भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी महाभियोगाची प्रक्रिया सुरू होताच पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या घरात कोट्यवधी रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले होते. पण आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावर महाभियोगाची कार्यवाही होणार नाही. कदाचित खटला देखील भरला जाणार नाही. परंतु त्यांच्या राजीनाम्याने न्यायव्यवस्थेवरचा …
Read More »एका स्वप्नाचा ध्यास
आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »‘किरण अब्बावरम 15’ चे टीझर पोस्टर प्रदर्शित
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता किरण अब्बावरम याच्या आगामी भव्य पॅन-इंडिया चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ’किरण अब्बावरम 15’ असे तात्पुरते नाव असलेल्या या चित्रपटासाठी झी स्टुडिओज आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांनी हातमिळवणी केली असून, हा एक भव्य ’मायथो-फँटसी’ विषयावर आधारित चित्रपट असणार आहे. या पोस्टरमध्ये किरण अब्बावरम एका गूढ जंगलात योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे, तर पार्श्वभूमीला आकाशात …
Read More »स्वयंभू गंधार
भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकॉर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर …
Read More »मुलाखतीतील उणेअधिक
मुलाखतीत स्वतःच्या बलस्थानांविषयी सांगणे ही आपली पात्रता सिद्ध करण्याची मोठी संधी असते. तर स्वतःच्या उणिवा प्रांजळपणे मान्य करणे हे आपल्या परिपक्वतेचे लक्षण मानले जाते. स्वतःची बलस्थाने मांडण्यासाठीची सूत्रे सहकार्य वृत्ती: संघात काम करताना इतरांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते. आपल्या सहकार्यामुळे प्रकल्पाला कसा फायदा झाला, याचे उदाहरण देणे प्रभावी ठरते. तांत्रिक कौशल्य: ज्या कामासाठी मुलाखत आहे, त्यातील …
Read More »फेस प्रायमर वापरताना…
मेकअप उठावदार होण्यासाठी तो शास्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते. बेस नीट लावला गेला असेल तरच मेकअप अधिक काळ टिकतो. या बेसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फेस प्रायमर. यामुळे त्वचा केवळ गुळगुळीतच बनत नाही तर फाउंडेशनही बराच वेळ टिकून राहण्यास मदत करतो. प्रायमर पोर्स कमी दिसण्यास मदत करतो तसेच तेलकटपणा नियंत्रित करण्यासही प्रभावी ठरतो, पण बेसच नीट बसला नाही तर संपूर्ण …
Read More »कासव गडद रंगांना घाबरतं?
आणत्याही प्राण्याला जर कोणत्या गोष्टीपासून धोका असेल, तर लगेचच ते प्रतिकार करण्याच्या मोडमध्ये येतात. असंच कासवाचंदेखील आहे; पण कासव गडद रंगांच्या गोष्टींना का घाबरते जाणून घ्या. कासवांपासून काळ्या किंवा इतर गडद रंगाच्या वस्तू दूर ठेवल्या पाहिजेत. तलाव, नदी किंवा कोणत्याही जलाशयाच्या आजूबाजूला तुम्ही कासवे पाहिली असतील; पण तुम्हाला माहीत आहे की, कासवांचे काळ्या रंगाबद्दल एक वेगळेच वर्तन असते. ज्यामुळे ते …
Read More »एका स्वप्नाचा ध्यास
आसाममधील तिनसुकिया या छोट्याशा गावातून आलेल्या सुष्मिता टोडी यांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचे एक वेगळे शिखर गाठले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महानगराचे पाठबळ नसताना केवळ एका स्वप्नाचा ध्यास घेऊन त्यांनी ‘ब्लूम’ या ब्रँडची उभारणी केली. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली असून, अनेक नवउद्योजकांसाठी त्यांचा हा प्रवास दीपस्तंभासारखा ठरत आहे. सुष्मिता यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 2018 मध्ये पूर्ण …
Read More »उधारी आली गळ्याशी….
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामध्ये मध्यस्थ बनून जागतिक पटलावर कॉलर ताठ करून फिरू पाहणाऱ्या पाकिस्तानला अलीकडेच संयुक्त अरब आमिरातीने एक मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानला दिलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज युएईने आता परत मागितले आहे. ही रक्कम सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात साधारण 32,500 कोटी रुपये इतकी असून यातील 450 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज 1996-97 मध्ये घेण्यात आले होते. …
Read More »ईश्वरदर्शनात भेदाभेद कशाला?
आपल्या आध्यात्मिक समृद्धीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांवरील प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केलेली टिप्पणी अत्यंत समयोचित आणि डोळस आहे. एकविसाव्या शतकात, जिथे आपण विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर पाऊल ठेवले आहे, तिथे लिंग किंवा वर्गाच्या आधारावर मानवी भेदभाव करणे ही खरोखरच मोठी विसंगत बाब आहे. केरळमधील शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यांच्या घटनापीठाने मांडलेली भूमिका हिंदू …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र