लेख-समिक्षण

लेख-समिक्षण

योगनिद्रेवर नवा प्रकाश

हजारो वर्षांची परंपरा असणार्‍या योगचिकित्सेचे महत्त्व निर्विवाद आहे. पण पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाचा असा युक्तिवाद आहे की योगाची चाचणी विज्ञानाच्या आधारे व्हायला हवी. अमेरिका, युरोप आणि विशेषतः चीनमध्ये योगावर मोठे संशोधनही सुरू आहे. काही काळापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालेल्या एका अमेरिकन न्यूरोसर्जनने प्राणायाम हा मानसिक आजारांवर सर्वात प्रभावी उपचार आहे असा दावा केला होता. आज जगभरात योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल …

Read More »

रणरागिणींची नवी भरारी

हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान तेजस उडवणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर्स भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कांठ आणि चतुर्वेदी या सुखोई लढाऊ विमानाचे पायलट आहेत. आतापर्यंत मोहना सिंग मिग फायटर उडवत …

Read More »

‘विशेष’ खेळाडूंची दमदार कामगिरी

भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस अद्याप थांबलेला नाही. पॅरिस येथील पॅरालंपिकच्या बातम्या देशाच्या गौरवात भर घालणार्‍या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी एवढ्या संख्येने भारताच्या पदरात पदके पडलेली नव्हती. अर्थात हा मुद्दा केवळ देशाच्या दिव्यांग खेळाडूंकडून प्रस्थापित केल्या जाणार्‍या विक्रमाचा नसून पॅरिस पॅरालंपिकची पदकांची यादी पाहिली तर ही भारतीयांची बदलणारी मानसिकता आणि दृष्टीकोन याचा एक आदर्श नमूना म्हणावा लागेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

वायूप्रदुषणाबाबत स्वागतार्ह उपक्रम

देशातील अनेक शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. पावसाळ्यात किंवा इतर महिन्यात पाऊस पडला की प्रदुषणापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळतो, पण या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे. या प्रयत्नात, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या महाराष्ट्रातील दोन शहरांना आणि ओडिशातील भुवनेश्वरमधील काही भागांना कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणून निवडण्यात येणार आहे. या भागात अत्यंत कमी उत्सर्जन असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला …

Read More »

‘जन-धन’ची दशकपूर्ती

बर्‍याच वेळा साधा वाटणारा उपक्रम नंतरच्या काळात दूरगामी महत्त्वाचा ठरतो. दहा वर्षांपूर्वी जन धन खाते योजना सुरू झाली तेव्हा त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ, सामान्य लोक जर बँक खाते उघडत असतील तर ते खाते किती दिवस चालू ठेवण्याच्या अटींची पूर्तता करू शकतील आणि त्याचा सर्वसामान्यांना तसेच देशाला काय फायदा होईल? आता असे म्हणता येईल की जन धन …

Read More »

शाळांचे वेगवेगळे परीक्षा मंडळ कशासाठी?

देशात विविध राज्यांत असलेल्या परीक्षा मंडळांच्या परीक्षेत एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्य सरकारांशी चर्चा करत असून त्याचे सार्थक परिणाम हाती येणे अपेक्षित आहे. देशभरात सध्या साठपेक्षा अधिक परीक्षा आणि अभ्यास मंडळ आहेत. यात अनेक पातळीवर भिन्नता दिसून येते. या भिन्नतेमुळेच राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या प्रवेश परीक्षेत विद्यार्थी अडचणीत येतात. एक तर देशातील विविध शिक्षण मंडळांचा अभ्यासक्रम वेगळा आहे अणि …

Read More »

ओलींचा भारताकडे वाढता कल

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काठमांडू भेटीचे निमंत्रण दिले आहे. ओली सत्तेत येणे हे भारतासाठी नेहमीच चिंताजनक राहिले आहे. परंतु आता खुद्द ओली यांनीच मोदींना भेटीचे निमंत्रण दिल्याने आगामी काळात भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चीनच्या हातचे खेळणे समजले जाणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आता भारतासमवेत चांगले संबंध …

Read More »

स्वागतार्ह पाऊल

प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत पुढील पाच वर्षांत तीन कोटी घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी दोन कोटी घरे ग्रामीण भागात तर एक कोटी घरे शहरी भागात उभारली जाणार आहेत. नुकतीच या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या टप्प्यात केंद्र सरकार सुमारे 4.35 ट्रिलियन रुपये खर्च करणार आहे. शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घरांसाठी एकूण गुंतवणूक 10 ट्रिलियन रुपये आहे, ज्यापैकी …

Read More »

प्रलंबित खटल्यांचा तिढा

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायालयांमध्ये सुनावणीची लांबलचक प्रक्रिया आणि निकाल देण्यास होणारा विलंब याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली असून, ही प्रक्रियाच याचिकाकर्त्यांसाठी शिक्षा ठरते आहे. तसेच याला लोक कंटाळले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधिशांनी या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच मत व्यक्त केलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी ‘तारीख पे तारीख’च्या वाढत्या प्रकरणांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले …

Read More »

भूस्खलनातून काही शिकणार का?

केरळच्या वायनाड येथील विनाशकारी भूस्खलनाने पुन्हा एकदा अनियंत्रित विकासाकडे लक्ष वेधले गेले आहे. शंभराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु उत्तर ते दक्षिण भारतापर्यंतच्या पर्वतरांगातील स्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. हिमालयातील पर्वतरांगा तुलनेने नवीन आहेत. तेथे माती दक्षिणेतील पर्वतरांगाप्रमाणे कडक झालेली नाही, परंतु उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या भुस्खलनाच्या घटना पाहिल्या तर त्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मानवी हस्तक्षेप आणि घडामोडी. …

Read More »