राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे खर्या अर्थाने जनक. 2019 च्या विधानसभा निवडणुकात गलितगात्र झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी एकहाती ऊर्जित अवस्थेत आणला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रात ही लाट एकहाती थोपवून धरली ती देखील शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपेक्षा असलेला नेता आणि …
Read More »लेख-समिक्षण
हट्ट नडला
आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …
Read More »दावेबाज ‘किंगमेकरांना’ धडा
आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे, ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणार्या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून …
Read More »काश्मीरचा पेच
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव राज्य विधानसभेत संमत झाला आहे. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मतदारांना जे आश्वासन दिले आहे त्याची त्यांनी पूर्तता केली किंवा त्याचा दिखावा केला एवढाच या खटाटोपाचा अर्थ. त्याचे कारण केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द केले आहे आणि ते परत …
Read More »उदंड झाली आश्वासने
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. विविध पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सध्या सर्वसामान्य मतदारांवर आश्वासनांचा भडिमारही न चुकता सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष निवडणुकीच्या रणमैदानात भलेही एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी हिंदुत्व, जातीवाद, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, वाढती बेरोजगारी, विकासाच्या मुद्द्यांवर एकमेकांमध्ये मतभिन्नता असली तरी महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत मात्र सर्वच पक्षांची विचारधारा अनपेक्षितरीत्या जुळत असल्याचे …
Read More »मतपेटीतून तसा संदेश
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तरी सकाळपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ संपेल असे वाटत होते. पण अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी केवळ काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा घोळ संपलेला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याला एक तास शिल्लक असताना जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार महायुतीतील चार जागांचा आणि महाविकास आघाडीतील बारा जागांचा निर्णय होऊ शकलेला नव्हता. नेहमीच्या …
Read More »‘नकुशी’चं दुखणं
मुलींच्या बाबतीत समाजाची मानसिकता अजूनही मागासलेलीच दिसून येते. त्याला समाजाचा कोणताही स्तर अपवाद नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती दिसून येत आहे. मानसिकतेची तीव्रता कमी-जास्त असू शकेल, एवढाच काय तो फरक. मुलगी झाली म्हणून तिचा जीव घेण्याच्या किंवा तिच्या आईचा मानसिक छळ करण्याच्या घटना समाजात अधून-मधून घडतात. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात अशीच एक घटना नुकतीच घडली. चौथी मुलगी झाली म्हणून …
Read More »बंडखोरीला खतपाणी
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल अलीकडे जाहीर झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी तर 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक झाली. तत्कालीन मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विकासाच्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर सुसाट वेगाने पळेल, असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला भरभरून मते मिळतील, असा अनेकांचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला बहुमताच्या आसपास जातील एवढ्याही …
Read More »महासंग्राम निवडणुकीचा
गे ल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या क्षणापासून राज्यात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर होणार असून त्याच …
Read More »सत्ताधार्यांना आरसा
सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेत असलेल्यांना आरसा दाखवला आहे. राज्यांतील विविध राजकीय पक्षांच्या सरकारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दडपशाहीला बळी पडलेल्या पत्रकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी निश्चितच दिलासा देणारी आहे. अनेक राज्यांत पत्रकारांना अटक, मारहाण आणि गंभीर कलमांखाली तुरुंगात टाकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. अनेक पत्रकार संशयास्पद परिस्थितीला …
Read More »