लेख-समिक्षण

मनोरंजन

कपिलच्या पुनरागमनाची धमाल!

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी अभिनेता कपिल शर्मा बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘किस किसको प्यार करू २’साठी तयार आह़े ‘किस किसको प्यार करू’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट विनोद आणि गोंधळाचा डबल डोस देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते रतन जैन, गणेश जैन आणि …

Read More »

मनोरंजनसृष्टीतली धोयाची घंटा

कधीकाळी ज्या रूपेरी पडद्यावर आयुष्यातील आनंदाचे, दु:खाचे, प्रेमाचे, बंडाचे रंग पाहायला मिळायचे, तोच पडदा आज गोंधळलेल्या कोलाहलांनी व्यापलेला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीतील रसिकांच्या काळजाला स्पर्श करणार्‍या कथा असायच्या; गीतांमध्ये लोकभावना झिरपत असत, संवादांमध्ये आशयसंपन्नता आणि भावनात्मकता असायची; पण आज सिनेसृष्टीवर कार्पोरेट गणितांचं स्वामित्व आहे. आज भावनांपेक्षा बजेट जास्त बोलतं. परिणामी, सिनेमांमध्ये कथा नसते, फक्त ‘कंटेंट’ असतो. अभिव्यक्ती हरवते चालल्याने निखळ, निरलस …

Read More »

मी कृतघ्न नाही

‘एखाद दिवशी माझे ट्विटर खाते आणि व्हॉटस् अ‍ॅप खाते उघडून दाखविन. मला दोन्ही देशातले नागरिक शिव्याशाप देतात. मी काही कृतघ्न मनुष्य नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की, काही जणांना माझे बोलणे आवडते. ते कौतुक करतात. आत्मविश्वास वाढवतात. पण हेसुध्दा तितकेच खरे की दोन्ही बाजुचे कट्टर नागरिक मला शिव्या देतात. आणि खरे तर हे योग्यच आहे. आता या पैकी कुठल्या …

Read More »

नायकांचा बदलता दृष्टिकोन

काळानुसार बदलणे हा मानवी स्वभाव असला आणि हा बदल अपरिहार्य असला तरी त्याला नैतिकतेची, नीतीनियमांची चौकट असावीच लागते. ही चौकट अप्रत्यक्ष असते; पण तिचे परिणाम प्रत्यक्ष असतात. बॉलीवूडमधील नायकांबाबत या विषयाच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्वीच्या नायकांमध्ये आणि आजच्या नायकांमध्ये एक मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे आज पैसा मिळवण्यासाठी नायकांनी आपल्या स्टारडमचा समाजमनावर होणारा परिणाम हा मुद्दाच विचारात घेणे सोडून दिले …

Read More »

बोले तो एकदम झकास

सध्या शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण काम करणार असल्याची बातमी झळकली. आता या चित्रपटात अनिल कपूरही काम करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सिध्दार्थ आनंदचा ‘किंग’ अनेक अर्थाने वेगळा चित्रपट ठरणार आहे. यात शाहरुख सोबत त्याची कन्या सुहानासुध्दा दिसणार आहे. अभिषेक बच्चन आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अरशद …

Read More »

ओटीटीचं बदलतं स्वरूप

मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली …

Read More »

कबीरा परततोय…

हसवाफसवीपटाच्या क्रमवारीत वरच्या श्रेणीवर असलेला ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी इतर कलाकारांच्या माध्यमातून ती येत आहे. ‘माझ्याशिवाय हेराफेरी पूर्ण कसा होईल’, असे सांगत तब्बूने आपली हजेरी चित्रपटात निश्चित केल्याचे दिसते. दुसरीकडे पहिल्या भागातला कबीरा म्हणजेच गुलशन ग्रोव्हर पुन्हा तिसक्तया भागात दिसणार आहे. पहिल्या भागातल्या सर्व कलाकारांना परत आणण्याचा दिग्दर्शक …

Read More »

युद्धकथा-गीतांचे योगदान

हिंदी सिनेसृष्टीने युद्धकथांच्या आधारे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादी भावना, देशनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्राभिमान याबाबत जनसामान्यांना स्फुरण चढवतानाच युद्धाच्या परिणामांबाबतही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. युद्धाचं वातावरण असो वा नसो, युद्धभूमीवर आधारित चित्रपटांच्या कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतात. सीमेवर तैनात सैनिक युद्धभूमीत असोत, जखमी असोत किंवा आपल्या प्रियजनांपासून दूर असण्यामुळे खचलेले असोत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उद्दिष्ट दृढ करण्यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्यासाठी चित्रपटांच्या …

Read More »

अभिनेत्री ते आयएएस

कन्नड अभिनेत्री एचएस कीर्तना वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अभिनय सोडून आयएएस अधिकारी बनली. लहान वयातच अभिनय सुरू करून तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. मात्र, वडिलांच्या इच्छेप्रमाणे सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने सिनेमा सोडून स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उडी घेतली. तिचा अभिनय सोडण्याचा निर्णय आणि स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य उचलण्यासाठी तिने घेतलेली अपार मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने इतकी मेहनत …

Read More »

तंत्रज्ञानाने बॉलिवूडचा कायापालट!

अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. …

Read More »