी आपल्या चौथ्या मुलाचे नाव लुईस ठेवले. तीन वर्षाचा लुईस आपल्या वडिलांच्या हत्यारांपर्यंत नकळत जायचा. एकदा त्याचे वडील घरात नव्हते. आई जेवण बनवण्यात मग्न होती. जेव्हा लहान लुईस वडिलांच्या जागेवर गेला. तेव्हा …

Read More »